Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 3.1 शोध Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

12th Marathi Guide Chapter 3.1 शोध Textbook Questions and Answers

कृती 

1. (अ) कारणे लिहा.

प्रश्न 1.
अनुनं घर सोडलं, कारण…
उत्तर :
अनूने घर सोडले; कारण पाच वर्षे तरी तिला स्वत:ची म्हणून जगायची होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

प्रश्न 2.
‘जगाकडं पाहताना मला माझा चष्मा हवा’, असं अन् म्हणाली. कारण…
उत्तर :
“जगाकडे पाहताना मला माझा चष्मा हवा,” असे अनू म्हणाली; कारण प्रत्येक वस्तूचे, घटनेचे, व्यक्तीचे मूल्यमापन करण्यासाठी तिला तिची स्वतंत्र नजर तयार करायची होती.

प्रश्न 3.
अनुने डॉक्टर व्हावे असे आबांना वाटत होते, कारण…
उत्तर :
अनूने डॉक्टर व्हावे, असे कथानिवेदकाला वाटले; कारण तिची कॅलिबर डॉक्टर होण्याची होती.

(आ) खालील नातेसंबंध लिहा.

(a) अनु आणि आबा ………………………….
(b) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर ………………………….
(c) अनु आणि सुनीता ………………………….
उत्तर :
(a) अनू आणि आबा – मुलगी व वडील.
(b) भिडे दाम्पत्य आणि टॅक्सी ड्रायव्हर – प्रवासी व टॅक्सीवाला.
(c) अनू आणि सुनीता – नर्स व रुग्ण,

2. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 7

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 8

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

3. अनुने आबांजवळ व्यक्त केलेल्या विचारांतून डॉक्टरचा पेशा आणि नर्सचा पेशा यांतील फरक स्पष्ट करा.Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 12
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 13

4. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
घर सोडण्यामागचा अनुचा विचार तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
अनूच्या मते, माणसे परंपरेने कुणाच्या ना कुणाच्या कलाने चालण्याची सवय लावून घेतात. जन्मल्यापासून आईवडिलांच्या प्रभावाखाली वागतात. प्रत्येकाला स्वतंत्र मेंदू मिळालेला असतो. पण माणसे दुसऱ्याच्या मताने वागतात. यामुळे माणसे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व, जगाकडे पाहण्याची स्वतंत्र नजर गमावून बसतात. अनूला हे अजिबात मान्य नव्हते. तिच्या मते, प्रत्येकाला जगाकडे स्वत:च्या स्वतंत्र नजरेने बघता आले पाहिजे. स्वत:च्या स्वतंत्र नजरेने जगाचे मूल्यमापन करता आले पाहिजे. त्यासाठी तिला स्वत:ची स्वतंत्र नजर घडवायची होती. हे सगळे कमावण्यासाठी तिला पाच वर्षे स्वतंत्रपणे राहण्याचा प्रयोग करायचा होता. त्या अनुभवातून ती नवे काहीतरी घडवू पाहत होती. घर सोडण्यामागे तिच्या मनात हा सगळा विचार होता.

प्रश्न आ.
अनुला समाज कसा समजून घ्यायचा आहे, ते थोडक्यात स्पष्ट करा.
उत्तर :
अनूला स्वत:ला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचे होते. तिला समाज समजून घ्यायचा होता. त्यासाठी ती स्वत:च समाजाच्या व्यवहारांत उतरू पाहत होती. हे तिला स्वत:च्या स्वतंत्र बुद्धीने करण्याची संधी हवी होती. आपल्या बुद्धीवर तिला कोणाचाही प्रभाव नको होता, कोणाच्याही विचारांचे प्रतिबिंब नको होते. तिला समाजाचे खरेखुरे रूप जाणून घ्यायचे होते. नोकरी करणे हा समाजात मिसळण्याचा एक मार्ग तिला दिसत होता. नोकरीचा निर्णय घेतल्यावर तिने विचारपूर्वक नर्सचा पेशा स्वीकारला. इस्पितळ व रुग्ण यांच्या जगात सुख आणि दु:ख खऱ्या स्वरूपात भेटतात; जीवनाचे खरेखुरे दर्शन तिथे घडते, माणूस कळतो, असे तिचे मत होते. नर्स रुग्णांच्या भावजीवनापर्यंत पोहोचते. ती त्यांचा ताप व मनस्ताप या दोन्हींचे निवारण करते. म्हणूनच तिच्या मते, समाज समजून घेण्यासाठी नर्सची नोकरी करणे हा योग्य मार्ग होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

प्रश्न इ.
कुतूहल, जिज्ञासा निर्माण करणाऱ्या कथेतील एका प्रसंगाचे वर्णन करा.
उत्तर :
या कथेतील सर्वच प्रसंग मोठ्या कुशलतेने रचलेले आहेत. प्रत्येक प्रसंग उत्सुकता ताणत ताणत वाचकाला पुढे घेऊन जातो. त्यांतल्या पहिल्या प्रसंगात तर उत्कंठा शिगोशीग भरलेली आहे. पहिलेच वाक्य मुळी वाचकांची पकड घेते. कथानिवेदक स्वत:च्या व पत्नीच्या वतीने अनूची शरणागती पत्करून माफी मागावी तशी माफी मागतो. त्याच्या मनाची अत्यंत अगतिक अवस्था त्यातून दिसून येते. येथे वाचकाच्या मनात नाना प्रकारचे प्रश्न उभे राहतात. काय केले असेल या दोघांनी? इतकी मिनतवारी करून माफी मागावी, असे काय घडले असेल? या तिघांचे एकमेकांशी नाते तरी कोणते असावे? सुरुवातीला अनू त्या दोघांची मुलगी तर नाही ना, अशी शंका वाचकाला वाटू लागते. तिचे जेवण आटपले होते. पण ती पानावर दिङ्मूढ, स्तंभित अवस्थेत बसली होती. एवढी कोणती मोठी आपत्ती कोसळली असेल? तिचे उद्गार त्या दोघांनाही जिव्हारी लागतात. पुढे थोडे वाचल्यावर अनू त्यांची मुलगी नाहीच, हे लक्षात येते. साधारणपणे त्रयस्थांशी आपण टोकाचे वागत नाही, अशा प्रकारे वाचकाची उत्कंठा सतत टिकवून ठेवण्याचे फार मोठे कौशल्य दिसून येते.

प्रश्न ई.
कथेला कलाटणी देणारा एक प्रसंग शब्दबद्ध करा.
उत्तर :
या कथेत पावलापावलावर कलाटणी मिळत जाते. त्या प्रसंगांमधला एक प्रसंग मला खूप महत्त्वाचा वाटतो, तो संपूर्ण कथेलाच कलाटणी देतो. भर मध्यरात्री कथानिवेदक, मुक्ता व अनू भिड्यांना भेटण्यासाठी निघाले. वाचकाला वाटू लागते की आता काय तो सोक्षमोक्ष लागेल. ती नोट भिड्यांकडे असेल, तर मिळेलच, मग सर्व प्रश्न मिटतील आणि टॅक्सीवाल्याकडे असेल, तर शोधच खुंटेल, मात्र घडते ते विलक्षणच. वाचकाच्या कल्पनेतही नसलेले घडते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस येतो. या अपघाताने अकल्पित घटना घडतात. नोट मिळते, टॅक्सी ड्रायव्हरचे या सर्वांशी भावनिक नाते निर्माण होते. नोट मिळाल्यामुळे नोटेचा इतिहास कळतो. त्या मुलीच्या आजारपणाचे हृदयद्रावक दर्शन घडते. अनू त्या मुलीच्या कुटुंबीयांशी मनाने जोडली जाते. अखेरीस हेही स्पष्ट होते की त्या मुलीचे वडील तो टॅक्सी ड्रायव्हरच होता. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. त्या एका अपघाताच्या प्रसंगाने कथेला खूप उंचीवर नेऊन ठेवलेले दिसून येते.

5. तुमच्या शब्दांत माहिती लिहा.

प्रश्न अ.
भिडे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी.
उत्तर :
भिडे दाम्पत्य हे सरळ, साध्या वृत्तीचे. पूर्णपणे चांगुलपणा असलेले. लपवाछपवी, लबाड्या न करणारे. हातचे राखून न वागणारे. निष्कपट, सच्छील वृत्तीचे. ते परळहून लॅमिंग्टन पोलीस स्टेशनजवळ टॅक्सीने यायला निघाले. रात्री १२–१२.३० वाजण्याची वेळ, दुर्दैवाने त्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जगणे अशक्य होते. या प्रसंगात टॅक्सीवाल्याला जबर शिक्षा झाली असती, तो आयुष्यातूनच उठला असता. टॅक्सीवाल्याचा सालसपणा, सज्जनपणा भिड्यांना खूप भावला होता, तशात त्या टॅक्सीवाल्याची काडीचीही चूक नव्हती. साधारणपणे टॅक्सीवाल्यावर कोणीही विश्वास ठेवला नसता आणि कोणीही त्याला मदत केली नसती. टॅक्सीवाल्यांकडे तुच्छतेनेच पाहिले जाते. त्यांना क्षुद्र समजले जाते. अशा वातावरणात भिडे दाम्पत्यांची कृती खूपच उठून दिसते. मध्यरात्र उलटून गेलेली होती, मृत्यूसंबंधातील केसमध्ये कोणीही जवळपास जायलाही तयार होत नाहीत. भिडे स्वत:हून तयार झाले. पोलीस स्टेशनला हेलपाटे घालावे लागण्याची शक्यता असते. आपण अकारण अडचणीत येण्याचीही शक्यता असते. तरीही भिडे दाम्पत्याने मनापासून टॅक्सीवाल्याला मदत केली. त्यांच्या साक्षीमुळे तो प्रचंड मोठ्या संकटातून वाचला होता. गरिबांना, सज्जनांना मदत करण्याची भिड्यांची ही वृत्ती त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवते.

प्रश्न आ.
टॅक्सी ड्रायव्हरचा स्वभावविशेष.
उत्तर :
टॅक्सी ड्रायव्हर हा साधा, सालस व प्रामाणिक वृत्तीचा माणूस होता. दिवसभर टॅक्सी चालवीत असे. प्रसंगी रात्रीही चालवीत असे. तो नुकताच या पेशात आला होता. दिवसा जेवायला मिळाले नव्हते. मध्यरात्री त्याने उसळपाव खाल्ला. अशा त–हेने तो कष्टपूर्वक व्यवसाय करण्याचा प्रयत्न करीत होता. आपल्या पेशाला सामाजिक प्रतिष्ठा नाही, मानमरातब नाही याची पूर्ण जाणीव त्याला होती; म्हणून अपघातात त्याच्या बाजूने साक्ष दयायला ५ आल्याबद्दल त्याला भिड्यांविषयी प्रचंड कृतज्ञता वाटते. जर भिडे साक्ष दयायला गेले नसते, तर तो आयुष्यातून उठला असता. भिड्यांना त्याचा सालसपणा, प्रामाणिकपणा भावला, म्हणून ते स्वत:हून त्याला मदत करायला गेले. अनू स्वत:ची हकिगत सांगत होती. ती ऐकून तो आतून पूर्णपणे हलून गेला. अनू त्या मुलीशी भावनिकदृष्ट्या बांधली गेलेली पाहून त्याला भरून येते, तो अप्रत्यक्ष रितीने तिच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुकच करतो. पण स्वत: पार गलबलून जातो. कारण ती मुलगी त्याची स्वत:ची मुलगी होती. अनूशी बोलताना टॅक्सीवाल्याची वैचारिक व. भावनिक प्रगल्भता दिसून येते. गरीब कष्टकरी वर्गातला असूनही त्याची प्रगल्भ वैचारिक बैठक लक्षात येते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

6. स्वमत.

प्रश्न अ.
कथेच्या नायिकेचे स्वभावचित्र तुमच्या शब्दांत रेखाटा.
उत्तर :
अनू ही कथेची नायिका आहे. ती चारचौघींसारखी एक तरुणी नाही. तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रसायन वेगळे आहे. वरवर पाहता ती त–हेवाईक, विक्षिप्त वाटेल. पण तशी ती नाही. ती स्वतंत्र बुद्धीची तरुणी आहे. ती स्वतंत्र विचाराने वागू पाहते. कोणाच्याही प्रभावाखाली तिला राहायचे नाही. आपले विचार स्वतंत्र हवेत, मते स्वतंत्र हवीत यावर ती ठाम आहे. स्वत:चे स्वतंत्र विचार, स्वतंत्र व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी ती पाच वर्षे स्वतंत्रपणे जगण्याचे ठरवते. स्वतंत्र बुद्धीने समाज समजून घेण्यासाठी, माणूस समजून घेण्यासाठी ती स्वतंत्र राहायचे ठरवते. आपण घरी राहतो, तेव्हा आपण आईवडिलांच्या, भावंडांच्या, नातेवाईकांच्या, मित्रांच्या आधाराने जगतो. अशा वेळी आपले विचार स्वतंत्र राहत नाहीत. दृष्टी स्वतंत्र नसते. कोणतेही निर्णय आपण स्वत:च्या मनाने घेत नाही. हे बौद्धिक पारतंत्र्य होय. याला अनू नाकारते. समाज समजून घ्यायचा तर समाजात वावरले पाहिजे, म्हणून ती नोकरी करायचे ठरवते. नर्सच्या पेशात सेवाधर्म असतो. म्हणून ती नर्स होते. रुग्णाच्या भावजीवनात स्वत:ला स्थान मिळवते. इतकी ती झोकून देऊन काम करते. असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व अनू स्वत:साठी घडवत होती.

प्रश्न आ.
एका रुपयाच्या नोटेव्यतिरिक्त कथेतील आणखी कोणकोणते शोध तुम्हांला महत्त्वाचे वाटतात, ते स्पष्ट करा.
उत्तर :
अनूच्या व्यक्तिमत्त्वामुळे एक वेगळाच शोध मला लागला आहे. कोणाच्याही प्रभावाखाली न येता, स्वतः स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे, स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असा एखादयाचा दृष्टिकोन असू शकतो, अनू असा दृष्टिकोन फक्त बाळगते असे नाही; तर ती तसे जगायचे ठरवते. डॉक्टर होण्याची पात्रता असूनही ती नर्स होते. स्वत:च्या इच्छेने, स्वत:च्या बुद्धीने ती नर्सचा पेशा स्वीकारते. सामाजिक व आर्थिक दृष्टीने डॉक्टरपेक्षा खालच्या पातळीवरचा पेशा स्वीकारते. विशेष म्हणजे खालच्या पातळीवरचा पेशा असूनही ती खुशीत, आनंदात राहते. संपूर्ण हॉस्पिटलचे मन ती जिंकते. थोडक्यात ती प्रतिष्ठा मिळवते. आपल्या आवडीचा पेशा पत्करल्यावर प्रतिष्ठितपणे जगता येते, हे अनूवरून कळते. हा माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचा शोध आहे. माझा पेशा आता मीच ठरवणार.

प्रश्न इ.
कथेच्या ‘शोध’ या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दांत पटवून दया.
उत्तर :
या कथेतील एक रुपयाच्या नोटेचा शोध ही प्रक्रियाच मुळी मध्यवर्तीगाहे. त्या शोधाभोवतीच संपूर्ण कथा फिरत राहते. कथेच्या सुरुवातीलाच उत्कंठावर्धक प्रसंग उभा राहिलेला आहे. त्यात फार मोठा संघर्ष निर्माण झालेला आहे. त्याचे कारण आहे एक रुपयाची नोट. मग त्या नोटेचा शोध घेण्याचे कार्य सुरू होते. तो शोध घेण्यासाठी अपरात्री साडेबारा–एक नंतर कथानिवेदक, मुक्ता व अनू बाहेर पडतात. भिड्यांच्या घरी पोहोचतात. भिडे परळहून निघाले तेव्हा वाटेत त्यांच्या टॅक्सीखाली एक म्हातारा माणूस आला. तो जिवंत राहणे अशक्य इतका गंभीर जखमी झाला होता. मग तिथून हॉस्पिटल, पोलीस स्टेशन अशी वळणे घेत भिडेदांपत्य घरी पोहोचते. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ही सर्व माणसे त्या एक रुपयाच्या नोटेशी भावनिक दृष्टीने जोडलेली आहेत. रुपयाच्या नोटेच्या शोधाच्या प्रयत्नाला अखेरीस यश येते. नोट मिळते आणि पुन्हा वेगळीच कलाटणी मिळते. अनूने सर्व हकिगत सांगितल्यावर एका नऊ–दहा वर्षांच्या लहानग्या मुलीच्या मृत्यूशी ती नोट भावनेने जोडलेली होती, हे स्पष्ट होते. मरण पावलेली मुलगी ही त्या टॅक्सीवाल्याचीच मुलगी होती हे लक्षात येते. कथेचे वर्तुळ पूर्ण होते. हरवलेली नोट मिळते. तो शोध घेता घेता अनू टॅक्सीवाल्याच्या निमित्ताने त्या मरण पावलेल्या चिमुरड्या मुलीशी आणखी जोडली जाते, म्हणून ‘शोध’ हे शीर्षक खूप समर्पक शीर्षक आहे.

प्रश्न ई.
कथेतील टॅक्सी ड्रायव्हरने ‘जीवनातील वास्तवाचा घेतलेला शोध’, तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी मरण पावली होती. त्या दु:खात तो बुडालेला होता, अनूला नोट मिळाली. त्या टॅक्सीवाल्याच्या मुलीनेच दिलेली ती नोट होती. ती नोट निर्जीव होती म्हणून सापडू शकली, नोटेचा शोध संपला; पण टॅक्सीवाल्याची मुलगी गेलेलीच आहे. ती पुन्हा मिळणे केवळ अशक्य आहे. हातातून निसटलेल्या सर्वच गोष्टी मिळत नाहीत, हे वास्तव टॅक्सीवाल्याला जाणवते आणि है तो ते बोलूनही दाखवतो. यातून सुचवायचे आहे की माणसे एका अतयं गोष्टीच्या शोधाला जुंपलेली असतात. सर्वजण काहीतरी शोधण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य म्हणजे एक शोधयात्राच असते. काहीजणांच्या हाती काहीतरी कधीतरी लागते. तर काहीजणांचे हात कायम रिकामेच राहतात. बहुधा सामान्य, निर्जीव, जड वस्तू आपल्या हाती लागते. पण त्या टॅक्सीवाल्याने मुलगी गमावली होती. त्यात टॅक्सीवाल्याचा दोष नव्हता. त्या मुलीचा दोष नव्हता की तिला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचाही दोष नव्हता. ती मुलगी कधीच भेटणार नव्हती, आयुष्य हे असेच आहे. अत्युच्च, चिरंतन असे आपल्या हाती कधीच लागत नाही. माणसाला हा शापच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

7. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘स्वत:चा स्वतंत्र मेंदू घेऊन जन्माला आलेला जीव दुसऱ्याचं ऐकतो त्याच क्षणी तो स्वत:चं अस्तित्व, निसर्गानं जगाकडं पाहण्याची दिलेली स्वतंत्र नजर हरवून बसतो’, या विधानाबाबत तुमचे विचार लिहा.
उत्तर :
निसर्गाने प्रत्येक माणसाला स्वतंत्र देह दिला आहे. त्याबरोबर स्वतंत्र मेंदूही दिला आहे. आपल्या मनात दोन पावले चालण्याची इच्छा निर्माण झाली की, आपला मेंदू कामाला लागतो. तो पायांना आज्ञा देतो. पाय दोन पावले पुढे सरकतात. याचा साधा अर्थ असा की, आपला मेंदू आपल्या इच्छेप्रमाणे, आपल्या विचारांप्रमाणे वागतो. मेंदू आपल्या ताब्यात आहे. आपण सांगू तसे तो काम करणार, पण इथेच खरा मुद्दा आहे. आपण जो विचार करतो, तो विचार आपला स्वत:चा असतो काय? आपण काय करतो? आपला मित्र ‘अमूक एका पद्धतीने वागतो, म्हणून आपण वागतो. शेजारी जे काही करतात, तसे करण्याचा आपण प्रयत्न करतो. कधी रूढीप्रमाणे वागतो, परंपरेप्रमाणे वागतो. म्हणजे आपण आपल्या बुद्धीप्रमाणे वागत नाही. आपल्याला मिळालेल्या स्वतंत्र मेंदूचा आपण वापर करीत नाही. स्वतंत्र मेंदूबरोबर जगाकडे स्वतंत्रपणे पाहण्याची मिळालेली नजर आपण गमावून बसतो. एक प्रकारे आपण बौद्धिक गुलामगिरी स्वीकारतो, स्वत:हून दुसऱ्याचे गुलाम बनतो. हे बदलले पाहिजे. स्वतंत्रपणे विचार केला पाहिजे.

प्रश्न आ.
कथेतील ‘टॅक्सी ड्रायव्हर’ हे पात्र तुम्हांला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण स्पष्ट करा.
उत्तर :
‘शोध’ या कथेतील टॅक्सी ड्रायव्हर हे पात्र मला आवडले आहे. तो साधा, सरळ मनाचा, सालस वृत्तीचा माणूस आहे. लबाड्या करणे, दाखवेगिरी करणे हा त्याचा स्वभाव नाही. मनाचा सरळपणा हा त्याचा स्थायिभाव आहे. तो दिवसरात्र टॅक्सी चालवतो. त्याला दुपारी जेवायलाही मिळाले नाही. मध्यरात्री तो उसळपाव खातो. असा माणूस पैशासाठी हपापलेला असला, तरी समजून घेता येईल. पण तो स्वभावाने सालस आहे. हे त्याच्या वागण्यावरून दिसून येते. समाजात टॅक्सीवाल्यांना प्रतिष्ठा नाही, मानसन्मान नाही, हे त्याला ठाऊक आहे. म्हणून भिड्यांनी आपणहून केलेल्या मदतीबद्दल तो त्यांचा अपार कृतज्ञ आहे.

अनूची हकिगत ऐकल्यानंतर तो ज्या त–हेने व्यक्त झाला, त्यावरून त्याची वैचारिक प्रगल्भता दिसते. सर्वसाधारण नर्स रुग्णामध्ये मानसिकदृष्ट्या गुंतत नाही. अनू तशी नाही. अनूचे हे मोठेपण तो ओळखतो.

या टॅक्सी ड्रायव्हरसारखी व्यक्ती विरळाच असते. म्हणून टॅक्सी ड्रायव्हर ही व्यक्तिरेखा मला आवडली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3.1 शोध Additional Important Questions and Answers

कृति

1. कारणे लिहा :

प्रश्न 1.
मुंबईत कुठे उतरायचे, हा कथानिवेदकाचा प्रश्न सुटला होता; कारण –
उत्तर :
मुंबईत कुणाकडे उतरायचे, हा कथानिवेदकाचा प्रश्न सुटला होता; कारण अनूने मुंबईत स्वत:चे बि–हाड थाटले होते.

प्रश्न 2.
दिवसभराच्या हकिगतींविषयी गप्पा मारता मारता अनूचा नूर बदलला; कारण –
उत्तर :
दिवसभराच्या हकिगर्तीविषयी गप्पा मारता मारता अनूचा नूर बदलला; कारण काचेखालची तिची नोट भिड्यांना दिल्याचे मुक्ताने तिला सांगितले.

प्रश्न 3.
अपरात्री भिड्यांकडे जाण्याच्या अनूच्या वेडात कथा निवेदकाला सामील होणे भाग होते; कारण –
उत्तर :
अपरात्री भिड्यांकडे जाण्याच्या अनूच्या वेडात कथानिवेदकाला सामील होणे भागच होते; कारण त्यानेच अनूची नोट भिड्यांना देण्याचा गुन्हा केला होता.

प्रश्न 4.
लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच कथानिवेदकाने टॅक्सी थांबवली; कारण –
उत्तर :
लॅमिंग्टन रोड पोलीस स्टेशन दिसताच कथानिवेदकाने टॅक्सी थांबवली; कारण त्याला पोलीस स्टेशनसमोरच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर जायचे होते.

प्रश्न 5.
अपरात्री भिड्यांच्या दाराची कडी वाजवताना कथानिवेदकाला संकोच कमी वाटला; कारण –
उत्तर :
अपरात्री भिड्यांच्या दाराची कडी वाजवताना कथानिवेदकाला संकोच कमी वाटला; कारण दाराच्या वरच्या व्हेंटिलेटरमधून दिव्याचा प्रकाश त्याला दिसला.

प्रश्न 6.
टॅक्सीवाल्याच्या बाजूने भिडे पतिपत्नी पोलीस स्टेशनला गेली; कारण –
उत्तर :
टॅक्सीवाल्याच्या बाजूने जबानी दयायला भिडे पतिपत्नी पोलीस स्टेशनला गेली; कारण टॅक्सीवाल्याची एक टक्काही चूक नसल्याने त्याला वाचवणे आवश्यक आहे, असे भिड्यांना वाटले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

2. कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 10

3. टॅक्सी ड्रायव्हरने सांगितलेले पुढील पेशांतील साम्य लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध 11

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

शोध लेखकांचा परिचय

लेखकांचे नाव :
व. पु. काळे

साहित्यिक व्यक्तिमत्त्व :
खूप लोकप्रिय कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, कथा–पटकथा लेखक, कथाकथनाचे शेकडो कार्यक्रम. कथा आकर्षकपणे सांगण्याची विलक्षण हातोटी, उत्कंठावर्धक कथालेखनाचे कौशल्य, ओघवती निवेदनशैली. ‘व. पु.चे विचार’ या शीर्षकाखाली त्यांच्या वाक्यांच्या संकलनांची निर्मिती. त्यांच्या कथेवरून चित्रपटाची निर्मिती.

ग्रंथसंपदा :
“ही वाट एकटीची’, ‘ठिकरी’, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रह्मदेवाचा बाप’ वगैरे अनेक कथासंग्रह प्रसिद्ध, ६० पेक्षा अधिक पुस्तके प्रसिद्ध. कादंबऱ्या, नभोनाटये प्रसिद्ध,

पुरस्कार–पारितोषिके :
महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, पु. भा. भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार.

शोध कथेचा गोषवारा

(१) पहिल्याच दृश्यात तीन पात्रे आहेत. ‘मी’ हा निवेदक, त्याची पत्नी मुक्ता आणि अनू. ‘मी’ हाच कथानिवेदक आहे. तोच कथा सांगत आहे, तो नायक आहे. पण केंद्रस्थानी अनू आहे. कथा तिच्याभोवती फिरते.

पहिलेच वाक्य उत्कंठावर्धक आहे, रहस्यमय आहे. पहिल्या वाक्यातच वाचक कथेत ओढला जातो आणि कथानकासोबत पुढे पुढे चालत राहतो. ही पात्रे कोण, त्यांचा एकमेकांशी संबंध काय? त्या तिघांमध्ये कोणता ताण निर्माण झाला? प्रसंग तरी कोणता? यांचा उलगडा होत नाही. त्यामुळे वाचकाच्या मनात उत्कंठा निर्माण होते.

(२) पुढच्या भागात अनू या पात्राची अधिक ओळख होते. मी हा निवेदक आबासाहेबांना भेटला. अन आबासाहेबांची मुलगी. त्या वेळी अनूची अधिक माहिती मिळाली. अनू ही स्वातंत्र्यप्रेमी. तिला स्वतंत्रपणे जगून पाहायचे होते. तिने आबासाहेबांकडून पाच वर्षे मागून घेतली. त्या पाच वर्षांत कोणीही तिला कशाहीबद्दल कोणताही जाब विचारायचा नाही. ती मुक्तपणे पाच वर्षे जगायला घराबाहेर पडली. तिने नर्सची नोकरी स्वीकारली. हॉस्पिटलच्या जवळच्या एका इमारतीत तिने भाड्याने घर घेतले.

(३) कथानिवेदक अनूला भेटण्यासाठी पत्नी मुक्तासोबत पुण्याहून मुंबईला आला, अनूच्या घरात उतरला तिथे त्याचे मित्र भिडे व भिडेवहिनी त्याला भेटायला आले. गप्पांत वेळ कसा गेला समजलेच नाही. रात्र झाली. भिडे टॅक्सीने घरी जाण्यासाठी उठले. निवेदकाने टॅक्सीवाल्याला देण्यासाठी पुरेसे सुटे पैसे देऊ केले. एक रुपया कमी पडला. टेबलावरच्या काचेखाली अनूने ठेवलेली एक रुपयाची नोट काढून ती भिड्यांना दिली. भिडे निघून गेले. इथेच खरा घोटाळा झाला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध

(४) अनू घरी आल्यावर तिला हा प्रकार कळला. ती प्रचंड नाराज झाली, तिला संताप आला. एक रुपयाची नोट देऊन टाकल्यामुळे काहीएक नुकसान झाले, असे निवेदकाला मुळीच वाटत नव्हते. अनूला राग आला, हे त्याला मुळीच योग्य वाटत नव्हते. पण अनू हट्टाला पेटली होती. तिने खूप रात्र झाली होती तरी भिड्यांकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांना याचा धक्काच बसला.

(५) भिड्यांकडे गेल्यावर समजले की भिड्यांनी ती नोट टॅक्सी ड्रायव्हरला दिली. नंतर आढळले की टॅक्सी ड्रायव्हरने ती नोट हॉटेलवाल्याला दिली. अखेरीस ती नोट मिळाली, तेव्हा अनूने त्या नोटेमागचे रहस्य सांगितले.

(६) एके दिवशी अनूची ड्युटी लहान मुलांच्या वॉर्डमध्ये होती. त्या दिवशी आठनऊ वर्षांची मुलगी दाखल झाली. सगळ्यांनी तिची आशा सोडली होती. ब्लड ट्रॅन्स्फ्यूजनसाठी व सलायनसाठी तिच्या हातापायाला नळ्या लावल्या. ऑक्सिजनच्याही नळ्या लावल्या. तिला वाचवण्याची सगळ्यांची प्रचंड धडपड चालू होती. पण तिला मात्र सर्वत्र सुया टोचल्यामुळे वेदना होत होत्या. ती दिवसभर त्या नळ्या काढा असे विनवत होती. शेवटी अनूने पुढाकार घेतला. डॉक्टरांच्या परवानगीने तिने नळ्या काढल्या. त्या मुलीच्या वेदना थांबल्या. ती आनंदाने विसावली. थोड्याच अवधीत तिने अखेरचा श्वास घेतला. ती सुखाने मृत्यूच्या कुशीत शिरली. जाण्यापूर्वी तिने स्वत:च्या खाऊच्या पैशातला एक रुपया नर्सताईला – अनूला – भेट म्हणून दिला. त्याच रुपयाच्या नोटेचा शोध घेण्यासाठी धडपड चालू होती.

(७) इकडे टॅक्सी ड्रायव्हरचे उपकथानक चालू झाले होते. भिड्यांना घेऊन येणाऱ्या टॅक्सीखाली एक म्हातारा मनुष्य आला. टॅक्सी ड्रायव्हरची काहीही चूक नव्हती. त्याला विनाकारण शिक्षा होऊ नये म्हणून भिडे स्वतः हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या ठिकाणी साक्षीसाठी धावले. शेवटी तो रुपया परत मिळवण्यासाठी टॅक्सी ड्रायव्हरने मदत केली. अनू आपली हकिगत सांगत होती, तेव्हा तो टॅक्सी ड्रायव्हर तिथे होताच. ती हकिगत ऐकून तो व्याकूळ झाला. अनूला नोट मिळाली. तिची समस्या संपली. तिचा शोध संपला, पण ड्रायव्हरचा शोध कधीच संपणार नव्हता. कारण त्याची मुलगी मरण पावली होती. अनूच्या वॉर्डमध्ये आलेली मुलगी तीच त्या ड्रायव्हरची मुलगी होती!

शोध शब्दार्थ

  • विक्षिप्त – त–हेवाईक, विचित्र, लहरी.
  • व्हेंटिलेटर – घरात हवा येण्याजाण्यासाठी दाराच्या वर तिरप्या पातळ पट्ट्या बसवलेली चौकट,
  • अपरात्र – रात्रीचा खूप उशिराचा वेळ, रात्रीचा शेवट, उत्तररात्र.

शोध वाक्प्रचार व त्यांचे अर्थ

  • पळ काढणे – पळून जाणे.
  • जिव्हारी लागणे – खूप दुःख होणे, मन खूप व्यथित होणे.
  • पगडा असणे – प्रभाव असणे.
  • छाया पडलेली असणे – प्रतिबिंब भासणे, प्रभाव जाणवणे.
  • निवारण करणे – (अडचणी, शंका इत्यादी) दूर करणे.
  • चोरट्यासारखे होणे – अपराधी वाटणे.
  • गळ घालणे – खूप विनवणी करणे. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3.1 शोध
  • पाचारण करणे – बोलावून घेणे, हजर राहण्यास सांगणे.
  • आवाज भरून येणे – दु:खाने किंवा खूप आनंदाने व्याकूळ होणे.
  • बाराच्या भावात जाणे – नुकसान होणे, खूप अडचणी निर्माण होणे.
  • (एखादयासाठी) प्रार्थना करणे/चालू असणे – (एखादयाचे) भले व्हावे अशी इच्छा व्यक्त करणे/भले व्हावे अशी विनवणी चालू असणे.
  • धावाधाव करणे – चपळाईने प्रयत्न करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

12th Marathi Guide Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Textbook Questions and Answers

नमुना कृती

1. कृती करा.

प्रश्न अ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 2.1

प्रश्न आ.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 4.1

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

2. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
व्यक्तीच्या जीवनातील ‘आत्मविश्वासाचे’ स्थान स्पष्ट करा.
उत्तर :
आत्मविश्वास म्हणजे स्वत:चा स्वत:वरील विश्वास. व्यक्तीच्या जीवनात या आत्मविश्वासाला खूप महत्त्व असते. आपल्या क्षमतांची ओळख पटली की आपण कोणकोणती कामे करू शकतो. ते कळते. मग आपण आपल्याला जमणारी कामे निवडतो. आपल्याला काम करताना त्रास होत नाही. त्याचे कष्ट जाणवत नाहीत. उलट, ते काम करताना आपल्याला आनंद मिलतो. अशी आवडीची कामे करीत जगणे म्हणजे आनंदी जीवन होय.

आपले जीवन आनंददायक व्हायचे असेल, तर आपल्याला आवडती कामे करायला मिळाली पाहिजेत. त्यासाठी आपली क्षमता आपल्याला कळली पाहिजे. तशी ती कळली, तर आपल्याला आत्मविश्वास येईल, म्हणजेच, आनंदी, सुखी जीवनासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वासामुळे आपण कितीही कामे करू शकतो. कितीही कठीण कामे करू शकतो. खूप कामे करणे दीर्घोदयोग. दीर्घोदयोगामुळे आपल्या हातून खूप कामे होतात. विशिष्ट क्षेत्रात आपली कीर्ती पसरते. म्हणजेच आपण पराक्रमी बनतो.

आणखी एक बाब लक्षात घेतली पाहिजे. खूप कामे करण्यामुळे कामे अचूक कशी करावीत, भरभर कशी करावीत, हे कौशल्य आपला मेंदू वाढवीत नेतो, हीच बुद्धिमत्ता होय.

थोडक्यात, आत्मविश्वासामुळे माणूस पराक्रमी व बुद्धिमान होतो, हे बाबासाहेबांचे म्हणणे अक्षरश: खरे आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Additional Important Questions and Answers

फरक लिहा :

प्रश्न 1.

बालपणची बाबासाहेबांची स्थितीआजच्या गरीब मुलांची स्थिती

उत्तर :

बालपणची बाबासाहेबांची स्थितीआजच्या गरीब मुलांची स्थिती
बाबासाहेबांना चांगल्या सोयी मिळाल्या नव्हत्या. कोणतीही अनुकूलता नव्हती.आजच्या काळात साधनसामग्रीने सुसज्ज अशी अनुकूल स्थिती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही 6

आत्मविश्वासासारखी शक्ती नाही Summary in Marathi

आत्मविश्वासासारखी दुसरी दैवी शक्ती नाही. आम्ही आमच्यातील आत्मविश्वास गमावता कामा नये. उदा., कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरलेल्या पहिलवानाने दुसऱ्याच्या ठणठणीत दंड थोपटण्याने घाबरून गर्भगळित झाल्यास त्याच्या हातून काहीतरी होणे शक्य आहे काय? मी तर नेहमी असे म्हणत असतो, की मी जे करीन ते होईल. अर्थात, मी हे सर्व आत्मविश्वासावर अवलंबून म्हणत असतो.

माझ्या या म्हणण्यामुळे काही लोक मला घमेंडखोर, प्रौढीबाज वगैरे दूषणे देतील; परंतु ही प्रौढी अगर घमेंड नसून आत्मविश्वासामुळे मी हे म्हणू शकतो. मी मनात आणीन तर सव्वा लाखाची गोष्ट सहज करीन. गरिबीच्या दृष्टीने विचार करता आजच्या गरिबांतील गरीब विदयाथ्यांपेक्षा माझी त्या वेळी मोठी चांगली सोय अगर मला इतर अनुकूलता होती असे नाही.

मुंबईच्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या चाळीत दहा फूट लांब व दहा फूट रुंद अशा खोलीत आई-बाप, भावंडे यांच्यासह राहून एका पैशाच्या घासलेट तेलावर अभ्यास केला आहे. इतकेच नव्हे तर अनेक अडचणींना व संकटांना त्याकाळी तोंड देऊन मी जर एवढे करू शकलो, तर तुम्हांस आजच्या साधनसामुग्रीने सज्ज असलेल्या काळात अशक्य का होईल? कोणताही मनुष्य सतत दी|दयोगानेच पराक्रमी व बुद्धिमान होऊ शकतो. कोणीही मनुष्य उपजत बुद्धिमान अगर पराक्रमी निपजू शकत नाही.

मी विद्यार्थिदशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमास 8 वर्षे लागतात तो अभ्यास मी 2 वर्षे 3 महिन्यात यशस्वी त-हेने पुरा केला. हे करण्यासाठी २४ तासांपैकी 21 तास अभ्यास करावा लागला आहे. जरी माझी आज चाळीशी उलटून गेली असली तरी मी २४ तासांपैकी सारखा 18 तास अजूनही खुर्चीवर बसून काम करीत असतो. दीर्घोदयोग व कष्ट करण्यानेच यशप्राप्ती होते.

– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6.1 आत्मविश्वासासारखी शक्ती नाही

 

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2 रोज मातीत Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

12th Marathi Guide Chapter 2 रोज मातीत Textbook Questions and Answers

कृती 

1. अ. कृती करा

प्रश्न अ.
कृती करा
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत 1.1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत 2

आ. संदर्भानुसार योग्य जोड्या लावा.

प्रश्न आ.

‘अ’ गट‘ब’ गट
1. नाही कांदा गं जीव लावते(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
2. काळ्या आईला, हिरवे गोंदते(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहत.
3. हिरवी होऊन, मागं उरते(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. नाही कांदा गं जीव लावते(इ) स्वत:चा जीवच जणू कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.
2. काळ्या आईला, हिरवे गोंदते(अ) गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.
3. हिरवी होऊन, मागं उरते(आ) अतोनात कष्टानंतर हिरव्या समृद्धीच्या स्वरूपात शिल्लक राहते.

2. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न 1.
सरी-वाफ्यात, कांदं लावते
बाई लावते
नाही कांदं ग, जीव लावते
बाई लावते
उत्तर :
कष्टकरी शेतकरी स्त्री शेतमळ्यामध्ये खणलेल्या चरात कांद्याची रोपे लावते. ते कांदे नव्हतेच; जणू ती स्वत:चा जीव कांद्याच्या रोपाच्या रूपात लावते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

3. काव्यसौंदर्य.

प्रश्न अ.
‘काळ्या आईला, हिरवं गोंदते
बाई गोंदते’ या ओळींतील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी दिवसरात्र शेतात राबणाऱ्या कष्टकरी शेतकरी स्त्रीचे हृदय मनोगत आर्त शब्दांत व्यक्त केले आहे.

काळ्याभोर मातीचे शेत हे शेतकरी स्त्रीचे सर्वस्व आहे. शेतातल्या धान्याने शेतकऱ्यांचे जीवन पोसले जाते. म्हणून या काळ्या शिवाराला शेतकरी स्त्री ‘आई’ असे संबोधते. लेकरांचे संगोपन करणाऱ्या आईचा दर्जा ती शेतीला देते. ती तिची ‘काळी आई’ आहे. या काळ्या मातीवर स्वत:च्या घामाचे शिंपण करून जेव्हा त्यातून हिरवेगार पीक येते. तेव्हा या काळ्या-आईचे आपण पांग फेडले, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. जणू ती गोंदणाऱ्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते.

पिकाने फुलून आलेले शिवार म्हणजे धरतीच्या अंगावरचे हिरवे गोंदण अशी हृदय कल्पना कवयित्रींनी केली आहे. स्त्रीसुलभ नितळ, प्रेमळ भावना या ओळीतून कमालीच्या साधेपणाने व्यक्त झाली आहे. शेतकरी स्त्रीच्या मनातील हृदय भाव या ओळींतून समर्पकरीत्या प्रकट झाला आहे.

प्रश्न आ.
‘नाही बेणं ग, मन दाबते
बाई दाबते
कांड्या-कांड्यांनी, संसार सांधते
बाई सांधते’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन यथायोग्य शब्दांत चित्रित केले आहे.

शेतकरी स्त्री दिनरात शेतामधील अनेक कष्टांची कामे करते. ती जशी वाफ्याच्या सरीत कांद्याची रोपे लावते, तशी ती उसाची लागवडही करते. उसाचे पीक घेण्यासाठी आधी मातीमध्ये उसाची छोटी कांडे पेरावी लागतात. हे उसाचे बेणे रुजवणे हे जिकिरीचे व कष्टाचे काम असते. भविष्यकालीन उपजीविकेसाठी हे बेणे रोवण्याचे कष्टाचे काम ती करते. बेणे नव्हे तर ती स्वत:चे मन त्यात दाबते. स्वत:ला मातीत गाडून ती संसाराचा गाडा सावरते. अशा प्रकारे काडी-काडी जोडून ती तिचा संसार सावरते. शेतकरी स्त्री ही संसाराचा कणा आहे.

शेतकरी स्त्री जी अहोरात्र शेतात जीव ओतून काम करते, त्याचे वर्णन करताना ‘मन दाबणे’ हा वाक्यप्रयोग करून शेतकरी स्त्रीचे मनोगत समर्थपणे कवयित्रीने या ओळीत व्यक्त केले आहे. काडी-काडी जोडून संसार सांधणे यातून तिच्या अविरत कष्टाचे यथोचित चित्र साधले आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

4. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागं उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रीच्या कष्टाचे वर्णन यशोचित शब्दांत केले आहे. उपरोक्त ओळींमध्ये शेतात शेतकरी स्त्रीचे नांदणे कसे कष्टमय असते याचे चित्र हृदय शब्दांत केले आहे.

काव्यसौंदर्य : शेतकरी महिला आपल्या संसारासाठी शेतजमिनीत अहोरात्र खपत असते. ती वाफ्याच्या सरीने कांदा लावते. मन दाबून उसांची कांडे जमिनीत पुरते. हे कष्ट भर उन्हात, उन्हाची पर्वा न करता अविरत करीत असते. ती जमिनीत आपले आयुष्य समर्पित करते. पुढचे हिरवे स्वप्न पाहते. सुगीच्या हंगामात जेव्हा तरारलेले हिरवेगार शेत फुलते, तेव्हा जणू या हिरवेपणात तिचे कष्टच उगवून आलेले असतात. खोल विहिरीतून पोहऱ्याने ती पाणी उपसते व पिकांना पाजते. अशा प्रकारे संसार फुलवण्यासाठी शेतकरी स्त्री रोज मातीत नांदत असते.

भाषासौंदर्य : अतिशय साध्या, सोज्ज्वळ भाषेमध्ये कवितेतील शेतकरीण आपले मनोगत व्यक्त करते. तिच्या हृदयातील बोलांमधून ती सोसत असलेले कष्ट कळून येतात. तिच्या अभिव्यक्तीसाठी कवयित्रीने या कवितेत लोकगीतांसारखा सैल छंद वापरला आहे. नादयुक्त शब्दकळा हा कवितेचा घाट आहे. त्यातल्या ‘हिरवे होऊन मागे उरणे’, ‘रोज मातीत नांदणे’ या प्रतिमा काळीज हेलावून टाकणाऱ्या आहेत. या कवितेत प्रत्ययकारी शब्द रचनेतून शेतकरी स्त्रीचे कष्टमय जीवन डोळ्यांसमोर साकारत व उलगडत जाते.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा.
उत्तर :
‘रोज मातीत’ या कवितेमध्ये कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे हृदयद्रावक चित्रण सार्थ शब्दांत केले आहे. कष्टकरी शेतकरी महिला शेतातल्या वाफ्यातील सरीत कांदे लावते. जीव ओतून काम करते. काळ्या मातीला हिरव्या गोंदणाने सजवते. सोन्यासारखी झेंडूची फुले तोडून, त्यांची माळ करून घरादाराला तोरण लावते.

उसाच्या पिकासाठी उसाची छोटी कांडे मातीत दाबते. जणू ती स्वत:चे मनच त्यात दाबते. काड्या-काड्या जमवून आपला संसार सांधते. उन्हातान्हात दिवसभर खपून भविष्यातले हिरवे सुगीचे स्वप्न पाहते. विहिरीचे पाणी शेंदन काढते. अशा प्रकारे अहोरात्र शेतात कष्ट करून शेतकरी स्त्री आपल्या संसारातील साऱ्या माणसांना आनंदी राखण्यासाठी झटत असते. काळ्या आईच्या कुशीत हिरवेगार पिकाचे स्वप्न पाहत मातीतच नांदत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

प्रश्न आ.
तुमच्या परिसरातील कष्टकरी स्त्रियांचे कुटुंबाच्या उदरनिर्वाहातील योगदान स्पष्ट करा.
उत्तर :
आमच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या पलीकडे कामगारांची वस्ती आहे. या वस्तीतील काही स्त्रिया सकाळी इमारतीच्या बांधकामात मजुरीसाठी जातात. पहाटे पहाटे आपापल्या खोपटात चुलीवर जेवण करतात. जाळाचा धूर घरभर पसरलेला असतो. त्यातही त्या आपल्या लहानग्या मुलांना जोजवत भाजी-भाकरी करीत असतात. लगबगीने सर्व आवरून पटकुरात भाकरी गुंडाळून नि छोट्यांना कमरेवर घेऊन झपाझपा मजुरीसाठी निघतात.

कष्टकरी स्त्रिया घाईघाईने कामावर मजुरीच्या ठिकाणी पोहोचतात. ठेकेदाराचा आरडाओरडा सहन करीत लहानग्याला झोळीत ठेवतात अन् मग रेतीची घमेली डोईवर घेऊन त्यांची मजुरी सुरू होते. न थकता ओझे उचलून नि शारीरिक दुखण्याकडे दुर्लक्ष करून इमानेइतबारे दिवसभर उन्हातान्हात पायऱ्यांवरून चढ-उतार करून आपले काम नेटाने करतात.

दुपारी थोडा वेळ एकत्र जमून मीठ-भाकर खाऊन तिथल्याच एखादया नळाचे पाणी पितात आणि पुन्हा झटझटून त्यांचे ओझी उचलणे सुरू होते. दिवस सरून गेल्यावर जड पावलांनी घरी परततात. मिळालेल्या रोजगारातून रात्रीच्या जेवणाचे सामान खरेदी करून घरी येतात. पुन्हा त्यांच्या वाट्याला पेटलेली चूल, रडणारे मूल व ‘आ’वासलेली भुकेली तोंडे हेच येते. काहीही तक्रार न करता निमूटपणे ही कामगार स्त्री आपल्या संसारासाठी हाडाची काडे करून जगत असते.

उपक्रम :

प्रश्न अ.
शेतकरी महिलेची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.

प्रश्न आ.
यू-ट्यूबवरील कवी विठ्ठल वाघ यांची ‘तिफण’ ही कविता ऐका.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

तोंडी परीक्षा.

प्रश्न अ.
प्रस्तुत कवितेचे तालासुरात सादरीकरण करा.

प्रश्न आ.
प्रस्तुत कवितेचा सारांश तुमच्या शब्दांत सांगा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 2 रोज मातीत Additional Important Questions and Answers

कृती 1:

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. हिरवं गोंदलेली जमीन → [ ]
  2. फुले कोणती → [ ]
  3. घरादाराला बांधलेले → [ ]
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → [ ]
  5. यातून पाणी शेंदते → [ ]

उत्तर :

  1. हिरवं गोंदलेली जमीन → काळी आई
  2. फुले कोणती → झेंडूची फुले
  3. घरादाराला बांधलेले → तोरण
  4. काड्या-काड्यांनी सांधलेला → संसार
  5. यातून पाणी शेंदते → विहिरीतून

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
वाक्याच्या आशयानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :
1. काल फार पाऊस पडला. → [ ]
2. तू बाहेर केव्हा जाणार आहेस? → [ ]
उत्तर :
1. विधानार्थी वाक्य
2. प्रश्नार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसांतील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. अपमान केल्यास कुणाला राग येत नाही? (विधानार्थी करा.)
2. ही इमारत फारच उंच आहे. (उद्गारार्थी करा.)
उत्तर :
1. अपमान केल्यास प्रत्येकाला राग येतो.
2. बापरे! केवढी उंच ही इमारत!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा :
1. घरोघर → ……………..
2. अहोरात्र → ……………
उत्तर :
1. घरोघर → प्रत्येक घरी
2. अहोरात्र → (अह) दिवस आणि रात्र.

प्रयोग :

प्रश्न 1.
पुढील वाक्यांचे प्रयोग ओळखा :

  1. समीर चित्र रंगवतो. → [ ]
  2. कमलने बक्षीस मिळवले. → [ ]
  3. सैनिकाने शत्रूला पराभूत केले. → [ ]
  4. स्वाती गाणे म्हणते. → [ ]

उत्तर :

  1. कर्तरी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग।
  3. भावे प्रयोग
  4. कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

अलंकार :

प्रश्न 1.
पुढील उदाहरणातील उपमेय व उपमाने ओळखा :

  1. ह्या आंब्यासारखा गोड आंबा हाच.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]
  2. नयन नव्हे हे पाकळ्या कमळाच्या.
    उपमेय → [ ] उपमान → [ ]

उत्तर :

  1. उपमेय → [आंबा] उपमान → [आंबा[
  2. उपमेय → [नयन] उपमान → [कमळ-पाकळ्या]

रोज मातीत Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

शेतामध्ये कष्ट उपसणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त करताना कवयित्री म्हणतात – शेतमळ्यामध्ये रोपे पेरण्यासाठी खोदलेल्या लांबलचक चरांमध्ये मी कांदयाची रोपे लावते आहे. हे कांदे नाहीत, तर मातीमध्ये पेरलेला हा माझा जीव आहे, प्राण आहे.

या माझ्या शेतातील काळ्या मातीला मी हिरव्या रोपांच्या रंगाने गोंदते आहे. गोंदणाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेत पिकाने सजवते. काळ्या मातीत हिरवे स्वप्न उसवते आहे. या शेतजमिनीतच माझा संसार आहे. या मातीतच मी नांदते आहे. सोन्यासारखी पिवळीधमक झेंडूची फुले तोडून मी परडीत गोळा करते. ही फुले नाहीतच; जणू माझे शरीर मी त्या देठापासून फुलांच्या रूपाने तोडते आहे.

खुडलेल्या टपोऱ्या झेंडूच्या फुलाची मी पताका करून, ती फुले माळेत गुंफून मी त्याचे तोरण घराच्या दाराला शुभचिन्ह म्हणून बांधत आहे. घरादाराचा असा उत्सव मी प्राणपणाने साजरा करते. मी या काळ्याभोर मातीत रोजची नांदत आहे, वावरत आहे.

उसाचे पीक येण्यासाठी वाफ्यातील चरात मी उसाची बारीक कांडे बियाणे म्हणून दाबून बसवते. खरे म्हटले तर ही उसांची कांडे नाहीतच, माझे मन मी त्यात दाबून बसवते आहे. मनापासून माझे मी शेतीचे काम आवडीने करते आहे.

काडी-काडी जोडून मी माझा प्रपंच सांधते आहे. म्हणजे कष्ट करून संसाराचा गाडा इमानाने स्वत:च्या हिमतीने ओढते आहे. संसारातील खस्ता खाते आहे. मी रोज या माझ्या प्रिय काळ्याशार मातीत नांदत आहे.

उन्हातान्हाची पर्वा न करता, मरणाची वेदना सहन करून मी रोज राबते आहे. जेव्हा पीक हिरवेगार होऊन काळ्या जमिनीत लहरेल, समृद्धीच्या रूपात मागे उरेन, तेव्हा या कष्टाचे फळ मला मिळेल, असा माझा ठाम विश्वास आहे. पिके हिरवीगार राहावीत व दाण्यांनी लगडावीत म्हणून मी खोल विहिरीत पोहरा टाकून पाणी उपसते व ते शेतात सोडते. अशा प्रकारे माझे हिरवे स्वप्न साकार होण्यासाठी मी दररोज या मातीत काया झिजवत आहे; कष्ट करीत आहे.

शब्दार्थ :

  1. वाफा – शेतमळा.
  2. नांदते – वावरते, आनंदाने स्थाईक होते.
  3. देह – शरीर.
  4. बेणं – बी, बियाणे, बीज.
  5. सांधते – जोडते.
  6. उन्हातान्हात – भर उन्हात.
  7. शेंदते – (आडातील पाणी) पोहऱ्याने उपसून काढते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 2 रोज मातीत

टिपा :

  1. सरी – रोप लावण्यासाठी खणलेले लांब चर.
  2. हिरवं गोंदण – हिरव्या पिकांनी ठसवलेली (जमीन).
  3. काळी आई – शेतकऱ्याची काळीभोर शेतजमीन.
  4. तोरण – शुभपताकांची माळ.
  5. झेंडू – एक प्रकारचे फूल.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. देह तोडणे – देह (शरीर) कष्टवणे.
  2. मन दाबणे – (मातीत) मन गाढणे, मनापासून कष्ट करणे.
  3. संसार सांधणे – प्रपंच सावरणे.
  4. पाणी शेंदणे – रहाटाद्वारे विहिरीचे पाणी उपसणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

12th Marathi Guide Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा.

प्रश्न 1.
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात, कारण …………….
उत्तर :
कवी आषाढघनाला थांबायला सांगतात; कारण आषाढघनाच्या कृपेने निर्माण झालेले निसर्गसौंदर्य त्याच्यासोबत कवींना डोळे भरून पाहायचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रश्न 2.
कवीने आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले, कारण ……………..
उत्तर :
कवींनी आषाढघनाला घडीभर उघडण्यास सांगितले; कारण आकाशातून नवीन कोवळी हळदीच्या रंगांची उन्हे धरतीवर यावीत.

आ. खालील वर्णनासाठी कवितेत आलेले शब्द लिहा.

प्रश्न 1.

  1. शेतातील हिरवीगार पिके [ ]
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती [ ]
  3. वेळूच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द [ ]
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द [ ]

उत्तर :

  1. शेतातील हिरवीगार पिके – कोमल पाचूंची शेते
  2. पोवळ्यांसारखी लाल कणीदार माती – प्रवाळ माती
  3. वेळूंच्या बेटांचे वर्णन करणारा शब्द – इंद्रनीळ
  4. फुलपाखरांच्या पंखांवरील रत्नासारखे तेज दर्शवणारा शब्द – रत्नकळा

इ. एका शब्दात उत्तर लिहा.

प्रश्न 1.

  1. रोमांचित होणारी
  2. नव्याने फुलणारी
  3. लाजणाऱ्या

उत्तर :

  1. रोमांचित होणारी – थरारक
  2. नव्याने फुलणारी – नवे फुलले
  3. लाजणाऱ्या – लाजिरवाणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

ई. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना 2

2. जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवेंअ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहत
2. पालवींत उमलतां काजवेआ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवेंइ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
4. निरखीत जळांतिल विधुवदनाई. मला गुजगोष्टी करू दे

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. काळोखाची पीत आंसवेंआ. ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत
2. पालवींत उमलतां काजवेइ. वृक्षपालवीत उघडमीट करत चमकणाऱ्या काजव्यासोबत
3. करूं दे मज हितगूज त्यांसवेंई. मला गुजगोष्टी करू दे
4. निरखीत जळांतिल विधुवदनाअ. पाऊस उघडला तर पाण्यातील चंद्रबिंब पाहात

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न 1.
कणस भरूं दे जिवस दुधानें
देठ फुलांचा अरळ मधानें
कंठ खगांचा मधु गानानें
आणीत शहारा तृणपर्णा
उत्तर :
पाऊस थांबल्यावर जराशी उघडीप होऊन कोवळे ऊन जेव्हा धरतीवर येईल, तेव्हा पौष्टिक दुधाने भरलेले कणीस दिसते. फुलांचा देठ अलवार मधाने भरलेला असतो. पक्ष्यांच्या गळ्यातली गोड किलबिल – स्वर ऐकून गवताच्या पात्यांच्या अंगावर शहारा फुललेला दिसतो.

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
आश्लेषांच्या तुषारस्नानी
भिउन पिसोळी थव्याथव्यांनी
रत्नकळा उधळित माध्यान्हीं
न्हाणोत इंद्रवर्णांत वना, या ओळींतील काव्यसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
कवी बा. भ. बोरकर यांनी ‘रे थांब जरा आषाढघना’ या कवितेमध्ये आषाढ महिन्यात धरतीवर पडणाऱ्या पावसामुळे निसर्गसृष्टीत झालेले सौंदर्यमय बदल नादमय व ओघवत्या शब्दकळेत चित्रित केले आहेत. वरील ओळींमध्ये भिरभिरणाऱ्या फुलपाखरांच्या थव्याचे वर्णन केले आहे.

आषाढातील पाऊस थोडासा थांबल्यावर खाली येणाऱ्या कोवळ्या उन्हाने सृष्टी लख्ख झाली. आश्लेषा या पावसाळी नक्षत्रातील पाऊस पडताना त्यांच्या टपटपणाऱ्या थेंबांची आंघोळ फुलपाखरांना होत आहे. त्या थेंबाना भिऊन फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत फुलांवरून रुंजी घालत आहेत. माध्यान्ही म्हणजेच भर दुपारी आपल्या रंगीबेरंगी पंखाची रत्ने प्रभाव उधळीत त्याच्या निळ्या रंगात साऱ्या रानाला जणू भिजवीत उडत आहेत.

फुलपाखरांचे अतिशय प्रत्ययकारी चित्र डोळ्यांसमोर उभे राहील, असे ओघवते वर्णन उपरोक्त ओळींत कवींनी शब्दलाघवाने केले आहे. पिसोळी’ या ग्रामीण शब्दांने फुलपाखरांचा इवला भिरभिरणारा देह डोळे दिपवणारा ठरला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रे थांब जरा आषाढघना
बघु दे दिठि भरुन तुझी करुणा
कोमल पाचूंची ही शेतें
प्रवाळमातीमधली औतें
इंद्रनीळ वेळूची बेटे
या तुझ्याच पदविन्यासखुणा
रोमांचित ही गंध-केतकी
फुटे फुली ही सोनचंपकी
लाजुन या जाईच्या लेकी
तुज चोरुन बघती पुन्हापुन्हा
उत्तर :
आशयसौंदर्य : कवी बा. भ. बोरकर यांच्या ‘रे थांब जरा आषाढघना’ या निसर्ग कवितेतील या उपरोक्त ओळी आहेत. आषाढ महिन्यात धुवाधार पाऊस पडतो आणि सृष्टीसौंदर्य फुलून येते. या नयनरम्य दृश्याचे वर्णन करताना कवी आषाढमेघाला थोडेसे थांबून हा सौंदर्यसोहळा पाहण्याची विनवणी करीत आहेत.

काव्यसौंदर्य : आकाशात आषाढमेघ दाटून आले आहेत. त्या आषाढमेघाला उद्देशून कवी म्हणतात – हे आषाढमेघा, जरासा थांब आणि तुझ्या कृपेने नटलेले निसर्गसौंदर्य मला तुझ्यासोबत डोळे भरून पाहू दे. कोमल नाजूक पाचूंच्या रंगाची ही हिरवीगार शेते, पोवळ्याच्या लाल रंगाच्या मातीत चालणारे नांगर, ही इंद्रनील रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे या सर्व तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने रोमांचित झालेली सुवासिक केतकी, नुकतीच उमललेली सोनचाफ्याची कळी आणि जाईच्या लाजऱ्या मुली, तुला पुन्हा पुन्हा चोरून बघत आहेत. अशी ही तू निर्माण केलेली किमया पाहा.

भाषा वैशिष्ट्ये : उपरोक्त पंक्तीमध्ये कवींनी संस्कृतप्रचुर नादमय शब्दरचना केली आहे. आषाढाच्या आगमनाने भवतालची नटलेली सृष्टी नादमय शब्दकळेत रंगवलेली आहे. विशेष म्हणजे ‘आषाढघन, केतकी, सोनचाफ्याची कळी, जाईची फुले’ यावर मानवी भावनांचे आरोपण करून कवींनी

अंत : करणाला भिडणारे सौंदर्य प्रत्ययकारी रितीने मांडले आहे. निसर्ग आणि मानव यांतील सजीव अतूट नाते लालित्यपूर्ण शब्दांत चित्रित केले आहे. ‘लाजणाऱ्या जाई नि रोमांचित होणारी केतकी’ यातला हृदय भावनावेग रसिकांच्या मनाला भिडतो. नादानुकूल गेय शब्दकळेमुळे या ओळी ओठांवर रेंगाळतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
आषाढातील पावसाचा तुम्ही घेतलेला एखादा अनुभव शब्दबद्ध करा.
उत्तर :
आषाढाच्या पहिल्या दिवशी कवी कुलगुरू ‘कालिदास जयंतीला’ मी माझ्या गावी होतो. त्या दिवशी सकाळी सकाळी मी एकटाच गावाबाहेरच्या टेकडीवर फिरायला गेलो होतो. ‘शिवानी टेकडी’ ही खूप निसर्गरम्य आहे. माथ्यावर दाट झाडी आहे. मी झाडाखाली बसून आकाश न्याहाळत होतो. अचानक चोहोबाजूंनी काळ्या ढगांची फौज आकाशात गोळा झाली.

आभाळाची निळाई दाट जांभळ्या रंगात झाकोळून गेली, झोंबणारे गार वारे चोहोकडून अंगावर आले नि टपटप टपटप टपोर थेंब बरसू लागले. मी छत्री नेली नव्हती, त्यामुळे यथेच्छ सचैल भिजायचे मी ठरवले. आषाढ मेघांचे तुषार झेलत मी मस्तपैकी निथळत होतो. झाडांच्या फांदया घुसळत जणू झाडे झिम्मा खेळत होती. घरट्यांतले पक्षी पंखावर थेंबाचे मोती घेऊन चिडीचूप होते.

पावसाची सतार डोंगरावर गुंजत होती नि आषाढमेघ मल्हार राग गात होते. मी डोळ्यांत ते अनोखे दृश्य साठवत आत्मिक आनंद घेत होता. सडींचा तंबोरा लागला होता. मला वाटले मीपण त्या वृक्षराजीतले एक झाड आहे आणि मला आषाढमेघाचे फळ फुटले आहे. सारा आसमंत ओल्या समाधीत बुडून गेला आहे.

प्रश्न आ.
‘आषाढघनाचे आगमन झाले नाही तर…’ या विषयावर निबंध लिहा.
उत्तर :
आषाढघनाचे आगमन झाले नाही तर?
मध्यंतरी कोरोनाने अक्षरश: हैदोस घातला होता. जगातली सर्व कुटुंबे आपापल्या घरात कोंडून पडली होती. माणसाच्या गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडले हे. निसर्गाने माणसाला शिक्षाच द्यायला सुरुवात केली नसेल ना? गेली दहा हजार वर्षे माणूस स्वार्थासाठी निसर्गाचा ओरबाडतो आहे. पर्यावरण उद्ध्वस्त करीत आहे. त्याचा बदला तर नाही ना हा? आणखी काय काय घडणार आहे कोण जाणे! सध्याचाच ताप पाहा आधी. तापमानाचा पारा 40° ला स्पर्श करीत आहे. आता पाऊस येईल तेव्हाच गारवा. त्यातच पाऊस या वर्षी उशिरा आला तर? अरे देवा! पण तो आलाच नाही तर?आषाढघनाचे दर्शनच घडले नाही तर?

परवाच बा. भ. बोरकर यांची कविता वाचत होतो. वाचता वाचता हरखून गेलो होतो. या पावसाळ्यात जायचेच, असा आमच्या घरात बेत आखला जात होता. गावी जायला मिळाले, तर आषाढघनाने नटलेले निसर्गसौंदर्य डोळे भरून पाहता येईल. कोमल, नाजूक पाचूच्या रांगांची हिरवीगार शेते, पोवळ्याच्या रंगाची लाल माती, रत्नांच्या प्रभेसारखी बांबूची बेटे, सोनचाफा, केतकी, जाईजुई यांचे आषाढी स्पर्शाने प्रफुल्लित झालेले सौंदर्य अनुभवायला मिळेल, हे खरे आहे. पण पाऊसच नसेल तर?

आषाढ महिना हा धुवाधार पावसाचा महिना. गडगडाटासह धो धो कोसळणाऱ्या पावसाचा महिना. कधी कधी हे आषाढघन रौद्ररूप धारण करतात. गावेच्या गावे जलमय होतात. डोंगरकडे कोसळतात. घरे बुडतात. गटारे ओसंडून वाहतात. सांडपाण्याची, मलमूत्राची सर्व घाण रस्तोरस्ती पसरते. घराघरात घुसते. मुकी जनावरे बिचारी वाहून जातात. हे सर्व परिणाम किरकोळ वाटावेत, अशी भीषण संकटे समोर उभी ठाकतात. दैनंदिन जीवन कोलमडून पडते. रोगराईचे तांडव सुरू होते. पाऊस नसेल, तर हे सर्व टळेल, यात शंकाच नाही.

मात्र, पाण्याशिवाय जीवन नाही. आणि माणूस हा तर करामती प्राणी आहे. तो पाणी मिळवण्याचे मार्ग शोधू लागेल. समुद्राचे पाणी वापरण्याजोगे करण्याचे कारखाने सुरू होतील. त्यामुळे प्यायला पाणी मिळेल. काही प्रमाणात शेती होईल. पण हे जेवढ्यास तेवढेच असेल. सर्वत्र पाऊस पडत आहे. रान हिरवेगार झाले आहे. फळाफुलांनी झाडे लगडली आहेत, अशी दृश्ये कधीच आणि कुठेही दिसणार नाही. बा. भ. बोरकरांच्या कवितेतील रमणीय दृश्य हे कल्पनारम्य चित्रपटातील फॅन्टसीसारखे असेल फक्त.

समुद्रातून पाणी मिळवण्याचा उपाय तसा खूप महागडा असेल. त्यातून सर्व मानवजातीच्या सर्व गरजा भागवता येणे अशक्य होईल. उपासमार मोठ्या प्रमाणात होईल. दंगली घडतील. लुटालुटीचे प्रकार सुरू होतील. थोडकीच माणसे शिल्लक राहिली, तर ती जगूच शकणार नाहीत. इतर प्राणी त्यांना जगू देणार नाहीत. माणूस फक्त स्वत:साठी पाणी मिळवील. पण उरलेल्या प्राणिसृष्टीचे काय? ही प्राणिसृष्टी माणसांवर चाल करून येईल. वरवर वाटते तितके जीवन सोपे नसेल. माणसांचे, प्राण्यांचे मृतदेह सर्वत्र दिसू लागतील. त्यांतून कल्पनातीत रोगांची निर्मिती होईल. एकूण काय? ती सर्वनाशाकडची वाटचाल असेल.

पाऊस नसेल, तर वीजही नसेल. एका रात्रीत सर्व कारखाने थंडगार पडतील. पाणी नसल्यामुळे शेती नसेल. फळबागाईत नसेल. नेहमीच्या अन्नधान्यासाठी माणूस समुद्रातून पाणी काढील, इथपर्यंत ठीक आहे. पण अन्य अनेक पिके घेणे महाप्रचंड कठीण होईल. या परिस्थितीतून अल्प माणसांकडे काही अधिकीच्या गोष्टी असतील. बाकी प्रचंड समुदाय दारिद्र्यात खितपत राहील. त्यातून प्रचंड अराजकता माजेल. याची भाषण चित्रे रंगवण्याची गरजच नाही. अल्पकाळातच जीवसृष्टी नष्ट होईल. उरेल फक्त रखरखीत, रणरणते वाळवंट. सूर्यमालिकेतील कोणत्याच ग्रहावर जीवसृष्टी अशीच नष्ट झाली नसेल ना?

नको, नको ते प्रश्न आणि त्या दृश्यांची ती वर्णने! एकच चिरकालिक सत्य आहे. ते म्हणजे पाऊस हवा, आषाढघन बरसायला हवाच!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

उपक्रम :

अ. पाच निसर्गकवितांचे संकलन करा आणि त्याचे वर्गात प्रकट वाचन करा.
आ. पावसाशी संबंधित पाठ्यपुस्तकाबाहेरील पाच कवितांचे सादरीकरण करा.

तोंडी परीक्षा.

रे थांब जरा आषाढघना’ या कवितेचे प्रकट वाचन लयीत करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 4 रे थांब जरा आषाढघना Additional Important Questions and Answers

व्याकरण

वाक्यप्रकार :

प्रश्न 1.
क्रियापदाच्या रूपानुसार पुढील वाक्यांचे प्रकार लिहा :

  1. मुले शाळेत गेली. → [ ]
  2. ती खिडकी लावून घे. → [ ]
  3. विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. → [ ]
  4. मला जर सुट्टी मिळाली, तर मी गावी जाईन. → [ ]

उत्तर :

  1. स्वार्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. विध्यर्थी वाक्य
  4. संकेतार्थी वाक्य

वाक्यरूपांतर :

प्रश्न 1.
कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :
1. किती गडगडाट झाला ढगांचा काल रात्री! (विधानार्थी करा.)
2. तू नियमित अभ्यास करावास. (आज्ञार्थी करा.)
उत्तर :
1. काल रात्री ढगांचा खूप गडगडाट झाला.
2. तू नियमित अभ्यास कर.

समास :

प्रश्न 1.
‘विग्रहावरून सामासिक शब्द लिहा :

  1. ज्ञानरूपी अमृत/ज्ञान हेच अमृत. → [ ]
  2. जिंकली आहेत इंद्रिये ज्याने असा तो. → [ ]
  3. तीन कोनांचा समूह. → [ ]
  4. क्रमाप्रमाणे. → [ ]

उत्तर :

  1. ज्ञानामृत
  2. जितेंद्रिय
  3. त्रिकोण
  4. यथाक्रम

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

प्रयोग :

पुढील वाक्यांतील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. शेतकऱ्याने कणसाला मातीतून उपटले. → [ ]
  2. कवी पावसाचे वर्णन करतो. → [ ]
  3. केशवने गाणे गायिले. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्यापरी → [ ]
2. हे नव्हे चांदणे ही तर मीरा गाते. → [ ]
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

रे थांब जरा आषाढघना Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

आषाढ महिन्यातील पावसामुळे चोहीकडे बहरलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद खुद्द आषाढमेघाने घ्यावा, अशी विनवणी करताना कवी म्हणतात – हे आषाढ मेघा, जरासा थांब. तुझ्या करुणेमुळे निर्माण केलेले सृष्टिसौंदर्य तुझ्यासह मला डोळे भरून पाहू दे. कोवळ्या नाजूक पाचूसारखी दिसणारी ही हिरवीगार शेते, पोवळ्यासारख्या लाल मातीमध्ये चालणारी नांगरणी, इंद्रनील रत्नासारखी ही बांबूची बने, हे सर्व सौंदर्य म्हणजे धरतीवर उमटलेल्या तुझ्याच पाऊलखुणा आहेत. तुझ्या आगमनाने ही सुवासिक केतकी रोमांचित झाली आहे. नव्याने फुललेली सोनचाफ्याची कळी झुलते आहे. तुला पुन्हा पुन्हा चोरून बघताना या जाईच्या मुली लाजून चूर झाल्या आहेत.

थोडीशी (न बरसता) उघडीप करून हे सूर्याचे घर उघडून खुले कर, हे आकाश स्वच्छ दिसू दे. तुझ्या जादूने नवीन कोवळे हळदीच्या रंगाचे ऊन धरतीवर येऊ दे. ताटावर झुलणारे कणसाचे दाणे तुझ्या पौष्टिक दुधाने भरू देत आणि फुलांच्या देठात अलवार कोवळा मध साठू दे. आनंदाच्या गोड गाण्याचे बोल पक्ष्यांच्या गळ्यात येऊ देत. पक्ष्यांच्या किलबिल स्वरांनी गवत पात्यांवर आनंदाचा शहारा फुलू दे.

आश्लेषा नक्षत्रातील पावसाच्या अमाप थेबांची अंघोळ करणारी फुलपाखरे थव्याथव्यांनी भिरभिरत राहू देत. भर दुपारी रत्नांची किरणे उधळीत ही एकत्र भिरभिरणारी फुलपाखरे या वनराईला निळ्या रंगात बुडवू दे.

काळोखाचे अश्रू पिऊन, ओलसर वातावरणातील मिट्ट काळोखाचे दुःख अनुभवत झाडांच्या कोवळ्या पानांतून उमललेल्या काजव्यांशी मला गुजगोष्टी करू दे. पाण्यात तरंगणाऱ्या चंद्रबिंबाचे सौंदर्य न्याहाळीत मला काजव्यांशी हितगूज करू दे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

शब्दार्थ :

  1. घन – ढग, मेघ.
  2. दिठी – दृष्टी, नजर.
  3. करुणा – दया.
  4. प्रवाळ – पोवळे; (एक लाल रत्न).
  5. औत – नांगर.
  6. वेळूची बेटे – बांबूचे वन, पदविन्यास
  7. खुणा – पाऊलखुणा.
  8. रोमांचित – शहारलेली, सुखद शहारा आलेली.
  9. गंध – सुवास.
  10. सोनचंपक – सोनचाफा.
  11. लेकी – मुली.
  12. तुज – तुला.
  13. गगन – आकाश.
  14. घडिभर – थोडा वेळ.
  15. आसर – उघडीप, पाऊस थोडा वेळ थांबणे.
  16. वासरमणी – सूर्य.
  17. तव – तुझ्या.
  18. किमया – जादू.
  19. हळव्या – हळदीच्या पिवळ्या रंगांचे.
  20. कणस – कणीस.
  21. जिवस – पौष्टिक.
  22. अरळ – अलवार, कोमल.
  23. कंठ – गळा.
  24. खग – पक्षी.
  25. मधुगान – गोड, सुरेल गीत.
  26. तृणपर्ण – गवताचे पाते.
  27. तुषार – शिंतोडे.
  28. स्नान – अंघोळ.
  29. पिसोळी – फुलपाखरू.
  30. रत्नकळा – रत्नाचे तेज.
  31. माध्यान्ह – भर दुपार.
  32. न्हाणोत – भिजवत.
  33. इंद्रवर्ण – निळा रंग.
  34. वन – बन, रान.
  35. पीत – पिऊन.
  36. आसवे – अश्रू.
  37. हितगुज – मनातील गोष्ट, मनोगत.
  38. त्यांसवे – त्यांच्याबरोबर.
  39. निरखीत – न्याहाळत, पाहत.
  40. जळ – पाणी.
  41. विधुवदन – चंद्रबिंब.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 4 रे थांब जरा आषाढघना

टिपा :

  1. आषाढ-चौथा मराठी महिना.
  2. पाचू-हिरवे रत्न.
  3. प्रवाळ-(लाल रंगाचे) पोवळे (रत्न).
  4. इंद्रनीळ – निळ्या रंगाचे रत्न.
  5. केतकी-केवड्याचे झाड (फुले).
  6. चंपक, जाई-फुलांची नावे.
  7. आश्लेषा-एक पावसाळी नक्षत्र.
  8. पालवी-कोवळी पाने.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव

12th Marathi Guide Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न अ.
कृती करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 4

आ. खालील विधाने योग्य की अयोग्य ते लिहा.

प्रश्न 1.

  1. यश, वैभव ही आनंद अनुभवण्याची निमित्तं आहेत.
  2. पैशाने आनंद विकत घेता येऊ शकतो.
  3. शिकण्यातला आनंद तात्पुरता असतो.
  4. यशामुळे आत्मविश्वास वाढतो.
  5. ज्यात तुम्हांला खरा आनंद वाटतो, तेच काम करा.

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. अयोग्य
  4. योग्य
  5. योग्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

इ. हे केव्हा घडेल ते लिहा.

प्रश्न 1.

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा …….
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा …….
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा ……..
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येतं, जेव्हा ……

उत्तर :

  1. माणसाला आनंद दुसऱ्याला वाटावासा वाटतो, जेव्हा त्याच्या मनात आनंद मावेनासा होतो.
  2. माणूस दु:खातून बाहेर पडत नाही, जेव्हा तो दुःखाला स्वत:च्या मनाबाहेर जाऊ देत नाही.
  3. आनंद हा तुमचा स्वभाव होईल, जेव्हा आनंदातच राहायची सवय तुम्हांला पडते.
  4. एका वेगळ्या विश्वात वावरता येते, जेव्हा आपण एखाद्या कलेशी दोस्ती करतो.

2. अ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

प्रश्न 1.
मनाची कवाडं-
उत्तर :
मनाची कवाडं : मनाची कवाडं म्हणजे मनाची दारे. घराचे दार उघडल्यावर आपण बाहेरच्या जगात प्रवेश करतो. घरातले विश्व चार भिंतीच्या आतले असते. ते संकुचित असते. बाहेरचे जग अफाट असते. दार आपल्याला अफाट जगात नेते. मनाची दारे उघडली, तर म्हणजे मन मोकळे ठेवले, तर आपण व्यापक जगात प्रवेश करतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
आनंदाचा पाऊस-
उत्तर :
आनंदाचा पाऊस : मनात दुःख, चिंता असेल, तर आनंद मनात शिरत नाही. आनंदाचे खुल्या मनाने स्वागत करावे लागते. मन मोकळे ठेवले तर आनंद भरभरून मनात शिरतो. यालाच आनंदाचा पाऊस म्हटले आहे.

आ. खालील चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.

  1. आनंदाला आकर्षित करणारा – [ ]
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – [ ]
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – [ ]
  4. आनंदाला प्रसवणारा – [ ]
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – [ ] [ ]

उत्तर :

  1. आनंदाला आकर्षित करणारा – आनंद
  2. शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू – श्वास
  3. बाहेर दाराशी घुटमळणारा – आनंद
  4. आनंदाला प्रसवणारा – आनंद
  5. आनंद अनुभवण्याची निमित्तं – यश वैभव

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा.

प्रश्न 1.

  1. एवढं मिळवूनही मी आनंदात का नाहीये? …………………….
  2. ‘गोडधोड’ हे सुद्धा पूर्णब्रह्मच असतं की! …………………….
  3. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. …………………….

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य.

आ. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
माणसं स्वत:चा छंद कसा विसरू शकतात? या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) माणसं स्वत:चा छंद नेहमी विसरतात.
(आ) माणसं स्वत:चा छंद लक्षात ठेवतात.
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.
(ई) माणसं स्वत:चा छंद किती लक्षात ठेवतात.
उत्तर :
(इ) माणसं स्वत:चा छंद विसरू शकत नाहीत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.
हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य
(अ) हा आनंद कुठे नसतो?
(आ) हा आनंद कुठे असतो?
(इ) हा आनंद सर्वत्र नसतो का?
(ई) हा आनंद सर्वत्र असतो का?
उत्तर :
(अ) हा आनंद कुठे नसतो?

प्रश्न 3.
किती आतून हसतात ती! या वाक्याचे विधानार्थी वाक्य
(अ) ती आतून हसतात.
(आ) ती फार हसतात आतून.
(इ) ती आतून हसत राहतात.
(ई) ती खूप आतून हसतात.
उत्तर :
(ई) ती खूप आतून हसतात.

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 5
उत्तर :

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
झुणका भाकरझुणका, भाकर वगैरेसमाहार द्वंद्व
सूर्यास्तसूर्याचा अस्तविभक्ती तत्पुरुष
अक्षरानंदअक्षर असा आनंदकर्मधारय
प्रतिक्षणप्रत्येक क्षणालाअव्ययीभाव

ई. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा ………..
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं ………..
  3. कष्टाची भाकर गोड लागते ………..

उत्तर :

  1. स्वत:च्या आवडीचे काम निवडा. कर्तरी प्रयोग
  2. लोकांना पेढे वाटणं वेगळं. भावे प्रयोग
  3. कष्टाची भाकर गोड लागते. कर्तरी प्रयोग

उ. ‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
‘आनंद’ या शब्दासाठी पाठात आलेली विशेषणे शोधा व लिहा.
…………. ………… ………….. ………… …………
उत्तर :

  1. खरा (आनंद)
  2. आत्मिक (आनंद)
  3. अनोखा (आनंद)
  4. वेगळा (आनंद)
  5. टिकाऊ (आनंद).

4. स्वमत.

प्रश्न अ
‘जे काम करायचचं आहे, त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं’, या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा.
उत्तर :
शिक्षण घेताना आपण आपल्या आवडीचा विषय घेऊ शकतो, हे खरे आहे. काही वेळा आईवडिलांच्या आग्रहाला आपण बळी पडतो किंवा आपले सर्व मित्र जिकडे जातात, ती शाखा आपण निवडतो. कालांतराने आपली आपल्याला चूक उमगते. पण उशीर झालेला असतो. त्यानंतर काहीही करता येत नाही. निराश मनाने आपण शिक्षण घेतो अणि आयुष्यभर तशाच मन:स्थितीत जीवन जगत राहतो. त्यात सुख अजिबात नसते.

शिक्षणानंतर नोकरी-व्यवसाय निवडताना तसाच प्रश्न उद्भवतो. इथे मात्र आपल्याला निवड करण्याची बरीच संधी असते. या वेळी आपण आवडीचे क्षेत्र निवडायला हवे. क्षेत्र आवडीचे असल्यास आपण आनंदाने काम करू शकतो. मग काम कष्टाचे राहत नाही. आपल्या कामातून, कामाच्या कष्टातून आनंद मिळू शकतो.

मात्र इथेही एक अडचण असतेच. पण आवडीच्या विषयातील ज्ञान मिळवलेले असले, तरी नोकरी-व्यवसाय आवडीचाच मिळेल याची खात्री नसते. शिक्षण घेतलेले लाखो विद्यार्थी असतात. पण नोकऱ्या मात्र संख्येने खूप कमी असतात. त्यामुळे आपल्या आवडीची नोकरी आपल्याला मिळेल याची खात्री नसते. उपजीविका तर पार पाडायची असते. त्यामुळे मिळेल ती नोकरी स्वीकारावी लागते. अशा वेळी काय करायचे?

अशा वेळी वाट्याला आलेली नोकरी किंवा व्यवसाय आनंदाने केला पाहिजे. पण आनंदाने करायचा म्हणजे काय करायचे? कसे करायचे? तोपर्यंत आपण जे शिक्षण घेतलेले आहे, त्यातील सर्व ज्ञान, सर्व कौशल्ये पणाला लावली पाहिजेत. मग आपले काम आपल्याला अधिक जवळचे वाटू लागेल. तसेच, एवढे प्रयत्न अपुरे पडले तर आपले काम उत्तमातल्या उत्तम पद्धतीने करण्यासाठी गरज पडली, तर नवीन कौशल्ये शिकून घेतली पाहिजेत. काहीही करून आपले काम सर्वोत्कृष्ट झाले पाहिजे, असा आग्रह हवा. मग आपोआपच आपले काम सुंदर होईल. आपल्याला आनंद मिळेल आणि आपल्या कामाला प्रतिष्ठाही मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
‘सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं, तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो’, या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
एखादी व्यक्ती काहीजणांना सुंदर दिसते. तर अन्य काहीजण ती सुंदर नाहीच, यावर पैज लावायला तयार होतात. हा व्यक्ति – व्यक्तींच्या दृष्टींतला फरक आहे. कोणत्या कारणांनी कोणती व्यक्ती कोणाला आवडेल हे काहीही सांगता येत नाही. त्याप्रमाणे कोणाला कशात आनंद मिळेल, हेही सांगता येत नाही. आनंदाच्या तऱ्हा वेगवेगळ्या असतात. प्रत्येकाचा आनंद वेगळा असतो. पोस्टाची तिकिटे किंवा नाणी गोळा करण्याचा नेहमीचा छंद असलेली माणसे आपल्याला ठाऊक असतात. पण एकाला लोकांकडची जुनी पत्रे गोळा करण्याचा छंद होता.

एकजण आठवड्यातून एकदा आसपासचा एकेक गाव पायी चालून यायचा. एकच सिनेमा एकाच महिन्यात सात-आठ वेळा पाहणारेही सापडतात. सिनेमातले सर्व संवाद त्यांना तोंडपाठ असतात. ते संवाद ते सिनेमाप्रेमी पुन्हा पुन्हा ऐकवतात. यातून त्याला कोणता आनंद मिळत असेल? यावरून एकच दिसते की, प्रत्येकाची आनंदाची ठिकाणे भिन्न असतात. आनंद शोधण्याची वृत्ती भिन्न असते.

व्यक्तिव्यक्तींमधला हा वेगळेपणा आपण लक्षात घेतला, तर समाजातील अनेक भांडणे संपतील; समाजासमोरच्या समस्यासुद्धा सुटतील. प्रत्येक व्यक्तीची प्रकृती भिन्न असते. आवडीनिवडी भिन्न असतात. हे वास्तव आपण ओळखले पाहिजे.

व्यक्तींची ही विविधता ओळखली पाहिजे. या विविधतेची बूज राखली पाहिजे. मग समाजात विविध प्रकारच्या रंगीबेरंगी वस्तू निर्माण होतील. रंगीबेरंगी घटना घडत राहतील. समाजजीवन अनेक रंगांनी बहरून जाईल.

प्रश्न इ.
‘आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं’, या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा.
उत्तर :
एखादया दिवशी आपल्याला नको असलेला माणूस भेटतो. “कशाला भेटली ही ब्याद सकाळी सकाळी!” असे आपण मनातल्या मनात म्हणतो. तरीही आपण तोंड भरून हसत स्वागत करतो. आपल्या बोलण्यात, हसण्यात खोटेपणा भरलेला असतो. हे असे बऱ्याच वेळा होते. आपण खोटेपणाने जगतो. भेटलेल्या व्यक्तीमुळे आपल्याला आनंद होतच नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव आपल्याला मिळतच नाही; कारण आपले मन आधीच राग, द्वेष, मत्सराच्या भावनांनी भरलेले. अशा भावनांच्या वातावरणात आनंद निर्माण होऊच शकत नाही. मन ढगाळलेले असले की तेथे स्वच्छ सूर्यप्रकाश येऊच शकत नाही.

आनंदाचा, सुखाचा अनुभव मिळण्यासाठी आपले मन निर्मळ असले पाहिजे. कुत्सितपणा, द्वेष, मत्सर, हेवा असल्या कुभावनांपासून मन मुक्त हवे. जेथे कुभावनांची वस्ती असते, तेथे निर्मळपणा अशक्य असतो. निर्मळपणा असला की मन मोकळे होते. स्वच्छ होते. अशा मनातच आनंदाचा पाऊस पडतो. आपल्याला खरे सुख, खरा आनंद हवा असेल, तर मन स्वच्छ, मोकळे असले पाहिजे; कुभावनांना तिथून हाकलले पाहिजे.

आमच्या शेजारी सिद्धा नावाची बाई राहते. सिद्धाच्या मनात समोरच राहणाऱ्या अमिताविषयी दाट किल्मिषे भरलेली आहेत. अमिताविषयी बोलताना ती सर्व किल्मिषे जळमटांसारखी सिद्धाच्या तोंडून बाहेर पडतात. सिद्धा निर्मळ मनाने अमिताकडे पाहूच शकत नाही. साहजिकच अमिताच्या सहवासाचा सिद्धाचा अनुभव कधीही सुखकारक, आनंददायक नसतो.

ज्या ज्या वेळी अमिताविषयी बोलणे निघते, त्या त्या वेळी सिद्धाचे मन कडवट होते. मनात कुभावनांचे ढग घेऊन वावरण्यामुळे सिद्धाला आनंद, खराखुरा आनंद मिळूच शकत नाही. लेखकांनी ‘आनंदाच खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं,’ असे म्हटले आहे, ते खरेच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न ई.
‘प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे’, तुमचे मत लिहा.
उत्तर :
प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे आवश्यक आहे; हे अगदी खरे आहे. आपण हे भान बाळगत नाही. त्यामुळे आपले नुकसानही होते. आपल्या साध्या साध्या कृतींकडे लक्ष दिले, तरी हा मुद्दा लक्षात येईल. रस्ता ओलांडताना भरधाव येणाऱ्या गाड्यांना आपण लीलया चुकवत चुकवत जातो. खो-खोमध्ये किती चपळाई दाखवतो आपण! आपण सवयीने या हालचाली करतो.

त्यामुळे त्यांतली किमया आपल्या लक्षातच येत नाही. ‘चक दे इंडिया हा चित्रपट पाहताना है खूपदा लक्षात आले आहे. सर्व हालचाली करताना आपण आपल्या शरीराचा उपयोग करतो. ‘हे माझे शरीर आहे आणि या शरीराच्या आधाराने मी जगतो,’ ही भावना सतत जागी असली पाहिजे. मग आपल्या प्रत्येक हालचालीचा आपण बारकाईने विचार करू शकतो. शरीराला प्रशिक्षण देऊ शकतो. अनेकदा आपल्याला नाचण्याची लहर येते. पण पावले नीट पडत नाहीत. आपण मनातल्या मनात खटू होतो. पण शरीराची जाणीव असेल, तर नृत्यातल्या हालचाली शिकून घेता येतात. तिथेच आपली चूक होते.

खरे तर प्रत्येक पाऊल टाकताना आपण आपल्या शरीराचा डौल राखला पाहिजे. कोणाही समोर जातो, तेव्हा हेच लक्षात ठेवले पाहिजे. आपण इतरांसमोर स्वत:ला सादर करीत असतो. ते सादरीकरण सुंदर केले पाहिजे. आपल्याला लाभलेले अस्तित्व प्रत्येक क्षणाला साजरे केले पाहिजे. तर मग आपण जगण्याचा आनंद घेऊ शकतो.

अभिनेते, खेळाडू अनेक कसलेले सादरकर्ते डौलदार का दिसतात? एखादी अभिनेत्री फोटोसाठी उभी राहते, तेव्हा तीच लक्षणीय का दिसते? ही सगळी माणसे आपल्या देहाचे, आपल्या अस्तित्वाचे भान बाळगतात. आपले अस्तित्व देखणे करायचा प्रयत्न करतात. ती स्वत:च्या अस्तित्वाचा आनंद घेतात आणि दुसऱ्यांना देतातही. हेच सुख असते. त्यातच आनंद असतो.

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
खरा, टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
टिकाऊ आनंद मिळवण्यासाठी सर्वप्रथम टाकायचे पाऊल म्हणजे स्वत:च्या शरीरावर प्रेम करणे. आपण स्वत: असे प्रेम करायचेच; पण इतरांनाही तो मार्ग शिकवायचा.

स्वत:च्या शरीरावर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे? शरीर नीटनेटके, स्वच्छ व प्रसन्न राखायचे. आपल्याला पाहताच कोणालाही आनंद झाला पाहिजे. त्याला प्रसन्न वाटले पाहिजे. त्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगी बाणवल्या पाहिजेत. आहार विचारपूर्वक घ्यायचा, व्यसने करायची नाहीत, दरोज नियमितपणे योगासने किंवा अन्य व्यायाम किंवा रोज तीन-चार किमी चालणे. कामासाठी चालणे यात मोजायचे नाही. काहीही करण्यासाठी नव्हे, तर चालण्यासाठी चालायचे. चालणे हेच काम समजायचे.

मनात ईर्षा, असूया, हेवा, मत्सर, सूड अशा कुभावना बाळगायच्या नाहीत. आपले मन या भावनांपासून दूर ठेवण्यासाठी म्हणजे चांगले होण्यासाठी स्वत: कोणत्या तरी एका क्षेत्रात, एखाद्या कौशल्यात प्रभुत्व मिळवले पाहिजे. स्वतःच्या कर्तबगारीवर विश्वास ठेवायचा. त्यामुळे अन्य कोणाहीबद्दल मनात कुभावना बाळगण्याची इच्छाच होणार नाही.

यश, वैभव मिळवण्याचा प्रयत्न करण्यात गैर काहीच नाही. मात्र यश, वैभव या गोष्टी बाह्य असतात. आत्मिक समाधानाशी संबंध नसतो. म्हणून यश, वैभव मिळाल्यावरही मन अशांत, अस्वस्थ होऊ शकते. अशा वेळी आणखी यश, आणखी वैभव यांच्या मागे न लागता आपल्याला नेमके काय हवे आहे. याचा शोध घेतला पाहिजे.

मात्र, एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे. पैशाने खरा, टिकाऊ आनंद कधीही मिळवता येत नाही. आपल्या मनाच्या सोबत राहण्यासाठी आवडेल तेच काम करायला घ्यावे. आवडेल त्या क्षेत्रात नोकरी, व्यवसाय पत्करावा. अर्थात, प्रत्येकाला स्वत:च्या आवडीप्रमाणे नोकरी, व्यवसाय मिळेलच असे नसते. अशा वेळी मिळालेले काम आवडीने केले पाहिजे.

एवढी पथ्ये प्रामाणिकपणे पाळली तर आपण खऱ्या आनंदाच्या जवळ असू.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न आ.
तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय कराल, ते लिहा.
उत्तर :
जीवन आनंदी होण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टी मी करीन. त्यापैकी काही कृती शारीरिक पातळीवरील आहेत. तर काही मानसिक पातळीवरील आहेत.

शारीरिक पातळीवरील कृतींपैकी सर्वांत महत्त्वाची कृती म्हणजे स्वत:च्या शरीराची काळजी घेणे. स्वत:च्या शरीराची काळजी घेण्यासाठी प्रथम स्वत:च्या शरीरावर मनापासून प्रेम केले पाहिजे. स्वतःचे शरीर नीटनेटके, देखणे राखायचे, इतके की कोणालाही भेटल्यावर ती व्यक्ती आनंदित, प्रसन्न झाली पाहिजे. शरीर फक्त बाह्यतः सजवून ते देखणे होणार नाही. ते सतेज, सुदृढ व निरोगी राखले पाहिजे. त्या दृष्टीने मी योगासने किंवा व्यायाम सुरू करीन. नियमित व जीवनसत्त्वयुक्त आहाराचा अवलंब करीन. व्यसनांपासून चार हात दूरच राहीन.

शरीराबरोबरच मनाचे पोषण करण्यासाठी मी कलेचा आश्रय घेईन. मी अत्यंत चिकाटीने गायन, वादन, नर्तन, साहित्य, चित्रपट, नाट्य यांपैकी एका तरी कलेचा जाणतेपणाने आस्वाद घ्यायला शिकेन. शक्यतो एखादी कला आत्मसात करीन. माझी स्वत:ची बौद्धिक, शारीरिक व मानसिक क्षमता लक्षात घेऊन माझे यशाचे लक्ष्य निश्चित करीन आणि त्याचा पाठपुरावा करीन. अर्थात मला हेही ठाऊक आहे की केवळ यशामुळे उच्च पातळीवरचे मानसिक समाधान मिळू शकत नाही. साफल्याचा आनंद भौतिक यशाने पूर्णांशाने मिळत नाही. म्हणून कला क्रीडा-ज्ञान या क्षेत्रांत उच्च प्रतीचे कौशल्य मिळवायचा प्रयत्न करीन.

नोकरी-व्यवसायाच्या बाबतीत आवडीचेच क्षेत्र मिळेल असे सांगता येत नाही. मी माझ्या आवडीचे शिक्षण घेईन. आवडीच्या क्षेत्रात उपजीविकेचे साधन मिळवायचा प्रयत्न करीन. तसे नाही मिळाले, तर मिळालेले काम अत्यंत आवडीने करीन. मी घेतलेल्या शिक्षणातून मिळालेले ज्ञान माझ्या नोकरी-व्यवसायात वापरीन.

मला तर खात्रीने वाटते की माझा हा बेत यशस्वी झाला, तर मला सुखीसमाधानी आयुष्य मिळेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

उपक्रम :

प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा. त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा.

तोंडी परीक्षा.

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.

1. आभाळाकडे डोळे लावणे.
2. विसर्ग देणे.

आ. ‘माझ्या जीवनातील आनंदाचे क्षण’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 3 आयुष्य… आनंदाचा उत्सव Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 7

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 9

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 11

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 12
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य आनंदाचा उत्सव 13

पुढील चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. एक अद्भुत सत्य [ ]
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण : [ ]
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे [ ]
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे [ ]

उत्तर :

  1. एक अद्भुत सत्य – आपले अस्तित्व
  2. आनंदाच्या झऱ्याच्या उगमाचे ठिकाण – आपले मन
  3. आनंदाच्या चक्रवाढीवर फिरणारे – आयुष्याचे चक्र
  4. एखादया ध्येयाने, स्वप्नाने झपाटणे – माणसाचे जगणे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

प्रश्न 2.

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा [ ]
  2. निरागस, आनंदी वृत्तीची [ ]
  3. आनंदाची इस्टेट [ ]
  4. आयुष्यभर न संपणारा [ ]
  5. शहाणंसुरतं करणारा [ ]
  6. कलेच्या मस्तीत जगणारे [ ]

उत्तर :

  1. मनाची कवाडं कायमची बंद करणारा : – दुःखी माणूस
  2. निरागस, आनंदी वृत्तीची : – लहान मुले
  3. आनंदाची इस्टेट – शास्त्रीय संगीत
  4. आयुष्यभर न संपणारा – शिकण्यातला आनंद
  5. शहाणंसुरतं करणारा – वाचनाचा छंद
  6. कलेच्या मस्तीत जगणारे – कलावंत

योग्य की अयोग्य ते लिहा :

प्रश्न 1.

  1. मनावरचे ताण नाहीसे होणे हे आनंदाचे लक्षण [ ]
  2. आपल्याला दृष्टी लाभली आहे, हे आपण विसरतो [ ]
  3. आत्म्याच्या भाषेत गाता आले नाही तरी ऐकता येऊ शकते. [ ]
  4. वाचन माणसाला शहाणे करते. [ ]

उत्तर :

  1. योग्य
  2. अयोग्य
  3. योग्य
  4. योग्य

पुढील वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं.
उत्तर :
आपला श्वास, आपला दिवस-रात्र, सूर्योदय-सूर्यास्त वगैरेंकडे आपण लक्षपूर्वक कधी बघतच नाही. म्हणजे आपले अनुभव आपण लक्षपूर्वक घेत नाही. आपण ते सर्व गृहीतच धरतो. आपल्याला दृष्टी आहे, याचेही आपल्याला भान नसते. त्यामुळे आपल्याभोवती पसरलेल्या सुंदर सृष्टीचे आपल्याला कौतुक वाटत नाही. ही सृष्टी जिच्यामुळे आपल्याला दिसते, त्या आपल्या दृष्टीचेही आपल्याला कौतुक वाटत नाही. साहजिक आपले अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद हे दोन्ही दुर्लक्षित राहतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

चूक की बरोबर लिहा :

प्रश्न 1.
1. खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर पोसला जात नाही. [ ]
2. खऱ्या आनंदात असलेल्या व्यक्तीला जग सुंदर दिसतं. [ ]
उत्तर :
1. बरोबर
2. बरोबर

हे केव्हा घडेल ते लिहा

प्रश्न 1.
दु:खासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा …………..
उत्तर :
दुःखासाठी आपण भरपूर कारणे शोधतो, जेव्हा आपल्याला आनंद दयायला वेळच नसतो.

प्रश्न 2.

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा …………
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा ……….
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा ………….

उत्तर :

  1. माणसे स्वत:चा छंद कधीही विसरत नाहीत, जेव्हा त्याचा उद्देश केवळ आनंद मिळवणे हाच असतो.
  2. तुम्ही स्वत:च्या अंत:करणात हलकेच डोकावू शकता, जेव्हा तुम्ही एकटे असता.
  3. तुम्ही वर्तमानात जगू शकता, जेव्हा भूतकाळाची स्मृती व भविष्यकाळाची भीती या दोन्हींपासून मन मुक्त होते.

वाक्ये पूर्ण करा :

प्रश्न 1.
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण ……………..
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ………….
उत्तर :
1. चिंता, टेन्शन यांच्या दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही; कारण त्याला मोकळी जागा हवी असते.
2. लहान मुले आनंद घेण्यात तरबेज असतात; कारण ती निरागस व आनंदी वृत्तीची असतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

विधाने पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच ……..
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात …………
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला ………..
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो …………….

उत्तर :

  1. आपल्याला काय हवे, हे शोधणे हेच आपण आनंदी का नाही, या प्रश्नाचे उत्तर शोधणे होय.
  2. कष्टाचे गोड हे अधिक गोड लागते, जर त्यात स्वकर्तृत्वाची गोडी मिसळली असेल.
  3. मुळात आनंदच शून्य असेल, तर शून्याला कितीही मोठ्या यशाने किंवा पैशाने गुणले तरी गुणाकार शून्यच.
  4. आनंद जर ‘मानता’ येत असेल, तर तो ‘मिळवण्याचा’ प्रयत्न कशाला करायचा?

अलंकार :

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. हे हृदय नसे, परि स्थंडिल धगधगलेले → [ ]
2. काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर, रामायण आधी मग झाला राम जानकीवर → [ ]
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अतिशयोक्ती अलंकार

आयुष्य… आनंदाचा उत्सव Summary in Marathi

पाठ परिचय :

प्रस्तुत पाठ म्हणजे ‘मजेत जगावं कसं?’ या गाजलेल्या पुस्तकातील एक लेख आहे. जीवन आनंदात कसे जगावे, हे सांगण्याचा या लेखात लेखकांनी प्रयत्न केला आहे.

आनंद हा यांत्रिकपणे, खूप प्रयत्न करून किंवा पैसे देऊन मिळत नाही. स्वतःचे मन, अंत:करण आनंदी ठेवले पाहिजे. तरच आनंद मिळतो. स्वत:च्या मनातील सर्व किल्मिषे, सर्व नकारात्मक भाव काढून टाकले, तर मन शुद्ध होते. शुद्ध मन हाच आनंदाचा स्रोत असतो.

कला, साहित्य व निसर्गसहवास यांच्या माध्यमातून आपण स्वत:चे मन शुद्ध करू शकतो. ही क्षेत्रे आनंदाला पूरक अशी मनोवृत्ती निर्माण करतात.

शब्दार्थ :

  1. शाश्वत – चिरकालिक, चिरंतन, अविनाशी.
  2. कळसा – नळ लावलेली मातीची घागर.
  3. निखळ – पवित्र, शुद्ध, निर्भेळ.
  4. ईर्षा – चुरस, चढाओढ, हेवा.
  5. असूया – द्वेष, मत्सर.
  6. वैषम्य – खेद, दुःख, विषमता.
  7. कवाडे – घराची किंवा खिडक्यांची दारे.
  8. जडणे – सांधणे, कोंदणात बसवणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 3 आयुष्य... आनंदाचा उत्सव

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. आटापिटा करणे – खटाटोप करणे, खूप कष्टाने प्रयत्न करणे.
  2. मनाची कवाडे बंद करणे – मन मोकळे न ठेवणे, पूर्वग्रहदूषित वृत्ती बाळगणे.
  3. (एखाद्या गोष्टीत) रंगून जाणे – विलीन होण, पूर्णपणे मिसळून जाणे.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Balbharti Maharashtra State Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Commerce OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Select the correct option and rewrite the sentences

Question 1.
Management is a …………………. process.
(a) stable
(b) continuous
(c) one time
Answer:
(b) continuous

Question 2.
Formulating the plan is the main function of …………………. level management.
(a) top
(b) middle
(c) lower
Answer:
(a) top

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 3.
Important, decisions in the business are made by ………………….
(a) management
(b) administration
(c) organisation.
Answer:
(b) administration

Question 4.
Management is a profession because it has ………………….
(a) specialised knowledge
(b) training facilities
(c) code of conduct.
Answer:
(a) specialised knowledge

Question 5.
According to views expressed by different management authorities, management and administration are ………………….
(a) synonymous
(b) different
(c) synonymous and different.
Answer:
(c) synonymous and different.

Question 6.
Management is an …………………. to co-ordinate groun efforts attaining the cherished goals of the business.
(a) activity
(b) process
(c) objective.
Answer:
(a) activity

Question 7.
…………………. is the basic and motivating factor of management.
(a) Human element
(b) Capital
(c) Direction.
Answer:
(a) Human element

Question 8.
Top management does …………………. and …………………. function.
(a) supervisory
(b) operative
(c) determination and administration.
Answer:
(c) determination and administration.

Question 9.
Management is a …………………. activity.
(a) group
(b) individual
(c) social.
Answer:
(a) group

Question 10.
Management is a …………………. science.
(a) social
(b) physical
(c) natural.
Answer:
(a) social

Question 11.
There are …………………. levels of management in a organisation.
(a) two
(b) four
(c) three.
Answer:
(c) three.

Question 12.
Management means to ………………….
(a) order
(b) co-ordinate
(c) help.
Answer:
(b) co-ordinate

Question 13.
Management motivates the emplovees to ………………….
(a) work hard
(b) take initiative
(c) earn more.
Answer:
(a) work hard

Question 14.
Management ensures the optimum use of ………………..
(a) blackmoney
(b) resources
(c) international market.
Answer:
(b) resources

Match the pairs

Question 1.

Part APart B
(a) Management(1) Administration function
(b) Policy Making(2) Human knowledge
(c) Thinking Function(3) Top level management
(d) Doing Function(4) Lower level management
(e) Top level management(5) Middle level management
(6) Management function
(7) Knowledge of Administration
(8) Board of Directors

Answer:

Part APart B
(a) Management(2) Human knowledge
(b) Policy Making(3) Top level management
(c) Thinking Function(1) Administration function
(d) Doing Function(6) Management function
(e) Top level management(8) Board of Directors

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 2.

Part APart B
(a) Management(1) Regular practice
(b) Management as an Art(2) Can be seen
(c) Top Level Management(3) Administration
(d) Management as a Profession(4) Universal in nature
(e) Lower Level Management(5) Code of conduct
(6) Evaluate performance
(7) Foreman
(8) Selective
(9) Directing subordinates to complete task
(10) Cause effect relationship

Answer:

Part APart B
(a) Management(4) Universal in nature
(b) Management as an Art(1) Regular practice
(c) Top Level Management(6) Evaluate performance
(d) Management as a Profession(5) Code of conduct
(e) Lower Level Management(7) Foreman

Question 3.

Part APart B
(a) Systematic Body of knowledge(1) Top level management
(b) Lower level management(2) Management as an art.
(c) Management as universal process(3) Board of Directors.
(d) Management as profession(4) Practice oriented
(e) Direction and control.(5) Service motive
(6) Technical skills
(7) Applicable to all organization.
(8) Management as a science.
(9) Applicable to business organization

Answer:

Part APart B
(a) Systematic Body of knowledge(8) Management as a science.
(b) Lower level management(6) Technical skills
(c) Management as universal process(7) Applicable to all organization.
(d) Management as profession(5) Service motive
(e) Direction and control.(1) Top level management

Give one word / phrase / term

Question 1.
The activity which aims at achieving a definite goal.
Answer:
Management

Question 2.
Level of management requiring analytical or conceptual skill.
Answer:
Top level management

Question 3.
Another name for lower level management.
Answer:
Supervisory or Operational level

Question 4.
Level of management requiring human skills.
Answer:
Middle level management

Question 5.
Level of management which performs administrative functions.
Answer:
Top level management

Question 6.
Level of management that takes policy decision.
Answer:
Top level management

Question 7.
The highest level of management in the hierarchy.
Answer:
Top level management

Question 8.
The level which executes the policy.
Answer:
Middle level management

Question 9.
The level of management which requires few people.
Answer:
Top level management

Question 10.
The level of management which requires large number of persons.
Answer:
Lower level management

Question 11.
Levels of management which consists of supervisors and foremen.
Answer:
Lower level management

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 12.
Level of management which consists of departmental managers.
Answer:
Middle level management

Question 13.
Level of management which consists of chairman and board of directors.
Answer:
Top level management

Question 14.
State the level of management in which Class-I executives are involved.
Answer:
Top level management

Question 15.
The art of directing and inspiring people.
Answer:
Management

Question 16.
The application of skill and knowledge to bring the desired result.
Answer:
Management as an art

Question 17.
Level of management that evaluates the performance of various departments.
Answer:
Top level management.

State True or False

Question 1.
There are no separate levels of management in an organization.
Answer:
False

Question 2.
Management aims at achieving goals for its organization.
Answer:
True

Question 3.
Management is an universal process.
Answer:
True

Question 4.
Management aims at achieving goals for its organization.
Answer:
True

Question 5.
Management is a profession.
Answer:
True

Question 6.
Management is a continuous process.
Answer:
True

Question 7.
Management aims at achieving business objectives.
Answer:
True

Question 8.
Objective of management is to obtain minimum output and maximum input.
Answer:
False

Question 9.
Management has to maintain good relations with all.
Answer:
True

Question 10.
Management is a perfect art.
Answer:
False

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 11.
Management is neither a pure science nor a fine art.
Answer:
True

Question 12.
Profession do not have any ethics or code of conduct.
Answer:
False

Question 13.
Board of Directors are the part of lower management.
Answer:
False

Question 14.
The top level management is administrative in nature.
Answer:
True

Question 15.
The managers receive orders and instructions from lower level of management.
Answer:
False

Question 16.
Middle level management interprets and communicates the policies to top level management.
Answer:
False

Question 17.
Management is an art, a science and a profession.
Answer:
True

Question 18.
We cannot make any changes in the field of management.
Answer:
False

Question 19.
The professional manager does not need special knowledge and skill.
Answer:
False

Question 20.
Management is required to conduct business as well as non-business activity.
Answer:
True

Question 21.
Management helps in using the resources properly.
Answer:
True

Question 22.
Management is required even for a very small business.
Answer:
True

Question 23.
Management is an art only.
Answer:
False

Question 24.
Management cannot be considered as a business.
Answer:
True

Question 25.
Top level management performs the function of planning.
Answer:
True

Question 26.
Lower level management is engaged in the policy making.
Answer:
False

Question 27.
Levels of management are done according to the size of the organization.
Answer:
True

Find the odd one

Question 1.
Characteristics of Management Goal-oriented, Group Activity, Tangible, Continuous process.
Answer:
Tangible.

Complete the sentences

Question 1.
Administration is the involvement of ………………. management.
Answer:
Top

Question 2.
………………. deals with setting, seeking and reaching objectives.
Answer:
Management

Question 3.
Management has ………………. objectives.
Answer:
pre-determined

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 4.
Supervisor level of management is directly linked to the ………………. functions of the firm.
Answer:
Routine

Question 5.
Lower level management is also known as ………………. management.
Answer:
Supervisory

Question 6.
………………. is an art of getting things done through others.
Answer:
Management

Question 7.
Generally there are ………………. levels of management in the organisation.
Answer:
Three

Question 8.
Management is ………………. oriented.
Answer:
Goal

Question 9.
Management is a ………………. science.
Answer:
Social

Question 10.
At the ………………. level of management, personnel are few.
Answer:
Top

Question 11.
Management means to ……………….
Answer:
Co-ordinate

Question 12.
Management has to satisfy unlimited want through limited ……………….
Answer:
Means

Question 13.
Management is an ………………. of getting work done through others.
Answer:
Art

Question 14.
Management is co-ordination of ………………. and physical resources.
Answer:
Human

Question 15.
A professional charges ………………. for his services.
Answer:
Fees

Question 16.
Management is done to achieve ……………….
Answer:
Goal/objective

Question 17.
Management is getting things done through ……………….
Answer:
Others

Question 18.
The word management is derived from Italian word ……………….
Answer:
Maneggiare

Question 19.
Implementation of policies is the function of ………………. level management.
Answer:
Lower

Question 20.
Every profession has a ………………. of conduct.
Answer:
Code

Question 21.
Management is derived from ………………. words.
Answer:
Two Latin.

Select the correct option

Question 1.
(Levels of Management, Lower Level Management, Management, Code of conduct, Board of Directors).

Part APart B
(1) Continuous Process—————
(2) —————Top Level Management
(3) Top, Middle, Lower—————
(4) Profession—————
(5) ————-Lower Level Management

Answer:

Part APart B
(1) Continuous ProcessManagement
(2) Board of DirectorsTop Level Management
(3) Top, Middle, LowerLevels of Management
(4) ProfessionCode of conduct
(5) Supervisory LevelLower Level Management

Answer in one sentence

Question 1.
What is Italian word for ‘manage’.
Answer:
Italian word for ‘manage’ is ‘maneggiare’ meaning to handle.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 2.
Name the executive related to top level management.
Answer:
Executives related to top level management are – Board of Directors, President, Chief Executive Officer, Directors, etc.

Question 3.
Name the executives related to middle level management.
Answer:
Executives related to middle level management are Finance manger, Production manager, Sales manager, etc.

Correct the underlined word and rewrite the following sentences

Question 1.
Management is tangible in nature.
Answer:
Management is intangible in nature.

Question 2.
Management is one time process.
Answer:
Management is continuous process.

Question 3.
Administration is an art of getting things done through others.
Answer:
Management is an art of getting things done through others.

Question 4.
Management is static in character.
Answer:
Management is dynamic in character.

Question 5.
Top Level Management decides short term objectives of the organization.
Answer:
Top Level Management decides long term objectives of the organization.

Question 6.
Finance Manager is an example of lower level management.
Answer:
Superintendent is an example of lower level management.

Question 7.
Drawing, Cycling is a science.
Answer:
Drawing, Cycling is an art.

Study the following case/situation and express your opinion

1. Shankar Patil is an advocate and he is running his profession in a very good manner. His younger brother Prashant Patil has done very beautiful and artistic decoration of his brother’s office with seating arrangement and symbol of Justice as his hobby. Vishwas Patil, older brother of Shankar Patil is a science graduate and doing farming in best way. He exports the farm production.

On the basis of above information:
Question 1.
Identify the source of income of Shankar Patil.
Answer:
Shankar Patil is a lawyer by profession. He is practicing as a Lawyer / an advocate. He render his services to his clients and against that charges fee from them. So, ‘fee’ is the income source of Shankar Patil.

Question 2.
What is the qualification of Prashant Patil as a decorator?
Answer:
Prashant Patil may be or may not be a professional interior decorator. His hobby is decorating the office / houses. He may be an artist and an art does not require any formal education.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 3.
Mention two features of profession.
Answer:
Following are the features of profession:
1. Formal Education : Profession needs formal education. Today managers are qualified with management diploma or degrees. They take formal training from management schools which help them to work with perfection.

2. Restricted Entry : The entry in any profession is restricted. It needs a formal education. For example- Lawyer, Doctor, Interior designs, Architect, Chartered Accountant, etc. Such compulsion is not there for becoming a manager.

Justify the following statements

Question 1.
Management is an universal process.
Answer:

  1. Management is applicable to all organization whether religious, social or cultural, educational or governmental or non-governmental.
  2. All kind of organization have accepted management, as it is required everywhere.
  3. Every activity which has to be performed by a group of persons requires effective planning, organizing, co-ordinating, and controlling.
  4. Thus, management is an universal process.

Question 2.
There are levels of management in an organization.
Answer:

  1. There are three levels of management in an organization.
  2. The top level which consists of chairman, board of directors, etc takes care of formulating the board policies of the organization.
  3. The middle level does the work of implementing and executing the orders to the lower level.
  4. The lower level management does the actual and execution and operating activities.
  5. All the three levels are important and they are dependent on each other.
  6. Thus, all three levels are required for effective operation of the organization.

Question 3.
Management is a profession.
Answer:

  1. It is a specialized body of knowledge and managers are required to have professional skill and training
    to be efficient.
  2. It has certain ethical standards.
  3. Its motive is service oriented.
  4. It requires training which is formal.
  5. Thus, Management is considered as a profession.

Question 4.
Management is neither a pure science nor a fine art.
Answer:

  1. Management is said to be both an art and a science, as science teaches one to know and art teaches what to do.
  2. Management is a science as it is a body of knowledge and generalisation that represents the truth and facts, but it is not a pure science like Physics, Chemistry and Biology.
  3. Management is an art of applying the knowledge, but not pure fine arts like painting, dancing, etc.
  4. Thus, Management is neither a pure science nor a fine art.

Question 5.
Profession has ethics or code of conduct.
Answer:

  1. Profession is well-defined as an occupation which requires specialized skills and ethical standards.
  2. Professional managers have to follow code of conduct and ethical standards laid down by the All India Management in India.
  3. If they do not follow the code of conduct they can be derecognised and disqualified from the profession.
  4. Thus, Profession has ethics and code of conduct.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 8 Introduction to Management

Question 6.
Management is an art, a science and a profession.
Answer:

  1. Management is an art because every manager has to apply his skills, intelligence, creativity for the efficient execution of management activities.
  2. It is considered a science because it adopts the cause and effect relationship.
  3. It has a scientific approach but deals in human behaviour, therefore called social science.
  4. Management is also considered a profession because it is a specialized body of knowledge and managers are required to have professional skills and training to be efficient.
  5. Thus, Management is an art, a science, and a profession.

Attempt the following

Question 1.
State the functions of lower-level management.
Answer:
The functions of lower-level management are as follows:

  1. Planning day to day working.
  2. Acting as a link between the middle level of management and workers.
  3. Carrying out the instructions given by the middle-level management.
  4. Delegating duties to workers, inspecting and supervising their work.
  5. Attending to the problems of workers and making arrangements for their training and development.
  6. To maintain discipline and good human relations among the workers.
  7. Image building of the enterprise before workers and creating a sense of belongingness.
  8. Ensuring the safety of workers, machines, tools, etc.
  9. Making arrangements of materials and tools and preventing the misuse and wastage of such material.
  10. Providing feedback information about the worker’s problems to the higher authorities.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Balbharti Maharashtra State Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Commerce OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Select the correct option and rewrite the sentence

Question 1.
……………….. indicates the importance of the business environment.
(a) Identifying opportunities and threats
(b) Identifying firm’s strength and weakness
(c) both (a) and (b)
Answer:
(c) both (a) and (b)

Question 2.
……………….. is an example of the social environment.
(a) Gross Domestic Product
(b) Consumer Protection, Act
(c) Customs and beliefs
Answer:
(c) Customs and beliefs

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 3.
Liberalisation means ………………..
(a) reduced government controls and restrictions
(b) integration of economies
(c) policy of planned disinvestment
Answer:
(a) reduced government controls and restrictions

Question 4.
……………….. explains the impact of Government policy changes on business and industry.
(a) More demanding customers
(b) License system
(c) More industries for public sector
Answer:
(a) More demanding customers

Question 5.
……………….. environment consist of the methods and techniques adopted for production.
(a) Legal
(b) Political
(c) Technological
Answer:
(c) Technological

Question 6.
The policies decided by shareholders, managers, labour unions and the employees are known as ………………..
(a) Internal environment factors
(b) External environment factors
(c) International factors
Answer:
(a) Internal environment factors

Question 7.
……………….. is very powerful because powers such as policy making, law making, budget approving, etc. are in its hands.
(a) Government
(b) Judiciary
(c) Legislature
Answer:
(c) Legislature

Question 8.
……………….. economy is known as free market economy.
(a) Socialist
(b) Capitalist
(c) Mixed
Answer:
(b) Capitalist

Question 9.
……………….. does not involve an equal division of existing wealth among the people.
(a) Capitalist Economy
(b) Socialist Economy
(c) Mixed Economy
Answer:
(b) Socialist Economy

Question 10.
Globalisation includes ………………..
(a) Minimising high import tariffs
(b) Introduction of selective competition in the reserved area
(c) Reduction in physical restrictions on import and import duties.
Answer:
(a) Minimising high import tariffs

Question 11.
Changes in the fiscal policy of the Government is an aspect of ……………….. environment.
(a) Political
(b) Social
(c) Economic
Answer:
(c) Economic

Question 12.
Changes in the judicial system is an aspect of ……………….. environment.
(a) Economic
(b) Social
(c) Legal
Answer:
(c) Legal

Question 13.
Privatisation implies reduction in the role of ……………….. sector.
(a) Public
(b) Private
(c) Joint
Answer:
(a) Public

Question 14.
Level of literacy is an aspect of ……………….. environment.
(a) Economic
(b) Social
(c) Political
Answer:
(b) Social

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 15.
Changes in the ruling government is an aspect of ……………….. environment.
(a) Economic
(b) Social
(c) Political
Answer:
(c) Political

Match the pairs

Question 1.

Part APart B
(a) Globalisation(1) Reduced role of Public sector
(b) Privatisation(2) Digital India
(c) Liberalisation(3) Competition Act, 2002
(d) Technological Environment(4) Mining of coal
(e) Natural Environment(5) Integration of world economies
(6) Increased role of public sector
(7) Exercising controls
(8) Occupation of people
(9) Differentiation of economies
(10) Removing unnecessary controls

Answer:

Part APart B
(a) Globalisation(5) Integration of world economies
(b) Privatisation(1) Reduced role of Public sector
(c) Liberalisation(10) Removing unnecessary controls
(d) Technological Environment(2) Digital India
(e) Natural Environment(4) Mining of coal

Question 2.

Part APart B
(a) Internal Environment(1) Stability and peace in the country
(b) Social Environment(2) Value System
(c) Political Environment(3) Monetary Policy
(d) Economic Environment(4) Indian Contract Act, 1872 (2017)
(e) Legal Environment(5) Customs and Traditions
(6) Digital India

Answer:

Part APart B
(a) Internal Environment(2) Value System
(b) Social Environment(5) Customs and Traditions
(c) Political Environment(1) Stability and peace in the country
(d) Economic Environment(3) Monetary Policy
(e) Legal Environment(4) Indian Contract Act, 1872 (2017)

Question 3.

Part APart B
(a) Privatisation(1) Management
(b) Internal Environment(2) National economy
(c) Liberalisation(3) Values and demographic trends
(d) Political Environment(4) Disinvestment
(e) Globalisation(5) Delicensing
(f) Legal Environment(6) World Economy
(g) Social Environment(7) National Income Distribution
(h) Economic Environment(8) Judicial System

Answer:

Part APart B
(a) Privatisation(4) Disinvestment
(b) Internal Environment(1) Management
(c) Liberalisation(5) Delicensing
(d) Political Environment(2) National economy
(e) Globalisation(6) World Economy
(f) Legal Environment(8) Judicial System
(g) Social Environment(3) Values and demographic trends
(h) Economic Environment(7) National Income Distribution

Write a word or a term or a phrase which can substitute each of the following statements

Question 1.
Controllable factor of the business environment
Answer:
Internal environment

Question 2.
The environment of business that includes economic condition, policies and system, basic philosophy, national income, money supply, trade cycle economic development.
Answer:
Economic environment

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 3.
The environment of business that includes stability and peace in the country, specific attitudes of selected representative.
Answer:
Political environment

Question 4.
The environment of business which consist of factors such as climate, minerals, soil, landforms, rivers and oceans etc.
Answer:
Natural environment

Question 5.
The environment of business which consist of the methods and techniques adopted for production.
Answer:
Technological environment

Question 6.
The environment of business which regulates and controls within the legal framework of a country.
Answer:
Legal environment

Question 7.
The process of eliminating unnecessary controls and restrictions for smooth functioning of business.
Answer:
liberalization

Question 8.
The process of integration of national economy with world through cross country information, ideas, technologies, goods, services and people.
Answer:
Globalization

Question 9.
The process of reducing the involvement of state or public sectors by involving of private sector in economic activities.
Answer:
Privatization.

State whether the following statements are True or False

Question 1.
Internal factors of business environment are uncontrollable factors.
Answer:
False

Question 2.
Business and Environment are independent.
Answer:
False

Question 3.
Social Environment is not important for business.
Answer:
False

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 11.
Business Environment consists of internal as well as external factors.
Answer:
True

Question 4.
All business from are affected by the government and its policies.
Answer:
True

Question 5.
Liberalization of Indian economy resulted into easy entry of foreign business in India.
Answer:
True

Question 6.
Privatisation is an effective tool for restriction and reforming the public sector.
Answer:
True

Find the odd word out

Question 1.
Legislature, Government Shareholders.
Answer:
Shareholders

Question 2.
Social, Employees, Legal.
Answer:
Employees

Question 3.
Judiciary, Social values, Traditions.
Answer:
Judiciary

Question 4.
Value system, Human Resources, Marketing Resources.
Answer:
Marketing Resources

Question 5.
Liberalization, Socialization, Globalization.
Answer:
Socialization,

Question 6.
Technological, Weather, Climate.
Answer:
Technological

Question 7.
Social aspects, Economical aspect, Traditions.
Answer:
Economical aspect

Question 8.
Capitalist Economy, Mixed Economy, Indian Economy.
Answer:
Indian Economy

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 9.
Indian Contract Act 1872, Indian Partnership Act 1932, Industrial Dispute Act 1947.
Answer:
Indian Partnership Act, 1932

Question 10.
Natural Environment, Economic Environment, Political Environment.
Answer:
Natural Environment.

Complete the sentence

Question 1.
The business environment constitute threats to the firm and offers ………………… for potential market.
Answer:
opportunities

Question 2.
Every society develops its own ………………… which means how the members of that society between and interact with each other.
Answer:
culture

Question 3.
Indian political system comprises of three vital institution like …………………, ………………… and Judiciary.
Answer:
Legislature, Government

Question 4.
………………… changes are fast and to keep pace with it, business should be ever alert.
Answer:
Technological

Question 5.
All nation would be interdependent in the ………………… economy.
Answer:
Global.

Select the correct option

Question 1.
Which analysis will enable managers to deal with business challenges?
(Environmental / Data / Political)
Answer:
Environmental

Question 2.
Which factor of Business Environment are regarded as uncontrollable?
(Internal / External)
Answer:
External

Question 3.
Trade and commerce between two nations are dependent on which factors?
(Social / Geographic / Technological)
Answer:
Geographic

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 4.
Which is the most powerful institution in the Indian Political system?
(Legislature / Government / Judiciary)
Answer:
Legislature

Question 5.
In which economic system factors of productions are organized .managed and oriented by government?
(Capitalist / Socialist / Mixed)
Answer:
Socialist

Question 6.
Which economic system is followed in India?
(Capitalist / Socialist / Mixed)
Answer:
Mixed

Question 7.
Which of the following has created on economically interdependent international environment?
(Liberalisation / Privatisation / Globalisation)
Answer:
Globalisation

Correct the underline word and rewrite the following sentence

Question 1.
Internal factors of Business Environment are uncontrollable.
Answer:
External factors of Business Environment are uncontrollable.

Question 2.
External factor of business are controllable.
Answer:
Internal factor of business are controllable.

Question 3.
Vision, mission and objectives of business are related to External factors.
Answer:
Vision, mission and objectives of business are related to Internal factors.

Question 4.
Social trends and social values are part of economic environment.
Answer:
Social trends and social values are part of social environment.

Question 5.
Factors like climate, minerals, soil, river, etc. are elements of political environment.
Answer:
Factors like climate, minerals, soil, river, etc. are elements of natural environment.

Question 6.
Socialist Economy is also known as free market economy.
Answer:
Capitalist Economy is also known as free market economy.

Question 7.
GST is part of political environment.
Answer:
GST is part of legal environment.

Question 8.
Privatisation has resulted into easy of foreign business in India.
Answer:
Liberalisation has resulted into easy of foreign business in India.

Question 9.
Globalisation is an effective tool for restricting and reforming the public sector.
Answer:
Privatisation is an effective tool for restricting and reforming the public sector.

Question 10.
Liberalisation means integration of natural economy with world economic.
Answer:
Globalisation means integration of natural economy with world economic.

Study the following case/situation and express your opinion.

1. Just after declaration of Lok Sabha 2014 result, the Bombay Stock Exchange Sensex rose by 1000 points in a day.

Question 1.
Identify the environmental factor which led to this rise giving reason.
Answer:
Rise in stock market index (sensex) is economic environment. But it has done due to political environment (Lok Sabha Election Results)

Question 2.
Explain any two other dimensions of the environment.
Answer:
Two other dimensions of the environment are (a) Legal environment and (b) Technological environment

2. Government of India is seriously thinking to allow oil marketing under public sector, by fixing their own price for petroleum products.

Question 1.
Name the economic reform related to this decision.
Answer:
Privatization is the economic reform related to this decision.

Question 2.
Name other two reforms recommended in new economic policy.
Answer:
The other two reforms recommended in new Economic policy are Liberalization and Globalization.

3. Today it is common to see computerized information Kiosks and Internet / Word Wide Web multimedia pages highlighting the virtues of products.

Question 1.
Name the dimension of business environment highlighted in this statement.
Answer:
Technological environment

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

4. An advertisement of baby product giving information to the potential buyers that “Mother Milk is the best”.

Question 1.
Name the component of business environment.
Answer:
Legal Environment.

5. Zero Defect Zero Effect(ZED) is a slogan coined by the PM of India, with reference to the Make in India initiative launched by the government. The Zed model aims to make India the manufacturer of the world and present the products in the global market.

Before the. initiative was launched, the limits of Foreign Direct Investment(FDI) in various sector had been released. The application for licenses was made available Online and various other norms and production were also considered by the government.

Question 1.
From the above, identify the major components of New Economic Policy of 1991.
Answer:
Liberalization and Globalization.

Question 2.
In the light of the above discussion explain the component of NEP 1991.
Answer:

  1. Liberalization : It refers to the process of eliminating unnecessary controls and restrictions for smooth functioning of business.
  2. Privatization : It refers to reduce the involvement of state or public sectors by involving of private sector in economic activities.
  3. Globalization : It refers to integration of national economy and societies through cross country flows of information, ideas, technologies, goods, services, capital, finance and people.

6. It is interesting to know that the menu items of multinational food chains are customized to suit the general palates of the local people in the region. When it started business in India in the year 1996, the company went through a complete location strategy. Me Donald’s changed its product menu to accommodate the vegetable burger given the large population. It priced the products by close to 15%. Also, the Mc-Aloo Tikki burger ‘is not available anywhere but in the Indian outlets of Me Donalds.

Question 1.
Identify the relevant feature of business environment discussed in the case above.
Answer:
Relativity is the feature of business environment discusses in the case above.

Question 2.
State the other features of business environment.
Answer:

  1. The features of business environment are:
  2. Determining opportunities and threats
  3. Identifying firm’s strength and weakness
  4. Continuous learning
  5. Image Building
  6. Meeting Competition
  7. Giving Direction for growth

7. Ultra paint company which is manufacturing paints has been enjoying a prominent market position as it manufactured best quality paints, made timely payment of taxes to government. It assembled various inputs like finance, machines, raw material, etc. from its environment. But since last year it has been dumping its untreated possessions waste on the river bank which has created many health problems for the people. As a result, the court passed an order to seal the manufacturing unit of the company.

Question 1.
State the importance of business environment highlighted in the above case.
Answer:
Business environment helps in tapping useful resources.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 7 Business Environment

Question 2.
Identify any two dimension of business environment mentioned in the above case and comment.
Answer:

  1. Social environment : “It has been dumping untreated possession of waste on river bank problems” for people. This shows that it is at the cost of human life as their life is affected.
  2. Legal Environment : “The court passed on order to seal the company”. It shows that through court interference the company was sealed.

Question 3.
State any two values which have been overlooked by the company.
Answer:
Company overlooked Environment protection, concern for human life, respect for law and order and social responsibility.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Balbharti Maharashtra State Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Commerce OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Select the correct option and rewrite the sentence

Question 1.
SIDBI has its head office at …………………
(a) Bihar
(b) Mumbai
(c) Lucknow
Answer:
(c) Lucknow

Question 2.
Dr. Muhammad Yunus from ………………… is known as ‘Father of Microfinance.
(a) Afghanistan
(b) Bangladesh
(c) India
Answer:
(b) Bangladesh

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 3.
The World Bank Group has set ………………… goals to be achieved by 2030.
(a) 4
(b) 3
(c) 2
Answer:
(c) 2

Question 4.
………………… is the lifeblood of a business.
(a) Finance
(b) Raw materials
(c) Labour
Answer:
(a) Finance

Question 5.
KVIC has its head office at …………………
(a) Mumbai
(b) Kolkata
(c) Delhi
Answer:
(a) Mumbai

Question 6.
………………… portal was launched by SIDBI.
(a) Maza-Mitra
(b) Aamcha Mitra
(c) Udyami Mitra
Answer:
(c) Udyami Mitra

Question 7.
………………… work as knowledge partner for State and Central Government.
(a) Udyami Mirta
(b) Start-up Mitra
(c) Wake-up Mitra
Answer:
(b) Start-up Mitra

Question 8.
………………… provides credit for rural development.
(a) SIDBI
(b) NABARD
(c) RRBs.
Answer:
(b) NABARD

Match the pairs

Question 1.

Part APart B
(i) NABARD(a) Heart of business
(ii) Finance(b) Advisor and mentor to MSMEs
(iii) SIDBI(c) Life blood of business
(iv) MUDRA(d) March 17, 2016
(v) Startup Mitra(e) Recommendations to RBI
(f) Funding the unfunded enterprises
(g) March 17, 2014
(h) Recommendation to Commercial Banks

Answer:

Part APart B
(i) NABARD(e) Recommendations to RBI
(ii) Finance(c) Life blood of business
(iii) SIDBI(b) Advisor and mentor to MSMEs
(iv) MUDRA(f) Funding the unfunded enterprises
(v) Startup Mitra(d) March 17, 2016

Question 2.

Part APart B
(i) SIDBI(a) Maza Mitra
(ii) Green, Blue and White Revolution(b) RRB’s
(iii) Khadi(c) Symbol of dependence
(iv) Women’s Self Help Group(d) NABARD
(v) World Bank(e) Washington D.C.
(f) Udyami Mitra
(g) Symbol of self reliance
(h) Great Britain
(i) Mahila Bachat Gat

Answer:

Part APart B
(i) SIDBI(f) Udyami Mitra
(ii) Green, Blue and White Revolution(d) NABARD
(iii) Khadi(g) Symbol of self reliance
(iv) Women’s Self Help Group(i) Mahila Bachat Gat
(v) World Bank(e) Washington D.C.

Give one word/phrase/term

Question 1.
Symbol and spirit of self reliance in pre-independence India.
Answer:
Khadi

Question 2.
Head office of KVIC.
Answer:
Mumbai

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 3.
A statutory body formed to provide livelihood to artisans in villages of India.
Answer:
Khadi and Village Industries Commission (KVIC)

Question 4.
A document signed by KVIC with National Institute of Design (NID).
Answer:
Memorandum of Understanding (MoU)

Question 5.
Economist of Bangladesh who jointly won Nobel Peace Prize.
Answer:
Dr. Muhammad Yunus

Question 6.
A refined model of Bangladesh model to eradicate poverty and empower women.
Answer:
Indian Self Help Group Model

Question 7.
A portal to improve accessibility of credit and handholding services to MSMEs.
Answer:
Udyami Mitra.

State True or False

Question 1.
SIDBI has set a goal to end extreme poverty by 2030.
Answer:
False

Question 2.
The World Bank has set a goal to promote shared prospering by fostering the income growth.
Answer:
True

Question 3.
Success of business depends on optimum utilization of capital.
Answer:
True

Question 4.
SIDBI provide debt financing to government.
Answer:
False

Question 5.
Dr. Ashfak Yunus founded the Grameen Bank in India.
Answer:
False

Question 6.
Body of Governors is the supreme policy making body of the World Bank.
Answer:
True

Find the odd word out

Question 1.
Features of KVIC-
Rural Development; Employment Generation; Entrepreneurship Development; Mutual Trust.
Answer:
Mutual Trust

Question 2.
Institutes supporting business-
SIDBI; IDBI; NABARD; KVIC.
Answer:
IDBI

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 3.
Features of SIDBI-
Sustainable Development; Services to MSMEs; Recommendations to RBI; Digital Initiatives.
Answer:
Recommendations to RBI

Question 4.
Terms related to SIDBI-
SIDBI startup mitra; Aamcha Mitra; Udyami Mitra; Micro Finance.
Answer:
Aamcha Mitra

Question 5.
Terms related to NABARD-
Apex Rural Bank; Recommendations to RBI; Green, Blue and White Revolution; Empowerment of women.
Answer:
Empowerment of women.

Question 6.
Woman’s Self Help Groups-
Urban Bank; Mahila Bachat Gat; Dr. Muhammad Yunus; Grameen Bank.
Answer:
Urban Bank.

Select the correct option

(Provides credit to rural development, Women Empowerment, Multilateral Investment Guarantee Agency (MIGA), KVIC, SIDBI)

Part APart B
(i) World Bank————-
(ii) —————Achievement of National Goals
(iii) NABARD——————-
(iv) Self Help Group (SHG)—————–
(v) —————Promote Khadi and Village Industries

Answer:

Part APart B
(i) World BankMultilateral Investment Guarantee Agency (MIF)
(ii) SIDBIAchievement of National Goals
(iii) NABARDProvided credit to rural development
(iv) Self Help Group (SHG)Women Empowerment
(v) KVICPromote Khadi and Village Industries

Answer in one sentence

Question 1.
Why do firm need finance ?
Answer:
Firms need finance to start business, to run business effectively and to expand business.

Question 2.
Name the institutes supporting business.
Answer:
The institutes supporting business are – SIDBI, NABARD, KVIC, Women’s Self Help Group and World Bank.

Question 3.
Where is the head office of SIDBI?
Answer:
The head office of SIDBI is at Lucknow.

Question 4.
Who resolves the financial and non-financial hurdles of MSMEs ?
Answer:
SIDBI resolves the financial and non-financial hurdles of MSMEs.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 5.
Who are the focused domains for SIDBI?
Answer:
Micro, Small and Medium Enterprises (MSME’s ) are the focused domains for SIDBI.

Question 6.
Who helds the present ownership of SIDBI ?
Answer:
The present ownership of SIDBI is held by 34 public sector institutes, through its 15 regional offices and 84 branches.

Question 7.
Who acts as an advisor and mentor for MSMEs ?
Answer:
SDIBI act as an advisor and mentor for MSMEs.

Question 8.
Name the associates and subsidiaries of SIDBI.
Answer:
The associates and subsidiaries of SIDBI are – SVCL, CGTMSE, SMERA, ISTSL, ISARC and MUDRA.

Question 9.
What is the aim of ‘MUDRA’?
Answer:
The main aim of ‘MUDRA’ an associate of SIDBI is “funding the unfunded” micro enterprises in the country.

Question 10.
What are the different forms of finance offered by SIDBI?
Answer:
The different forms of finance offered by SIDBI are – direct finance, indirect finance and micro finance.

Question 11.
Name the two digital initiatives launched by SIDBI.
Answer:
The two digital initiatives launched by SIDBI are – SIDBI start-up Mitra and Udyami Mitra.

Question 12.
Who monitors the flow of rural credit in India?
Answer:
NABARD monitors the flow of rural credit in India.

Question 13.
What is the objective of KVIC?
Answer:
The objective of KVIC is to utilise the available raw materials and human skills to generate non-farm employment opportunities in the rural areas of India.

Question 14.
Who is the supreme policy making body of World Bank?
Answer:
Board of Governors is the supreme policy making body of World Bank.

Question 15.
What are the goals of World Bank to be achieved by, 2030?
Answer:
The two goals of World Bank to be achieved by 2030 is to end extreme poverty and promote shared prosperity.

Correct the Underlined word and rewrite the following sentences

Question 1.
SIDBI provides refinance to Banking Companies only.
Answer:
SIDBI provides refinance to Banking and Non-Banking Financial Comnanies.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 2.
KVIC works as an advisor and mentor to MSMEs.
Answer:
SIDBI works as an advisor and mentor to MSMEs.

Question 3.
NABARD is working toward sustainable development of MSMEs in India.
Answer:
SIDBI is working toward sustainable development of MSMEs in India.

Question 4.
Udvami Mitra works as knowledge partner for State and Central Government.
Answer:
SIDBI Startup Mitra works as knowledge partner for State and Central Government.

Question 5.
SIDBI Startup Mitra was launched to improve accessibility of credit services to MSMEs.
Answer:
Udvami Mitra was launched to improve accessibility of credit services to MSMEs.

Question 6.
The apex institution for agricultural finance is SIDBI.
Answer:
The apex institution for agricultural finance is NABARD.

Question 7.
NABARD monitors the flow of Urban Credit in India.
Answer:
NABARD monitors the flow of Rural Credit in India.

Question 8.
World Bank provides recommendation to RBI on issue of licences to Co-operative Bank.
Answer:
NABARD provides recommendation to RBI on issue of licences to Co-operative Bank.

Question 9.
KVIC has its head office at Kolkata.
Answer:
KVIC has its head office at Mumbai.

Question 10.
Khadi Gramudvog works for planning, promotion and production of Khadi.
Answer:
KVIC works for planning, promotion and production of Khadi.

Question 11.
The social objective of KVIC is producing saleable articles.
Answer:
The economic objective of KVIC is producing saleable articles.

Question 12.
The wider objectives of KVIC is creating dependence amongst the poor.
Answer:
The wider objectives of KVIC is creating self-reliance amongst the poor.

Question 13.
KVIC signed Memorandum of Association with National Institute of design.
Answer:
KVIC signed Memorandum of Understanding with National Institute of design.

Question 14.
KVIC promote conventional energy for sustainable development.
Answer:
KVIC promote non-conventional energy for sustainable development.

Question 15.
“Helping Yourself” and ‘Unity is Strength’ is the principle of SHG.
Answer:
“Helping each other” and ‘Unity is Strength’ is the principle of SHG.

Question 16.
SHG – Bank Linkage programme was initiated by SIDBI since 1992.
Answer:
SHG – Bank Linkage programme was initiated by NABARD since 1992.

Question 17.
State Bank of India accepted SHG strategy as an alternative credit model.
Answer:
Reserve Bank of India accepted SHG strategy as an alternative credit model.

Question 18.
SHG is an involuntary association.
Answer:
SHG is a voluntary association.

Explain the following terms/concepts

Question 1.
SIDBI
Answer:

  1. Small Industrial Development Bank of India (SIDBI) was established on 2nd April, 1990.
  2. At present, the ownership of SIDBI is held by 34 public sector institutes.
  3. Main focus of SIDBI is to resolve the financial and non-financial hurdles of MSMEs.
  4. SIDBI helps for technological upgradation and modernisation of existing MSMEs.

Question 2.
SIDBI Startup Mitra
Answer:

  1. It is a digital initiative set up by SIDBI.
  2. It tries to bring all stakeholders, investors, new entrepreneurs, banks, mentors, etc on one platform.
  3. It helps in financing and development of new entrepreneurs.
  4. It also acts as a knowledge partner for State and Central Government.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 3.
NABARD
Answer:

  1. It came into existence on 12th July, 1982 under the special Act of Parliament It is counted as an apex institution for agricultural finance.
  2. The main objective of NABARD is to provide and regulate credit and other facilities for the promotion of agriculture, small scale industries, cottage and village industries, etc.
  3. It provides refinancing facilities to State Co-operative Bank (SCBs), Land Development Bank (LDBs), Regional Rural Banks (RRBs) and other approved financial institutions.

Answer in brief

Question 1.
Explain the Digital initiative steps of SDBI.
Answer:
The digital initiative steps of the SDBI are as follows:
SIDBI Startup Mitra and Udyami Mitra:
(a) SIDBI Startup Mitra:
It brings together all stakeholders, start-up entrepreneurs, incubators, investors, industry bodies, mentors and advisors and banks at one platform. It helps in financing and development of new entrepreneurs. It also works as knowledge partner for State and Central Government.

(b) Udyami Mitra:
This is the portal launched by SIDBI to improve accessibility of credit and handholding services to MSME’s. Under this portal entrepreneurs can apply for loan without physically visiting any bank branches. The entrepreneurs can select and apply for preferred banks, they can select suitable branch, track their application status an avail multiple loan benefits.

Question 2.
Explain the role of NABARD in national development.
Answer:
Role of NABARD in national development:

  1. NABARD is an apex bank providing credit facilities to institute working in agricultural finance.
  2. It provides storage facilities for agricultural commodities by promoting development of warehousing facilities.
  3. It also promote the export of agricultural commodities.
  4. It plays an important role in sustainable development of the country through Green, Blue and White revolution.
  5. It refinances commercial and co-operative banks during natural calamities like drought, crop failure, etc. so that farmers can recover from the difficult period.

Question 3.
How does KVIC help in marketing and promotion?
Answer:
Role of KVIC in marketing and promotion:

  1. KVIC holds exhibitions, seminars and lectures in college and universities to spread the knowledge of KVIC products.
  2. It also launches a marketing development plan to generate interest, awareness and attraction amongst the masses.
  3. It takes all effort to improve the quality, packaging and marketing of a product.
  4. Government also supports KVIC, so that its product becomes competitive.

Maharashtra Board 11th OCM Important Questions Chapter 6 Institutes Supporting Business

Question 4.
Explain the formation of Womens SHGs.
Answer:
Formation of Women’s SHG’s.

  1. It is an informal group of homogeneous individuals generally formed by a NGO or by team of government.
  2. It is recognized by the Government, hence it does not require any registration under any Act.
  3. They have their well defined rules and bye-laws to run the group.
  4. Regular meetings of this groups are held and records are properly maintained.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

12th Marathi Guide Chapter 6 रंग माझा वेगळा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. खालील अर्थाच्या ओळी कवितेतून शोधा.

प्रश्न 1.

अर्थओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.…………….
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतो………………
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?……………..
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?…………….

उत्तर :

अर्थओळ
सर्वांमध्येमिसळूनही मी माझे वेगळेपण जपतो.रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
मदत करायला येणारे अशाप्रकारे मदत करतात, की त्याचाही मला त्रास होतोकोण जाणे कोठुनी ह्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्या ही झळा!
हे कोणते अनामिक दु:ख आहे, की ज्याला सदैव माझ्याविषयी प्रेम वाटावे?हें कशाचें दुःख ज्याला लागला माझा लळा!
आयुष्याने माझीच का बरे फसगत केली?अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा 2

इ. योग्य जोड्या लावा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्रअ. नैराश्यातील आशेचा किरण
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्यआ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्
3. माझा पेटण्याचा सोहळाइ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. माणसांची मध्यरात्रइ. माणसांच्या आयुष्यातील नैराश्
2. मध्यरात्री हिंडणारा सूर्यअ. नैराश्यातील आशेचा किरण
3. माझा पेटण्याचा सोहळाआ. इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची वृत्

ई. एका शब्दांत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. कवीची सदैव सोबत करणारी ……………….
  2. कवीचा विश्वासघात करणार ……………….
  3. खोट्या दिशा सांगतात त ……………….
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा ……………….

उत्तर :

  1. कवीची सदैव सोबत करणारी – आसवे
  2. कवीचा विश्वासघात करणारे – आयुष्य
  3. खोट्या दिशा सांगतात ते – तात्पर्य
  4. माणसांच्या अंधकारमय जीवनात साथ देणारा – सूर्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

2. खालील शब्दांचे अर्थलिहा.

प्रश्न 1.

  1. तात्पर्य –
  2. लळा –
  3. गुंता –
  4. सोहळा –

उत्तर :

  1. तात्पर्य – सार, सारांश
  2. लळा – माया, ममता, प्रेम
  3. गुंता – गुंतागुंत
  4. सोहळा – उत्सव, समारंभ.

3. खालील ओळींचा अर्थलिहा.

प्रश्न अ.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
उत्तर :
अर्थ : स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – साऱ्या रंगात रंगूनही माझा रंग वेगळाच आहे. सर्व गुंत्यात गुंतूनही माझा पाय मोकळा आहे. मी पायात बंधने घालून घेणारा नाही. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे.

प्रश्न आ.
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
अर्थ : कवी म्हणतात – कोणत्या क्षणी मला जीवनाचे भान आले, ते मला कळले नाही. मी आयुष्य जगायला लागलो. पण या आयुष्याने माझा विश्वासघात केला.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
माणसांच्या मध्यरात्रीं हिंडणारा सूर्य मी :
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा!
या ओळींमधील भावसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी स्वत:च्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडून दाखवले आहेत.

कवी म्हणतात – मी कुठल्याही बंधनात स्वत:ला कोंडून ठेवले नाही. मी बेधडक माझे स्वतंत्र विचार मांडले. माणुसकीला काळिमा फासणारा अन्याय मी सहन केला नाही व करू दिला नाही. समाजात नैराश्येचा अंधार असला नि माणुसकीची भयाण मध्यरात्र जरी झाली असली, तरीही मी तेजस्वी विचारांचा सूर्य आहे. मी इतरांच्या अन्यायाला वाचा फोडतो. मी माझ्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही हापापलेला नाही. मी दुःखाचा सोहळा साजरा करीत नाही.

तडफदार व ओजस्वी शब्दांत कवींनी स्वयंभू विचार प्रतिपादन केले आहेत. या ओळींतून समता व स्वातंत्र्याचे ठोस विचार प्रकट झाले आहेत.

5. रसग्रहण.

खालील ओळींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा!
कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
राहती माझ्यासवें हीं आसवें गीतांपरी;
हें कशाचें दु:ख ज्याला लागला माझा लळा!
कोणत्या काळीं कळेना मी जगाया लागलों
अन् कुठे आयुष्य गेलें कापुनी माझा गळा!
उत्तर :
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली. जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली. विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना आवाहक वाटते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

6. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘समाजात स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्न करावेच लागतात’, सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जीवनाचे सार्थक होण्यासाठी आयुष्यासमोर ध्येय हवे आणि त्या ध्येयाची पूर्तता निष्ठेने व व्रतस्थ वृत्तीने करायची असेल, तर स्वत:चे वेगळेपण जपण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, अत्यंत गरजेचे आहे.

स्वत:च्या कर्तृत्वाची शक्ती आधी माणसाने जाणली पाहिजे, म्हणजे समाजात त्याचे वेगळेपण प्रकर्षाने ठसते. कर्तृत्व ही माणसाची ‘माणूस’ असण्याची निशाणी आहे. सामाजिक बांधिलकी मनापासून असायला हवी. आदरणीय बाबा आमटे यांनी वकिली सोडून कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वत:च्या शिरावर घेऊन ‘आनंदवन’ उभारले. समाजात त्यांचे वेगळेपण उठून दिसते. गाडगे महाराजांनी घरादाराचा त्याग करून समाजातील स्वच्छता नि मनाचा विवेक जागवण्यासाठी ‘स्वच्छता अभियान’ एकहाती पार पाडले. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. गाडगेमहाराज आज आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून आपणास वंदनीय आहेत.

प्रश्न आ.
कवीच्या आयुष्याने केलेली त्याची फसवणूक तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तर :
‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये कवींनी स्वत:च्या बेधडक व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य सांगताना त्यांच्या वाट्याला आलेल्या फसवणुकीचाही मागोवा घेतला आहे.

ते म्हणतात – मी कोणत्याही गुंत्यात अडकलो नाही, ना कुठल्या रंगात रंगलो, मी स्वत:चे व्यक्तित्व वेगळे राखले. पण मला कळले नाही सुखाची सावली कधी लाभली; पण या क्षणिक सुखाच्या झळा मी सोसल्या. माझ्या कवितेच्या सोबतीला माझे अश्रू होते. त्यामुळे समाजाच्या दुःखाचा लळा मला लागला. ‘तात्पर्य’ सांगणारे महाभाग भेटले.

वस्तुस्थिती विपरीत दर्शवणारे लोक भेटले. चालतोय त्याला पांगळा’ नि पाहणाऱ्याला ‘आंधळा’ संबोधणारे फसवे लोक मला मिळाले. कोणत्या बेसावध क्षणी माझा आयुष्याने विश्वासघात केला ते कळलेच नाही. पण मी या फसवणुकीला पुरून उरलो. मी स्वार्थासाठी जगलो नाही. सामाजिक दुःख दूर करणारा मी नैराश्येतील सूर्य झालो.

प्रश्न इ.
‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’, असे कवी स्वत:बाबत का म्हणतो ते लिहा.
उत्तर :
समाजात पसरलेल्या दुःखदैन्याचा अंधकार नष्ट करण्याची बेधडक व खंबीर वृत्ती बाळगणारा मी माणूस आहे, असे स्वत:चे व्यक्तिमत्त्व कवीनी ‘रंग माझा वेगळा’ या कवितेत साकारले आहे.

ते म्हणतात – ‘तात्पर्य’ सांगणारी फसवी माणसे व दुसऱ्याची वंचना करणारी माणसे खोटेपणाचा आव आणून समाजात वावरत आहेत. हे महाभाग समाजाची फसवणूक करण्यासाठी टपलेले आहेत. त्यामुळे समाजात नैराश्येची मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्री जसा सूर्य झाकोळून अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. अशा या माणुसकीहीन मध्यरात्री मी तळपणारा सूर्य आहे. माझ्या तेजस्वी विचारांनी मी समाजातील नैराश्येचा अंधकार दूर करीन, हा विचार शेरातून मांडताना कवी ‘मी मध्यरात्री हिंडणारा सूर्य आहे’ असे स्वत:बद्दल सार्थ उद्गार काढतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

उपक्रम :

अ. मराठी गझलकारांच्या गझला मिळवून वाचा.
आ. यू-ट्यूबरील विविध मराठी गझल ऐकून आनंद मिळवा.

तोंडी परीक्षा.

‘रंग माझा वेगळा’ ही गझल सादर करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 6 रंग माझा वेगळा Additional Important Questions and Answers

कवितेतील यमक साधणारे शब्द लिहा :

प्रश्न 1.

  1. ………….
  2. ………….
  3. ………….
  4. ………….
  5. ………….
  6. ………….
  7. ………….

उत्तर :

  1. वेगळा
  2. मोकळा
  3. झळा
  4. लळा
  5. गळा
  6. आंधळा
  7. सोहळा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

कृती : (रसग्रहण)

प्रश्न 1.
पुढील ओळींचे रसग्रहण करा : रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा! गुंतुनी गुंत्यांत साऱ्या पाय माझा मोकळा! कोण जाणे कोठुनी या सावल्या आल्या पुढे; मी असा की लागती या सावल्यांच्याही झळा! राहती माझ्यासवें ही आसवें गीतांपरी; हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा! कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलों अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा!
उत्तर:
आशयसौंदर्य : समाजातील अन्यायाविरुद्ध पेटून उठलेला मी कलंदर माणूस आहे, हे विचार ‘रंग माझा वेगळा’ या गझलमध्ये सुरेश भट यांनी मांडले आहेत. आयुष्यात झालेली फसवणूक न जुमानता माणुसकीची बांधिलकी पत्करलेला मी एक सृजनात्मा आहे, असे कवींनी म्हणायचे आहे.

काव्यसौंदर्य : उपरोक्त ओळींमध्ये कवी असा भाव मांडतात की साऱ्या रंगात रंगून मी वेगळा आहे. गुंत्यात अडकून न पडता मी बंधनमुक्त आहे. माझे व्यक्तिमत्त्व अनोखे आहे. कशा, कुठून सुखाच्या सावल्या आल्या, पण या सुखाच्याही झळा लागणारा मी संवेदनशील माणूस आहे. माझ्या सोबतीला माझे अश्रू आहेत म्हणून सामाजिक दुःखाची मला माया लागली, जगण्याचे भान मला कधीतरी आले; पण आयुष्यात फसवणूक खूप झाली, विश्वासघात झाला; पण मी प्रेरक व माणुसकींचे विचार घेऊन उगवणारा सूर्य आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत ‘गझल’ हे मात्रावृत्त आहे. अंत्य यमकाचा रदिफ या रचनेत ठळकपणे वापरला आहे. ‘मतला’ धरून यामध्ये सहा शेरांची (रेखो) मांडणी केली आहे. त्यामुळे आशय गोळीबंदपणे साकार होतो. ‘सावल्याच्या झळा, दुःखाचा लळा, मध्यरात्रीचा सूर्य’ इत्यादी यातील प्रतिमा वेगळ्या व नवीन आहेत. ओजस्वी शब्दकळा व शब्दांची ठोस पक्कड यांमुळे ही गझल रसिकांना। आवाहक वाटते.

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयानुसार पुढील वाक्यांचा प्रकार लिहा :

प्रश्न 1.

  1. किती अफाट पाऊस पडला काल!
  2. हे फूल खूप छान आहे.
  3. तुझी शाळा कोठे आहे?

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनांप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करा. (विधानार्थी करा.)
  2. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. (प्रश्नार्थी करा.)
  3. रांगेत चालावे. (आज्ञार्थी करा.)

उत्तर :

  1. ज्ञान मिळवण्यासाठी भरपूर वाचन करावे.
  2. जगात सर्व सुखी असा कोण आहे?
  3. रांगेत चाला.

समास :

तक्ता पूर्ण करा :

प्रश्न 1.

सामासिक शब्दविग्रह
1. नाट्यगृह………………
2. ………………..सहा कोनांचा समूह
3. खरे-खोटे……………….
4. ……………….केर, कचरा वगैरे

उत्तर :

सामासिक शब्दविग्रह
1. नाट्यगृहनाट्यगृह
2. षट्कोनसहा कोनांचा समूह
3. खरे-खोटेखरे-खोटे
4. केरकचराकेर, कचरा वगैरे

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

प्रयोग :

पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. सुरेश भटांनी गझल लिहिली.
  2. रूपाने गाय झाडाला बांधली.
  3. अमर अभ्यास पहाटे करतो.
  4. माहुताने हत्तीस बांधले.

उत्तर :

  1. कर्मणी प्रयोग
  2. कर्मणी प्रयोग
  3. कर्तरी प्रयोग
  4. भावे प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

पुढील ओळींमधील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. त्याच्या एका गर्जनेने पर्वत डळमळतात. → [ ]
  2. आहे ताजमहाल एक जगती तो त्याच त्याच्यापरी. → [ ]
  3. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. → [ ]
  4. एक फळ नासके असेल, तर सर्व फळांवर परिणाम होतो; तसा एक दुर्जन माणूस सारा समाज दूषित करतो. → [ ]

उत्तर :

  1. अतिशयोक्ती अलंकार
  2. अनन्वय अलंकार
  3. अतिशयोक्ती अलंकार
  4. अर्थान्तरन्यास अलंकार

रंग माझा वेगळा Summary in Marathi

कवितेचा (गझलचा) भावार्थ :

स्वत:च्या कलंदर वृत्तीचे वर्णन करताना कवी म्हणतात – सर्व रंगात रंगले, तरी माझा रंग वेगळा व अनोखा आहे. माझे व्यक्तिमत्त्व साऱ्यांहून वेगळे आहे, कुठल्याही गुंत्यात मी अडकलो, तरी त्या बंधनातून मी मुक्त होतो.

मला कळले नाही कुठून आणि कशा सुखाच्या सावल्या माझ्याकडे आल्या; पण मी असा संवेदनशील आहे की, या सुखछायेच्याही माझ्या मनाला झळा लागतात. सुखातही मला मानसिक वेदना होतात.

माझ्या डोळ्यांतले दुःखाश्रू गाण्याप्रमाणे माझ्यासोबत सदैव राहतात, अश्रूच माझे गाणे होते, हे असे कशाचे दु:ख मला होते की या दुःखालाही माझा लळा लागला. दुःखावरही मी माया करतो.

कोणत्या वेळी मला जीवनाचे भान आले, जाणीव झाली हे मला 5 कळले नाही. पण मी आयुष्य जगायला लागलो. तथापि, माझ्या प्रामाणिक जगण्याचा या आयुष्याने विश्वासघात केला. माझ्या इमानाची किंमत जगाने विश्वासघाताने चुकवली.

चारीबाजूंनी या दिशा, ही माणसे मला जीवनाचे सार सांगतात नि माझी दिशाभूल करतात. कारण जो नीट चालतो, त्याला जग पांगळा म्हणते नि जो नीट पाहतो, त्याला जग आंधळा म्हणते. ढोंगी लोकांनी निर्मळ जीवनाची फसवणूक केली आहे.

जिथे जिथे अंधार आहे, दारिद्र्याचा काळोख आहे, अशा नैराश्येच्या काळ्या मध्यरात्री मी सर्वत्र तळपणारा सूर्य आहे. माझ्या विचारांना . दिव्य तेज आहे, इतरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याची माझी वृत्ती आहे. मी स्वत:साठी किंवा माझ्या स्वार्थासाठी कधी पेटून उठत नाही. स्वार्थाचा उत्सव मी साजरा करीत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 6 रंग माझा वेगळा

शब्दार्थ :

  1. गुंता – गुंतागुंत.
  2. झळा – (गरम हवेचा) झोत.
  3. आसवे – अश्रू.
  4. गीत – गाणे.
  5. तात्पर्य – सार, सारांश, निष्कर्ष.
  6. पांगळा – दिव्यांग.
  7. सोहळा – उत्सव, समारंभ.

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

1. पाय मोकळा होणे – बंधनातून मुक्त असणे.
2. गळा कापणे – विश्वासघात करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

12th Marathi Guide Chapter 5 वीरांना सलामी Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 2
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 3
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 5

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 4

आ. चौकटीत उत्तरे लिहा.

प्रश्न 1.

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक [ ]
  2. भयाण पर्वतांवर चढणार [ ]
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी [ ]
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी [ ]
  5. चोवीस जणांची लडाख भेट [ ]

उत्तर :

  1. तोलोलिंगच्या पायथ्याशी असलेले स्मारक – ऑपरेशन विजय
  2. भयाण पर्वतांवर चढणार – आमचे धैर्यधर सैनिक
  3. मृत्यूलाच आव्हान देणारी – 22-23 वर्षांचे तेजस्वी तरुण
  4. कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळा देणारी – ड्रायव्हर स्टानझिन
  5. चोवीस जणांची लडाख भेट – मिशन लडाख

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. कारणे लिहा.

प्रश्न 1.
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय’च्या स्मारकाला सलाम केला, कारण ………
उत्तर :
थरथरत्या हातांनी आणि डबडबलेल्या डोळ्यांनी ‘ऑपरेशन विजय यांच्या स्मारकाला सलाम केला; कारण ते स्मारक होते हुतात्मा झालेल्या 22 – 23 वर्षांच्या कोवळ्या तरुणांचे!

प्रश्न 2.
‘मिशन लडाख’ साठी ‘राखी पौर्णिमे’चा मुहूर्तनिवडला, कारण ……………
उत्तर :
‘मिशन लडाख ‘साठी ‘राखी पौर्णिमे ‘चा मुहूर्त निवडला; कारण आपल्या रक्षणकर्त्या प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले, तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल, असे लेखिकांना वाटत होते.

प्रश्न 3.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण…
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ॠणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं, कारण …………..
उत्तर :
लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं; कारण लष्कर म्हटले की रुक्ष, भावनाहीन माणसे या कल्पनेच्या अगदी विरुद्ध असे त्यांचे वर्तन होते. अत्यंत प्रेमाने ते सर्वांचे आतिथ्य करीत होते.

प्रश्न 5.
समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते, कारण ……
उत्तर :
समाजात होत जाणाऱ्या बदलाबद्दल कर्नल राणा थोडे व्यथित होते; कारण समाजात वाढलेल्या उथळपणामुळे नवीन तरुणांमधून खरा सैनिक घडवणे जिकिरीचे बनले होते.

ई. पाठाच्या आधारे खालील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता.
उत्तर :
आपली माणसे, आपला गाव सोडून सैनिक हजारो मैल दूर वर्षानुवर्षे राहतात. आपली माणसं, नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याशी वागताना मिळणारा भावभावनांचा गोड अनुभव त्यांना मिळत नाही. म्हणून लेखिका व त्यांच्या सोबती यांचा अल्पसा सहवासही त्यांना सुखद वाटतो.

प्रश्न 2.
‘सेवा परमो धर्म:’
उत्तर :
लेखिका कारगिल-द्वास येथून परतत असताना घडलेला प्रसंग आहे हा – रात्रीचे साडेदहा वाजले होते. मिट्ट काळोख पसरला होता. खल्सेचा पूल कोसळला होता. मागे-पुढे कुठेही जाण्याची सोय नव्हती. कर्नलना फोन लावला. विशेष म्हणजे ते फोनची वाटच पाहत होते. कर्नल लष्करी अधिकारी. कार्यव्यग्र. पण तशातही त्यांनी आठवण ठेवून लेखिकांसहित सर्व 34 जणांची खाण्यापिण्याची व राहण्याची सोय केली. दुसऱ्या दिवशी सकाळी भेटण्याचे आश्वासन दिले. सेवावृत्ती असल्याशिवाय इतका प्रतिसाद मिळालाच नसता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या.
उत्तर :
लडाखच्या दऱ्याखोऱ्यात, मिट्ट काळोखी रात्र. पावसामुळे जमिनीवरून पाण्याचे ओहोळ वाहत होते. खल्सेचा पूल कोसळला होता. काळजाचे पाणी पाणी करणारा प्रसंग! अशातच लेखिकांनी कर्नल राणा यांना फोन केला, तेव्हा त्यांचा आशादायक, दिलासादायक स्वर लेखिकांच्या कानांवर पडला. त्यांनी सर्व व्यवस्था आधीच केली होती. लेखिकांचे मन भरून आले. त्यांच्या डोळ्यांतून कृतज्ञतेचे, आनंदाचे अश्रू येऊ लागले.

प्रश्न 4.
लष्कर आणि नागरिकांमध्ये तुम्ही एक भावनिक सेतू बांधत आहात.
उत्तर :
लष्कराबद्दल सर्वसाधारण नागरिकांत गैरसमज फार असतात. लष्करातील जीवन अत्यंत खडतर असते. तेथे सुखकारक काहीच नसते. संपूर्णपणे बंदिस्त जीवन असते. सतत घरादारापासून दूर राहावे लागते. म्हणून बुद्धिमान तरुण लष्कराकडे वळत नाहीत. मुली सैनिकांशी लग्न करण्यास राजी नसतात. एक प्रकारे लष्कर आणि सामान्य जनता यांच्यात फार मोठी दरी निर्माण झाली आहे. ही दरी भरून काढण्याचे व दोन्ही बाजूंमध्ये संवाद निर्माण करण्याचे कार्य लेखिका त्यांच्या उपक्रमांद्वारे करीत होत्या.

2. व्याकरण

अ. खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.
जमीन अस्मानाचा फरक असणे.
उत्तर :
अर्थ – खूप तफावत असणे.
वाक्य – सुशिला समंजस व सुनिला हेकट आहे. दोघींच्या स्वभावात जमीन अस्मानाचा फरक आहे.

प्रश्न 2.
अंगावर काटा येणे.
उत्तर :
अर्थ – तीव्र मारा करणे.
वाक्य – भारतीय जवानांनी शत्रूवर तोफांतून आग ओकली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
आग ओकणे.
उत्तर :
अर्थ – भीतीने अंगावर शहारा येणे.
वाक्य – जंगलातून जाताना अचानक समोर वाघ पाहून प्रवाशांच्या अंगावर काटा आला.

प्रश्न 4.
मनातील मळभ दूर होणे.
उत्तर :
अर्थ – गैरसमज दूर होणे.
वाक्य – मनीषा पटेल असा त्याच्या वागण्याचा खुलासा केल्यानंतर सुदेशच्या मनातील मळभ दूर झाले.

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 6
उत्तर :

वाक्यवाक्यप्रकारबदलासाठी सूचना
जमेल का हे सारं आपल्याला?प्रश्नार्थी वाक्यविधानार्थी – हे सारं आपल्याला जमेल.
तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात.विधानार्थी वाक्यउद्गारार्थी – किती वाढवत आहात तुम्ही लष्कराचं मनोबल!
यापेक्षा मोठा सन्मान कोणताही नव्हता.नकारार्थी वाक्यप्रश्नार्थक – यापेक्षा मोठा सन्मान कोणता होता का?
पुढील सगळे मार्ग बंदच होते.होकारार्थी वाक्यनकारार्थी – पुढील कोणतेच मार्ग खुले नव्हते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

इ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 7
उत्तर :

सामासिक शब्दविग्रहसमासाचे नाव
बावीसतेवीसबावीस किंवा तेवीसवैकल्पिक द्वंद्व
ठायीठायीप्रत्येक ठिकाणीअव्ययीभाव
शब्दकोशशब्दांचा कोशविभक्ती तत्पुरुष
यथोचितउचित (योग्यते) प्रमाणेअव्ययीभाव

ई. योग्य पर्याय निवडा व लिहा.

प्रश्न 1.
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग-
अ. भावे प्रयोग
आ. कर्तरी प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
तुम्ही गाडीतच बसा. या वाक्यातील प्रयोग – कर्तरी प्रयोग.

प्रश्न 2.
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग-
अ. कर्तरी प्रयोग
आ. भावे प्रयोग
इ. कर्मणी प्रयोग
उत्तर :
त्यांना आपण जपलं पाहिजे. या वाक्यातील प्रयोग – भावे प्रयोग.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 3.
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य-
अ. त्यांनी आम्हांला दृक्-श्राव्य दालनात नेले
आ. भाग्यश्री जणू आमच्यात नव्हतीच
इ. आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता
उत्तर :
पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य – आम्ही धैर्याचा मुखवटाच चढवला होता

3. स्वमत.

प्रश्न अ.
‘जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया है, उस देश से थोडासा प्यार तो करो ।’ असे शहीद झालेल्या वीराच्या आईने का म्हटले आहे, ते स्पष्ट करा.
उत्तर :
जेव्हा जेव्हा देशावर शत्रूचे आक्रमण होते किंवा अतिरेक्यांचे हल्ले होतात, तेव्हा नागरिकांची देशभक्ती जागी होते. सैनिकांबद्दलचे प्रेम उफाळून येते आणि वीरमरण आलेल्या सैनिकांवर फुलांचा वर्षाव होतो. त्याच्या अंत्यदर्शनासाठी हजारोंनी लोक उपस्थित राहतात. एरव्ही सर्व नागरिक आपापल्या सुखात मशगुल असतात. देशावर प्रेम करायचे म्हणजे नाटक, सिनेमाच्या वेळी राष्ट्रगीताला उभे राहायचे किंवा १५ ऑगस्ट – २६ जानेवारीला झेंडावंदन करायचे. शेवटी, मूठ वळलेला हात हवेत उंचावून ‘भारतमाता की जय’ असे जोरात म्हणायचे! हीच देशभक्ती! आपली देशभक्ती कल्पना एवढ्यापुरतीच मर्यादित आहे.

वीरमरण आलेल्या सैनिकाच्या आईचे उद्गार सर्व देशवासीयांच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहेत. ती आई सर्वांना देशावर थोडे तरी प्रेम करा, असे विनवीत आहे. देशावर प्रेम करणे याचा खरा अर्थ आपण नीट समजून घेतला पाहिजे.

देशावर प्रेम करायचे म्हणजे देशाचे भले चिंतायचे, देशाचे ज्या ज्या गोष्टीत भले होते, त्या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी देशाला हानिकारक आहेत त्या सर्वांचा त्याग केला पाहिजे. आता हेच बघा ना – काही काळापूर्वी कोरोनाचा कहर चालू झाला होता. लागलीच नाक-तोंड झाकायचा पाच रुपयांचा मास्क पंचवीस रुपयांना विकला जाऊ लागला. ताबडतोब काळाबाजार सुरू. काही समाजकंटक वापरलेले मास्क इस्त्री करून विकत होते.

दुधात भेसळ, अन्नधान्यात भेसळ, भाज्या तर 150 200 रुपयांना किलो अशा सुद्धा विकल्या गेल्या होत्या. लोक लाच घेतात. कामात घोटाळे करतात. कोणतेही काम प्रामाणिकपणे करीत नाहीत. त्यामुळे उत्पादने वाईट निर्माण होतात. सेवा चांगल्या मिळत नाहीत. हे सर्व देशाचेच नागरिक ना? असे केल्याने देशाची प्रगती कशी होईल?

सगळ्यांनी प्रामाणिकपणे उत्कृष्ट काम करणे ही देशभक्ती आहे. हेच देशावर प्रेम आहे. विद्यार्थ्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सगळ्यांनीच सचोटीने कामे केली तर देशाची प्रगती होईल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
ब्रिगेडियर ठाकूर यांनी शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना मार्गदर्शन करण्याची विनंती लेखिकेला का केली असावी, ते स्पष्ट करा.
उत्तर :
सर्व लोकांच्या मनात सेनादलांविषयी गैरसमज फार आहेत. परकीयांचे आक्रमण होते त्या वेळी सेनादलांबद्दल अफाट प्रेम आणि अभिमान उफाळून येतो. पण गैरसमज वितळून जात नाहीत.

सेनादलातील जीवन खूपच कष्टाचे असते. ते नियमांनी करकचून बांधलेले असते. त्यात वैविध्य नसते. म्हणून ते कंटाळवाणे असते. सेनादलांविषयीचा हा दृष्टिकोन वरवर पाहिले, तर बरोबर आहे, असे वाटेल. पण हे गैरसमज आहेत. अगदी घट्ट रुतून बसले आहेत.

मुलांनी आपले शिक्षण पूर्ण करीत आणले की भविष्याचा विचार सुरू होतो. कुशाग्र बुद्धिमत्तेची मुले MBBS, IIM, B.Tech, M.Tech, BE, ME या अभ्यासक्रमाकडे डोळे लावून बसतात. बाकीचे विद्यार्थी आपापल्या मगदुराप्रमाणे अभ्यासक्रम निवडतात. पण कोणीही अगदी कोणीही, ‘मी सेनादलात जवान म्हणून जाईन, अधिकारी म्हणून जाईन,’ असे म्हणत नाहीत. हे कशाला? मुलीच्या लग्नाच्या वेळी कोणीही सेनादलातील मुलांचा नवरा म्हणून विचार करीत नाही. यामागे खरे तर गैरसमज आहेत.

कष्ट काय फक्त सैन्यातच असतात. सध्या आयटीमधील मुले 12 – 12, 15 – 15 तास काम करतात. घरी आल्यावरही ऑफिसचे काम असतेच. हे काय कष्ट नाहीत? वास्तविक लष्करातील कष्टाची व शिस्तीची शिकवण मिळाली, तर माणूस जीवनातील कोणत्याही क्षेत्रात सहज यश मिळवू शकतो. तसेच, लष्करी जीवनात प्रचंड विविधता असते.

किंबहुना लष्करातील थरारक अनुभव अन्यत्र कुठेच मिळू शकत नाही. शिवाय, लष्करात गेले की लढाई होणारच आणि आपण मरणारच असे थोडेच असते? नागरी जीवनात अपघाताने मृत्यू येत नाही? मुले आयुष्यभर कुटुंबापासून दूर राहतात, हेही पटण्यासारखे नाही. अलीकडे मुले अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया असे किती तरी दूर दूर जातात. त्याचे काय?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लष्करात फक्त पाच वर्षे नोकरी केली की मुक्त होता येते. ही सोय इतरत्र असते का? लष्कराचे अत्यंत मूल्यवान प्रशिक्षण मिळाले, तर नंतर कुठेही चमकदार जीवन जगता येऊ शकते. पण हे कोणीतरी जिव्हाळ्याने समजावून सांगितले पाहिजे आणि हे काम लेखिका अनुराधा प्रभुदेसाई करू शकतात, असा विश्वास ब्रिगेडियर ठाकूर यांना वाटत होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न इ.
‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला’, या विधानाचा तुम्हांला कळलेला अर्थ लिहा.
उत्तर :
कर्नल राणा लेखिकांशी अत्यंत आत्मीयतेने बोलले. त्यांच्या बोलण्यात रूक्षपणा, परकेपणा किंवा केवळ औपचारिकपणा नव्हता. त्यांच्या मनात सेनादलाविषयी विलक्षण कळकळ होती. ती कळकळ लेखक समजून घेऊ शकत होत्या. याचा कर्नल राणा यांना खूप आनंद झाला होता. त्यांच्या मनात सैनिकी जीवनाविषयी ठाम धारणा होत्या. त्या धारणांना अनुसरून सैनिक घडवायला हवा, असे त्यांना मनोमन वाटत असे. तसा सैनिक घडवणे आता जिकिरीचे बनले होते. राणा यांना ही स्थिती तीव्रपणे जाणवत होती.

सध्याच्या तरुणांवर टीव्ही व सामाजिक माध्यमे यांचा फार मोठा प्रभाव आहे. टीव्हीवरील कार्यक्रम बहुतांश वेळा वास्तवापासून दूर गेलेले असतात. किंबहुना प्रेक्षकांना वास्तवापासून दूर नेणे हेच त्यांचे उद्दिष्ट असते. त्या कार्यक्रमांतील सामाजिक समस्या या वास्तव नसतात. त्या काल्पनिक असतात. एखाद्या कार्यक्रमातील कथानकात वास्तवाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न असतो, नाही असे नाही.

पण ते वास्तव खूप सुलभ केलेले असते. त्यातले ताणतणाव अस्सल नसतात. ते सुलभीकृत असतात. त्यामुळे त्यातील चित्रणात, जीवनाच्या दर्शनात उथळपणा असतो. सैनिक घडण्यासाठी ज्या धारणांची आवश्यकता असते, त्या धारणा तरुणांना परिचयाच्या नसतात. त्यामुळे त्यांना सैनिक म्हणून घडवणे जिकिरीचे बनते. सेनादलातील वास्तव हे रोकडे, रांगडे असते. तर टीव्हीमुळे सैनिकांविषयी रोमँटिक कल्पना निर्माण केली गेलेली आहे. सेनादलाला रोमँटिकपणा, हळवेपणा चालत नाही. तेथे रोखठोक, कठोर वास्तवाला सामोरे जावे लागते. हे नवीन तरुणांना जमत नाही.

नागरी जीवन व सैनिक जीवन यांच्यात अंतर पडलेले आहे. चांगला सैनिक होण्यासाठी हे अंतर दूर करणे आवश्यक आहे. तरच देशाला चांगला सैनिक मिळू शकतो. त्यासाठी आपण प्रथम सैनिक समजून घेतला पाहिजे. लेखिकांना कर्नल राणांकडून हा दृष्टिकोन मिळाला. या जाणिवेमुळे सैनिकातला माणूस समजून घेणे आपल्याला अधिक सोपे जाईल, असे लेखिकांना वाटले. ही भावना व्यक्त करण्यासाठी त्यांनी ‘आम्हांला सैनिक नावाचा माणूस कळू लागला,’ असे विधान केले आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

4. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
सैनिकी जीवन आणि सामान्य नागरिकांचे जीवन यांची तुलना तुमच्या शब्दांत करा.
उत्तर :
सैनिकाला स्वत:चे जीवन हजारो मैल दूर अंतरावर, कुटुंबीयांपासून लांब राहून जगावे लागते. आपल्या माणसांत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होत रोजचे जीवन जगता येत नाही. कष्टमय दैनंदिन जीवन त्याच्या वाट्याला येते. आरामदायी जीवन जवळजवळ नाही. दऱ्याखोऱ्यांतून, वाळवंटातून, जंगलांतून किंवा हिमालयासारख्या बर्फाच्छादित पर्वतातून हिंडावे लागते.

तासन्तास एकाच जागी उभे राहून पहारे करावे लागतात. आज्ञा आली की सांगितलेले काम निमूटपणे करावे लागते. हे असे का? ते तसे नको. हे मला जमणार नाही, ते मी नंतर करीन, मला आता कंटाळा आला आहे, असे काहीही बोलता येत नाही. सैनिकाला संचारस्वातंत्र्य नसते. कुठेही जावे, कोणालाही भेटावे, काहीही करावे किंवा काहीही करू नये, असले कोणतेही स्वातंत्र्य सैनिकाला नसते. खरे तर अत्यंत खडतर, कष्टमय जीवन सैनिक जगत असतो.

याउलट, नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असते. नागरिक कुटुंबीयांसोबत राहतो. सुखदुःखाचे सगळे क्षण तो कुटुंबीयांसोबत अनुभवतो. त्याला कुटुंबीयांचा सहवास मिळतो. कुटुंबीयांना त्याचा सहवास मिळतो. नागरिकाला पूर्ण संचार स्वातंत्र्य असते. तो कुठेही, कधीही, कोणाहीकडे जाऊ शकतो. कोणालाही भेटू शकतो; हवे ते करू शकतो.

कोणत्याही प्रकारे तो मनोरंजन करून घेऊ शकतो. असे स्वातंत्र्य सैनिकाला नसते. त्याच्यासमोर एकच काम असते – देशाचे रक्षण करणे. त्यात तो हयगय करू शकत नाही. त्याच्या जीवावर आपण सुरक्षित आयुष्य जगतो. त्याच्या भरोवशावर आपण सण-उत्सव साजरे करू शकतो. आपण नेहमीच सैनिकाचे ऋणी राहिले पाहिजे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न आ.
कारगिलमधील पुलावर पहारा करणाऱ्या सैनिकाच्या, ‘सिर्फ दिमाग में डाल देना है।’ या उद्गारातील आशय तुमच्या जीवनात तुम्ही कसा अंमलात आणाल ते लिहा.
उत्तर :
सिर्फ दिमाग में डालना है!’ हा मंत्र मला खूप मोलाचा वाटतो. हा मंत्र मला खूप आवडला आहे. तो मी प्रत्यक्षात अमलात आणणारच आहे. मी काही वेळा असे केलेलेच आहे. फरक एवढाच की, त्या वेळी हा मंत्र मला ठाऊक नव्हता. मी धडाक्यात काही गोष्टी पार पाडल्या आहेत. मी दोन उदाहरणे सांगतो. त्यावरून मी काय करणार आहे, हे लक्षात येईलच.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही, मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले.. निबंध लिहायचाच. आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोन तीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय. मग मुद्दे लिहायला घेतले.

सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले. प्रत्येक मुद्द्याबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो. निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला. सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल? किती वेळ लागेल? हात दुखतील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूँगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

उपक्रम :

अ. रजा घेऊन गावाकडे आलेल्या एखादया सैनिकाची किंवा माजी सैनिकाची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा.
आ. पाठात आलेले ‘आर्मी’शी संबंधित शब्द शोधा व त्यांचे अर्थ जाणून घेऊन ते गटासमोर सांगा.

तोंडी परीक्षा.

अ. ‘विजयस्तंभासमोर लेखिकेने घेतलेली शपथ’ हा प्रसंग तुमच्या शब्दांत थोडक्यात सांगा.
आ. ‘मी सैनिक होणार’ या विषयावर पाच मिनिटांचे भाषण दया.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 5 वीरांना सलामी Additional Important Questions and Answers

कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 9

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 10
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 11

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 12
उत्तर :

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 13

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 14
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 16 Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी 17

चौकटींत उत्तरे लिहा :

प्रश्न 1.

  1. कारगील युद्धाचे वर्ष [ ]
  2. कारगील युद्धाच्या स्मारकाचे नाव [ ]
  3. 14 कोअरच्या कर्नलांचे नाव [ ]
  4. ‘मिशन लडाख ‘चा चमू आणि सैनिक यांना बांधणारा [ ]
  5. ‘मिशन लडाख ‘चा शेवटचा टप्पा [ ]

उत्तर :

  1. 1999
  2. ऑपरेशन विजय
  3. कर्नल झा
  4. राखीचा धागा
  5. द्रास-कारगील

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.

  1. कधीही पाऊस न पडणारा प्रदेश [ ]
  2. लेहमधील लष्करी अधिकारी [ ]
  3. खल्सेचा पूल कोसळल्यामुळे प्रवाशांना आसरा मिळालेले ठिकाण [ ]
  4. कार्यतत्परतेमुळे लेखिकांनी सैनिकांना दिलेली उपमा [ ]
  5. वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी देणारा विभाग [ ]
  6. समाजातील बदलांमुळे व्यथित झालेले [ ]
  7. “या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे,” असे म्हणणारी [ ]
  8. रक्षाबंधनासाठी लडाखला नियमितपणे ग्रुप घेऊन येणाऱ्या [ ]
  9. ‘शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांची आम्हांला गरज आहे,’ असे म्हणणारे [ ]

उत्तर :

  1. लडाख
  2. कर्नल राणा
  3. ट्रॅफिक चेक पोस्ट
  4. कामकरी मुंग्या
  5. 14 कोअर
  6. कर्नल राणा
  7. भाग्यश्री
  8. लेखिका अनुराधा प्रभुदेसाई
  9. ब्रिगेडियर ठाकूर

वर्णन करा :

प्रश्न 1.
1. शपथेनंतरची अवस्था : ……………………
2. मिशन लडाखचा हेतू : …………………….
उत्तर :
1. शपथेनंतरची अवस्था : शपथेनंतर भावनिक आवेग ओसरल्यावर मनात शंका आली की, आपल्याला हे जमेल का? मन अस्वस्थ झाले. पण काही क्षणातच लेखिकांनी निर्धार केला.
2. मिशन लडाखचा हेतू : सर्वस्वाचा त्याग करून आपले सैनिक देशाचे रक्षण करतात म्हणून बहीण या नात्याने त्यांना राखी बांधून त्यांच्या असीम त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, हा मिशन लडाखचा हेतू होता.

पुढील वाक्यांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा :

प्रश्न 1.
मृत्यू समोर दिसत असतानाही त्याच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी बावीस-तेवीस वर्षांची तेजोमय स्फुल्लिग होती ती!
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. पण त्यांची देशनिष्ठा देदीप्यमान होती. शिखरावरून येणारे तोफगोळे कोणत्याही क्षणी आपला घास घेतील, हे उघड दिसत होते; पण त्याला ते घाबरले नाहीत. त्यांची निष्ठा ढळली नाही. ते मृत्यूला आव्हान देत पुढे सरकत होते. त्या वेळी त्यांची मने म्हणजे तेजस्वी ठिणग्याच वाटत होत्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 2.
ज्यांना आशीवाद दयायचे, त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे, याची जाणीव झाली.
उत्तर :
कारगील युद्धात हुतात्मा झालेले सैनिक २२-२३ वर्षांचे कोवळे तरुण होते. हे त्यांचे वय त्यांना आशीर्वाद प्यावे, असे होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य अजून घडायचे होते. त्या वयात त्यांना मृत्यू आला होता, ही जाणीवच वेदनादायक होती.

प्रश्न 3.
सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं, सैनिकांना भेटायचं; म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता.
उत्तर :
सैनिक म्हणजे भावभावना बाजूला सारून कर्तव्य कठोरतेने कृती करणारी माणसे. ही माणसे भेटल्यावर प्रतिसाद कसा देतील, आपल्याला समजून घेतील का, अशा अनेक शंका लेखिकांच्या मनात होत्या. त्यामुळे सिंहाची भीती वाटावी, तशी त्यांना सैनिकांची भीती वाटत होती.

प्रश्न 4.
सिर्फ दिमाग में डाल देना है।
उत्तर :
सैनिक दिलेली आज्ञा पाळतात. सांगितलेली कृती जमेल का, त्रास होईल का, काही नुकसान होईल का, यश मिळेल का, वगैरे कोणतेही प्रश्न विचारण्याची, मनात आणण्याचीही त्यांना सवय नसते. फक्त ‘हे हे करायचे आहे’ एवढेच ते मनाला बजावतात.

गेल्या वर्षीचीच गोष्ट आहे ही. मला निबंध लिहिणे अजिबात जमत नसे. लिहायला बसलो की सुरुवात कशी करू?, या प्रश्नावरच गाडी अडायची. एकदा मी झटक्यात ठरवले… निबंध लिहायचाच, आता वाट बघत बसायचे नाही. मी लिहायला सुरुवात केली. पहिली दोनतीन वाक्ये लिहिल्यावर पुढे लिहिता येईना. विचार केला. तेव्हा लक्षात आले… माझा मुद्द्यांबाबत गोंधळ उडतोय.

मग मुद्दे लिहायला घेतले. सुचतील ते मुद्दे लिहून काढले. मग त्यांचा क्रम लावला. दोनतीन वेळा ते मुद्दे नवीन क्रमाने वाचले, प्रत्येक मुद्दयाबाबत मी काय विवेचन करीन, याचा मागोवा घेतला. … आणि सरळ लिहायला सुरुवात केली. न थांबता लिहितच गेलो, निबंध पूर्ण झाला. तो मी सरांना दाखवला, सरांनी ‘उत्तम’ असा शेरा देऊन शाबासकी दिली. मी खूश!

दुसरा प्रसंग. मी सकाळी सकाळी टीव्हीवर मॅच बघत होतो. सहज माझे लक्ष गेले. आईने बादलीत गरम पाणी काढले होते. त्यात साबणपूड मिसळली आणि बरेच कपडे जमा करून त्या पाण्यात तिने ते कपडे भिजवले. बादली उचलून बाजूला ठेवतानाही तिला खूप कष्ट पडलेले मी पाहिले. मला कसेसेच वाटले.

मी इथे आरामात टीव्ही पाहणार आणि जेवढे तिला उचलायलाही झेपत नाहीत, तेवढे कपडे ती धुणार! मनात आले… आपणच का धुवू नयेत? पण शंका आली… आपल्याला झेपेल ? किती वेळ लागेल? हात दुखत्तील? पण तत्क्षणी विचार आला… आईला हे प्रश्न पडतात? ती कशी धुणार? ते काही नाही. मी ठरवून टाकले… आपणच धुवायचे. मी न्हाणीघरात गेलो. एकेक कपडा नीट पाहून, मळलेला भाग लक्षात घेऊन कपडे ब्रशने व्यवस्थित घासले. एकेक कपडा घेऊन हासळून घुसळून सर्व कपडे धुवून टाकले. माझे मलाच आश्चर्य वाटले.

हे मला कसे जमले? आता माझ्या लक्षात आले. हाच तो मंत्र – ‘सिर्फ दिमाग में डालना है!’ आता मी ठरवून टाकले आहे… मी माझ्या कामांचे नियोजन करणार आणि हे असेच नियोजनानुसार पार पाडणार… असे… दिमाग में डाल दे दूंगा! मला खात्री आहे मी यशस्वी होणारच.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

लेखिकांना जाणवलेले कर्नल झा यांचे व्यक्तित्व गुण :

प्रश्न 1.

  1. ………………………….
  2. ………………………….
  3. ………………………….

उत्तर :

  1. प्रसन्न व्यक्तिमत्त्व.
  2. लेखिकांच्या कार्याचे मोल जाणणे.
  3. लेखिका आणि त्यांचे कार्य यांची आठवण वर्षानुवर्षे जपणे.

एका तरुण सैनिकाला लेखिकांमध्ये त्याची मावशी दिसली, तेव्हाची लेखिकांची प्रतिक्रिया :

प्रश्न 1.

  1. ………………..
  2. ……………….
  3. ……………….

उत्तर :

  1. “खरं की काय? बरं ती मंगल मावशी, तर मी अनु मावशी!” असे उद्गार लेखिकांनी काढले.
  2. त्याला गळाभेटीची अनुमती दिली. .
  3. अन्य सोबत्यांचीही गळाभेट घडवून आणली.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

कारणे लिहा :

प्रश्न 1.
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण –
उत्तर :
कर्नल झा यांना भेटायला जाताना मन धास्तावले होते; कारण सेनाधिकाऱ्याला भेटण्याचे खूप दडपण मनावर होते.

प्रश्न 2.
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण –
उत्तर :
एक तरुण सैनिक सगळ्यांची गळाभेट घेत होता; कारण त्याच्या मंगल मावशीच्या मुलीच्या म्हणजेच मावस बहिणीच्या लग्नाला त्याला हजर राहता आले नव्हते. लेखिका व त्यांच्या सोबत्यांमध्ये तो मंगल मावशी व नातेवाईक यांना शोधीत होता.

प्रश्न 3.
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण –
उत्तर :
लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं; कारण तेथे कधीच पाऊस पडत नाही.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

प्रश्न 4.
थंडीमुळे चेहरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण
उत्तर :
थंडीमुळे चेहेरे झाकलेले तीन जण टॉर्चच्या प्रकाशात, भयाण वातावरणाला अधिक गडद करीत आम्हाला परत जायला सांगत होते; कारण पुढे खल्सेचा पूल कोसळला होता.

पाठाच्या आधारे पुढील वाक्यांचा अर्थ स्पष्ट करा :

प्रश्न 1.
या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे.
उत्तर :
कारगील परिसराच्या वातावरणात भारतीयत्वाची भावना भरून राहिलेली आहे. जात-पात, धर्म-पंथ, भाषा-प्रांत असल्या कोणत्याही भेदभावाचे दर्शन घडत नाही.

प्रश्न 2.
‘आपली माणसं’ भेटल्याचा गहिवर दाटून येतो.
उत्तर :
दऱ्याखोऱ्यात भन्नाट एकाकी, रौद्र आणि जरासुद्धा हिरवळ नसलेल्या प्रदेशात आपले सैनिक राहतात. तरीही ममत्व, बंधुभाव जपतात, नाती जोडतात. म्हणून सैनिक ‘आपलीच माणसे’ वाटतात.

वीरांना सलामी Summary in Marathi

पाठ परिचय :

लेखिका 2004 साली पर्यटक म्हणून लेह-लडाखला गेल्या होत्या. त्या पर्यटनात त्यांना सैनिकांचे खडतर जीवन व सर्वस्वाचे समर्पण करण्याची वृत्ती यांचे दर्शन घडले. लेखिका भारावून गेल्या, सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून सैनिक व सामान्य नागरिक यांच्यात प्रेमाचा पूल बांधण्याची कल्पना त्यांच्या मनात आली. आपला तो सर्व अनुभव या पाठात त्यांनी मांडला आहे.

एक वेगळी सहल म्हणून द्रास-कारगीलचा प्रवास सुरू झाला. लेह ते कारगील प्रवास, सोबतचा ड्रायव्हर कारगील युद्धाची थरारक हकिगत सांगत होता. ती हकिगत ऐकत ऐकत मुक्काम गाठला.

प्रत्यक्ष रणभूमी पाहिल्यावर 1999 सालच्या कारगील युद्धाची भीषणता लक्षात आली. उभ्या चढणीच्या पहाडावरून शत्रूच्या तोफा धडाडत होत्या. त्याच स्थितीत आपले जवान उभी चढण अथक चढत होते. स्वत:हून मृत्यूच्या तोंडात शिरण्यासारखा प्रकार होता तो! बावीस-तेवीस वर्षांचे कोवळे जीव स्फुल्लिंगाप्रमाणे चमकत होते. त्यांच्या स्मारकाला वंदन करताना या आठवणी मनाला वेदना देत होत्या.

दृक्श्राव्य केंद्रात कारगील युद्धाची फिल्म दाखवण्यात आली. सैनिकांच्या त्यागाची कल्पना लेखिकांना आली. संपूर्ण जीवनच देशासाठी अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या त्यागाचा परिचय देशवासीयांना घडवण्यासाठी त्यांना इथे आणण्याची प्रतिज्ञा लेखिकांनी केली.

जवानांना राखी बांधण्याचा उपक्रम अनेक वर्षे सलग केला. या प्रसंगी अनेक सैनिकांच्या व्यक्तिगत जीवनातील हकिगती ऐकायला मिळाल्या.

लेह-लडाखच्या भेर्टीमुळे लेखिकांच्या स्वत:च्या मनातील अहंकार, बडेजाव, प्रतिष्ठितपणाच्या कल्पना गळून पडल्या. सैनिकांच्या उदात्त भावनांचे दर्शन घडले. ब्रिगेडियर कुशल ठाकूर यांनी सेनादलाशी निर्माण झालेली जवळिकता कमी होऊ देऊ नका, अशी लेखिकांना विनंती केली. तसेच, निदान पाच वर्षे तरी कमिशन्ड ऑफिसर म्हणून सेनादलात दाखल व्हावे, असा निरोप तरुणांपर्यंत पोहोचवण्याची विनंती त्यांनी लेखिकांना केली, ती विनंती परिपूर्ण करण्याचा निश्चय करून लेखिका परतल्या.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 5 वीरांना सलामी

शब्दार्थ :

  1. उत्पात – ज्यात फार मोठा नाश आहे असे संकट.
  2. स्फुल्लिग – ठिणगी.
  3. विव्हळ – यातना, पिडा यांनी व्याकूळ.
  4. सपक – बेचव, निसत्त्व.
  5. भाट – स्तुती करण्यासाठी नेमलेला पगारी नोकर.
  6. भेंडोळी – लांबलचक कागदाच्या गुंडाळया.
  7. कॉम्बॅट वर्दी – वंद्व युद्धाचा गणवेश.
  8. पुनरागमनायच – पुन्हा येण्यासाठीच.
  9. नीरव – आवाजविरहित.
  10. समर्पण – संपूर्णपणे अर्पण.
  11. याच्यापरता – याच्यापेक्षा.