Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2

Balbharti Maharashtra State Board Class 11 Maths Solutions Pdf Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2

Question 1.
Find the length of an arc of a circle which subtends an angle of 108° at the centre, if the radius of the circle is 15 cm.
Solution:
Here, r = 15cm and
θ = 108° = \(\left(108 \times \frac{\pi}{180}\right)^{\mathrm{c}}=\left(\frac{3 \pi}{5}\right)^{\mathrm{c}}\)
Since S = r.θ
S = 15 x \(\frac{3 \pi}{5}\)
= 9π cm.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2

Question 2.
The radius of a circle is 9 cm. Find the length of an arc of this circle which cuts off a chord of length equal to length of radius.
Solution:
Here, r = 9cm
Let the arc AB cut off a chord equal to the radius of the circle.
Since OA = OB = AB,
ΔOAB is an equilateral triangle.
m∠AOB = 60°
θ = 60°
= \(\left(60 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{\pi}{3}\right)^{c}\)
Since S = r.θ,
S = 9 x \(\frac{\pi}{3}\) = 3π cm.

Question 3.
Find the angle in degree subtended at the centre of a circle by an arc whose length is 15 cm, if the radius of the circle is 25 cm.
Solution:
Here, r = 25 cm and S = 15 cm
Since S = r.θ,
15 = 25 x θ
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 1
∴ The required angle in degree is \(\left(\frac{108}{\pi}\right)^{0}\) or (34.40)°(approx.).

Question 4.
A pendulum of length 14 cm oscillates through an angle of 18°. Find the length of its path.
Solution:
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 2

Question 5.
Two arcs of the same length subtend angles of 60° and 75° at the centres of the two circles. What is the ratio of radii of two circles?
Solution:
Let r1, and r2 be the radii of the two circles and let their arcs of same length S subtend angles of 60° and 75° at their centres.
Angle subtended at the centre of the first circle,
θ1 = 60° = \(\left(60 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{\pi}{3}\right)^{c}\)
∴ S = r1θ1 = r1(\(\left(\frac{\pi}{3}\right)\))
Angle subtended at the centre of the second circle,
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 3

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2

Question 6.
The area of the circle is 2571 sq.cm. Find the length of its arc subtending an angle of 144° at the centre. Also find the area of the corresponding sector.
Solution:
Area of circle = πr2
But area is given to be 25 π sq.cm
∴ 25π = πr2
∴ r2 = 25
∴ r = 5 cm
θ = 144° = \(=\left(144 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{4 \pi}{5}\right)^{\mathrm{c}}\)
Since s = rθ
S = 5(\(\frac{4 \pi}{5}\)) = 4π
Also, A(sector) = \(\frac{1}{2}\) x r x S = \(\frac{1}{2}\) x 5 x 4π
= 10π sq. cm

Question 7.
OAB is a sector of the circle having centre at O and radius 12 cm. If m∠AOB = 45°, find the difference between the area of sector OAB and ΔAOB.
Solution:
Here, r = 12 cm
\(\theta=45^{\circ}=\left(45 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{\pi}{4}\right)^{c}\)
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 4
Draw AM ⊥ OB
In ΔOAM,
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 5
[Note: The question has been modified.]

Question 8.
OPQ is the sector of a circle having centre at O and radius 15 cm. If m∠POQ = 30°, find the area enclosed by arc PQ and chord PQ.
Solution:
Here, r = 15 cm
m∠POQ = 30°
\(\left(30 \times \frac{\pi}{180}\right)^{c}[/larex]
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 6
∴ θ = [latex]\left(\frac{\pi}{6}\right)^{c}\)
Draw QM ⊥ OP
In ΔOQM,
sin 30° = \(\frac{\text { QM }}{15}\)
QM= 15 x \(\frac{1}{2}=\frac{15}{2}\)
Shaded portion indicates the area enclosed by arc PQ and chord PQ.
∴ A(shaded portion)
= A(sector OPQ) – A(ΔOPQ)
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2 7

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.2

Question 9.
The perimeter of a sector of the circle of area 25π sq.cm is 20 cm. Find the area of sector.
Solution:
Area of circle = πr2
But area is given to be 25π sq.cm.
∴ 25π = πr2
∴ r2 = 25
∴ r = 5 cm
Perimeter of sector = 2r + S
But perimeter is given to be 20 cm.
∴ 20 = 2(5) + S
∴ 20 = 10 + S
∴ S = 10 cm
Area of sector = \(\frac{1}{2}\) x r x S
= \(\frac{1}{2}\) x 5 x 10
= 25sq.cm.

Question 10.
The perimeter of a sector of the circle of area 64 7i sq.cm is 56 cm. Find the area of the sector.
Solution:
Area of circle = πr2
But area is given to be 25π sq.cm.
∴ 64π = πr2
∴ r2 = 64
∴ r = 8 cm
Perimeter of sector = 2r + S
But perimeter is given to be 20 cm.
∴ 56 = 2(5) + S
∴ 56 = 16 + S
∴ S = 40 cm
Area of sector = \(\frac{1}{2}\) x r x S
= \(\frac{1}{2}\) x 8 x 40
= 160sq.cm.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

Balbharti Maharashtra State Board Class 11 Maths Solutions Pdf Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

Question 1.
(A) Determine which of the following pairs of angles are co-terminal.
i. 210°, 150°
ii. 360°, -30°
iii. -180°, 540°
iv. -405°, 675°
v. 860°, 580°
vi. 900°, -900°
Solution:
210°,- 150°
210°-(- 150°) = 210°+ 150°
= 360°
= 1 (360°),
which is a multiple of 360°.
∴ The given pair of angles is co-terminal.

ii. 360°, – 30°
360° – (- 30°) = 360° + 30°
= 390°,
which is not a multiple of 360°.
∴ The given pair of angles is not co-terminal.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

iii. -180°, 540°
540° -(-180°) = 540°+ 180°
= 720°
= 2(360°),
which is a multiple of 360°.
.’. The given pair of angles is co-terminal.

iv. – 405°, 675°
675° – (- 405°) = 675° + 405°
= 1080°
= 3(360°),
which is a multiple of 360°.
.’. The given pair of angles is co-terminal.

v. 860°, 580°
860° – 580° = 280°
which is not a multiple of 360, °.
∴ The given pair of angles is not co-terminal.

vi. 900°, 900°
900° – (-900°) = 900° + 900°
= 1800°
= 5(360°)
which is a multiple of 360°
∴ The given pair of angles is co-terminal.

Question 1.
(B) Draw the angles of the following measures and determine their quadrants.
i. -140°
ii. 250°
iii. 420°
iv. 750°
v. 945°
vi. 1120°
vii. – 80°
viii. – 330°
ix. – 500°
x. – 820°
Solution:
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 1
From the figure, the given angle terminates in quadrant III.

ii.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 2
From the figure, the given angle terminates in quadrant III.

iii.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 3
From the figure, the given angle terminates in quadrant I.

iv.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 4
From the figure, the given angle terminates in quadrant I.

v.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 5
From the figure, the given angle terminates in quadrant III.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

vi.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 6
From the figure, the given angle terminates in quadrant I.

vii.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 7
From the figure, the given angle terminates in quadrant IV.

viii.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 8
From the figure, the given angle terminates in quadrant I.

ix.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 9
From the figure, the given angle terminates in quadrant III.
[Note: Answer given in the textbook is ‘Angle lies in quadrant II’. However, we found that it lies in quadrant III.]

x.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 10
From the figure, the given angle terminates in quadrant III.

Question 2.
Convert the following angles into radians,
i. 85°
ii. 250°
iii. -132°
iv. 65°30′
v. 75°30′
vi. 40°48′
Solution:
we know that = \(\theta^{\circ}=\left(\theta \times \frac{\pi}{180}\right)^{c}\)
i. 85° = \(\left(85 \times \frac{\pi}{180}\right)^{\mathrm{c}}=\left(\frac{17 \pi}{36}\right)^{\mathrm{c}}\)
ii. 250° = \(\left(250 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{25 \pi}{18}\right)^{c}\)
iii. 132° = \(\left(-132 \times \frac{\pi}{180}\right)^{\mathrm{c}}=\left(-\frac{11 \pi}{15}\right)^{\mathrm{c}}\)
[Note : Answer given in the textbook is \(\frac{11 \pi}{15}\) However, as per our calculation it is \(\left(\frac{-11 \pi}{15}\right)^{c}\) ]

iv. 65° 30′ = 65° + 30′
= 65° + \(\left(\frac{30}{60}\right)^{\circ}\) … [1′ = (1/60)°]
= 65° + (1/2)°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 11

v. 75° 30′ = 75° + 30′
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 12

vi. 40°48′ = 40° + 48′
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 13

Question 3.
Convert the following angles in degrees.
i. \(\frac{7 \pi^{c}}{12}\)
ii. \(\frac{-5 \pi^{c}}{3}\)
iii. 5c
iv. \(\frac{11 \pi^{c}}{18}\)
v. \(\left(\frac{-1}{4}\right)^{c}\)
Solution:
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 14
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 15

Question 4.
Express the following angles in degrees, minutes and seconds.
i. (183.7)°
ii. (245.33)°
iii. \(\left(\frac{1}{5}\right)^{c}\)
Solution:
We know that 1° = 60′ and 1′ = 60″
i. (183.7)° = 183° +(0.7)°
= 183° + (0.7 x 60)’
= 183°+ 42′
= 183° 42′

ii. (245.33)° = 245° + (0.33)°
= 245° + (0.33 x 60)’
= 245° + (19.8)’
= 245° + 19’+ (0.8)’
= 245° 19’+ (0.8 x 60)”
= 245° 19’+ 48″
= 245° 19′ 48″

iii. We know that θc = (θ x \(\frac{180}{\pi}\))°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 16
= (11.46)°
= 11° +(0.46)°
= 11° + (0.46×60)’
= 11°+ (27.6)’
= 11°+ 27’+ (0.6)’
= 11° + 27′ + (0.6×60)”
= 11°27′ + 36″
= 11°27’36” (approx.)

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

Question 5.
In △ABC, if m∠A = \(\frac{7 \pi^{\mathrm{c}}}{36}\), m∠B = 120°, find m∠C in degree and radian.
Solution:
We know that θ c = (θ x \(\left(\theta \times \frac{180}{\pi}\right)^{\circ}\) ) °
In △ABC,
m∠A = \(\frac{7 \pi^{\mathrm{c}}}{36}=\left(\frac{7 \pi}{36} \times \frac{180}{\pi}\right)^{\circ}\) = 35°
m∠B = 120°
∴ m∠A + m∠B + m∠C = 180°
… [Sum of the angles of a triangle is 180°]
∴ 35° + 120° + m∠C = 180° m∠C = 180° – 35° – 120°
∴ m∠C = 25°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 17
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 18

Question 6.
Two angles of a triangle are \(\frac{5 \pi}{9}^{\mathrm{c}}\) and \(\frac{5 \pi}{18}^{\mathrm{c}}\) Find the degree and radian measures of third angle.
Solution:
We know that θc = [θ x \( ]°
The measures of two angles of a triangle are [latex]\frac{5 \pi^{\mathrm{c}}}{9}, \frac{5 \pi^{\mathrm{c}}}{18},\)
i.e., \(\left(\frac{5 \pi}{9} \times \frac{180}{\pi}\right)^{\circ},\left(\frac{5 \pi}{18} \times \frac{180}{\pi}\right)^{0}\)
i.e., 100°, 50°
Let the measure of third angle of the triangle be x°.
∴ 100°+50°+x° = 180°
…[Sum of the angles of a triangle is 180°]
∴ x° = 180°- 100° – 50°
∴ x° = 30°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 19
∴ The degree and radian measures of the third angle are 30° and \(\left(\frac{\pi}{6}\right)^{\mathrm{c}}\) respectively.

Question 7.
In a right angled triangle, the acute angles are in the ratio 4:5. Find the angles of the triangle in degrees and radians.
Solution:
Since the triangle is aright angled triangle, one of the angles is 90°.
In the right angled triangle, the acute angles are in the ratio 4:5.
Let the measures of the acute angles of the triangle in degrees be 4k and 5k, where k is a constant.
∴ 4k + 5k+ 90°= 180°
… [Sum of the angles of a triangle is 180°]
∴ 9k = 180° – 90°
∴ 9k = 90°
∴ k = 10°
∴ The measures of the angles in degrees are
4k = 4 x 10° = 40°,
5k = 5 x 10° = 50°
and 90°.
we known that θ° = ( θ x \(\frac{\pi}{180}\)) c
∴ The measure of the angles in radius are
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 20

Question 8.
The sum of two angles is 5πc and their difference is 60°. Find their measures in degrees.
Solution:
Let the measures of the two angles in degrees be x and y.
Sum of two angles is 5πc
x + y = 5πc
x + y = (5π x \( \frac{180}{\pi}\) ) …[ θc = \(\left(\theta \times \frac{180}{\pi}\right)^{\circ}\) ]
∴ x + y = 900° ………..(i)
∴ Difference of two angles is 60°.
x – y = 60° ….(ii)
Adding (i) and (ii), we get
2x = 960°
∴ x = 480°
Substituting the value of x in (i), we get
480° + y = 900°
∴ y = 900° — 480° = 420°
∴ The measures of the two angles in degrees are 480° and 420°.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

Question 9.
The measures of the angles of a triangle are in the ratio 3:7:8. Find their measures in degrees and radians.
Solution:
The measures of the angles of the triangle are in the ratio 3:7:8.
Let the measures of the angles of the triangle in degrees be 3k, 7k and 8k, where k is a constant.
∴ 3k + 7k + 8k = 180°
… [Sum of the angles of a triangle is 180°]
∴ 18k =180°
∴ k = 10°
∴ The measures of the angles in degrees are
3k = 3 x 10° = 30°,
7k = 7 x 10° = 70° and
8k = 8 x 10° = 80°.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 21

Question 10.
The measures of the angles of a triangle are in A.P. and the greatest is 5 times the smallest (least). Find the angles in degrees and radians.
Solution:
Let the measures of the angles of the triangle in degrees be a – d, a, a + d, where a > d> 0.
∴ a – d + a + a + d = 180°
…[Sum of the angles of a triangle is 180°]
∴ 3a = 180°
∴ a = 60° …(i)
According to the given condition, greatest angle is 5 times the smallest angle.
∴ a + d = 5 (a – d)
∴ a + d = 5a – 5d
∴ 6d = 4a
∴ 3d = 2a
∴ 3d = 2(60°) …[From (i)]
∴ d = \(\frac{120^{\circ}}{3}\) = 40°
∴ The measures of the angles in degrees are
a – d = 60° – 40° = 20°
a = 60° and
a + d = 60° + 40° = 100°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 22

Question 11.
In a cyclic quadrilateral two adjacent angles are 40 and \(\frac{\pi^{c}}{3}\). Find the angles of the quadralateral in degrees.
Solution:
Let ABCD be the cyclic quadrilateral such that
∠A = 40° and
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 23
∴  ∠A + ∠C = 180°
∴ 40° + ∠C = 180°
∴ ∠C= 180°- 40°= 140°
Also, ∠B + ∠D = 180°
… [Opposite angles of a cyclic quadrilateral are supplementary]
∴ 60° + ∠D =180°
∴ ∠D = 180°- 60° = 120°
∴ The angles of the quadrilateral in degrees are 40°, 60°, 140° and 120°.

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

Question 12.
One angle of a quadrilateral has measure \(\frac{2 \pi^{c}}{5}\) and the measures of other three angles are in the ratio 2:3:4. Find their measures in degrees and radians.
Solution:
We know that θc = \(\left(\theta \times \frac{180}{\pi}\right)^{\circ}\))
One angle of the quadrilateral has measure\(\frac{2 \pi^{c}}{5}=\left(\frac{2 \pi}{5} \times \frac{180}{\pi}\right)^{\circ}=72^{\circ}\)
Measures of other three angles are in the ratio 2:3:4.
Let the measures of the other three angles of the quadrilateral in degrees be 2k, 3k, 4k, where k is a constant.
∴ 72° + 2k + 3k + 4k = 360°
…[Sum of the angles of a quadrilateral is 360°]
∴ 9k = 288°
k = 32°
∴ The measures of the angles in degrees are
2k = 2 x 32° = 64°
3k = 3 x 32° = 96°
4k = 4 x 32°= 128°
We know that θ° = (θ x \(\frac{\pi}{180}\))c
∴ The measures of the angles in radians are
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 24

Question 13.
Find the degree and radian measures of exterior and interior angles of a regular
i. pentagon
ii. hexagon
iii. septagon
iv. octagon
Solution:
i. Pentagon:
Number of sides = 5
Number of exterior angles = 5
Sum of exterior angles = 360°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 25
Interior angle + Exterior angle = 180°
∴ Each interior angle = 180° — 72° = 108°
= \(

ii. Hexagon:
Number of sides = 6
Number of exterior angles = 6
Sum of exterior angles = 360°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 26
Interior angle + Exterior angle = 180°
∴ Each interior angle = 180° – 60° = 120°
= (120 x [latex]\frac{\pi}{180}\))c = ( \(\frac{2 \pi}{3}[latex])c

iii. Septagon:
Number of sides = 7
Number of exterior angles = 7
Sum of exterior angles = 360°
∴ Each exterior angle = [latex]\frac{360^{\circ}}{\text { no. of sides }}=\frac{360^{\circ}}{7}\)
= (51.43)°
= \(\left(\frac{360}{7} \times \frac{\pi}{180}\right)^{\mathrm{c}}=\left(\frac{2 \pi}{7}\right)^{\mathrm{c}}\)
Interior angle + Exterior angle = 180°
∴ Each interior angle = 180° – ( \(\frac{360}{7}\))°
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 27

iv. Octagon:
Number of sides = 8
Number of exterior angles = 8
Sum of exterior angles = 360°
∴ Each exterior angle = \(\frac{360^{\circ}}{\text { no. of sides }}=\frac{360^{\circ}}{8}\)
= 45°
= \(\left(45 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{\pi}{4}\right)^{c}\)
Interior angle + Exterior angle = 180°
Each interior angle = 180° – 45° = 135°
= \(\left(135 \times \frac{\pi}{180}\right)^{c}=\left(\frac{3 \pi}{4}\right)^{c}\)

Question 14.
Find the angle between hour-hand and minute-hand in a clock at
i. ten past eleven
ii. twenty past seven
iii. thirty five past one
iv. quarter to six
v. 2:20
vi. 10:10
Solution:
i. At 11:10, the minute-hand is at mark 2 and hour-hand has crossed \(\left(\frac{1}{6}\right)^{\text {th }}\) of the angle between 11 and 12.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 28
Angle between two consecutive marks = \(\frac{360^{\circ}}{12}\) = 30°
Angle traced by hour-hand in 10 minutes
= \(\frac{1}{6}\) (30°) = 5°
Angle between marks 11 and 2 = 3 x 30° = 90°
∴ Angle between two hands of the clock at ten past eleven = 90° – 5° = 85°

ii. At 7 : 20 the minute -hand is at mark 4 and hour -hand has crossed \(\left(\frac{1}{3}\right)^{ }\)rd of angle between 7 and 8.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 29
Angle between two consecutive marks
= 360°/12 = 30°
Angle traced by hour-hand in 20 minutes
= \(\frac{1}{3}\)(30°)= 10°
Angle between marks 4 and 7 = 3 x 30° = 90°
Angle between two hands of the clock at twenty past seven = 90° – 10° = 100°

iii. At 1 : 35 the minute -hand is at mark 7 and hour -hand has crossed \(\left(\frac{7}{12}\right)^{ }\)th of angle between 1 and 2.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 30
Angle between two consecutive marks
= 360°/12 = 30°
Angle traced by hour-hand in 35 minutes
= \(\frac{7}{12}\left(30^{\circ}\right)=\left(\frac{35}{2}\right)^{\circ}=\left(17 \frac{1}{2}\right)^{\circ}\frac{1}{3}\)
Angle between marks 1 and 7 = 6 x 30° = 180°
Angle between two hands of the clock at thirty five past one = 180° – \(\left(17 \frac{1}{2}\right)^{\circ}=\left(162 \frac{1}{2}\right)^{\circ}\)
= 162° + \(\frac{1}{2}\) = 162°30′

iv. At 5:45, the minute-hand is at mark 9 and hour- hand has crossed ( \(frac{3}{4}\) )th of the angle between 5 and 6.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 31
Angle between two consecutive marks
= 360°/12 = 30°
Angle traced by hour-hand in 45 minutes
\(\frac{3}{4}\left(30^{\circ}\right)=(22.5)^{\circ}=\left(22 \frac{1}{2}\right)^{\circ}\)
Angle between marks 5 and 9
= 4 x 30° = 120°
∴ Angle between two hands of the clock at quarter to six = \(120^{\circ}-\left(22 \frac{1}{2}\right)^{0}\)
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 32

Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1

v. At 2 : 20, the minute-hand is at mark 4 hour hand has crossed \(\frac{1}{3}\)rd of the angle between 2 and 3.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 33
Angle between two consecutive marks = 360°/12 = 30°
Angle traced by hour-hand in 20 minutes
= \(frac{1}{3}\)(30°)= 10°
Angle between marks 2 and 4 = 2 x 30° = 60°
∴ Angle between two hands of the clock at 2 :20 = 60° – 10° = 50°

vi. At 10:10, the minute-hand is at mark 2 and hour-hand has crossed\frac{1}{6}[/latex] th between 10 and 11.
Maharashtra Board 11th Maths Solutions Chapter 1 Angle and its Measurement Ex 1.1 34
Angle between two consecutive marks
360°/12 = 30°
Angle traced by hour-hand in 10 minutes
= \(\frac{1}{6}\) (30°) = 5°
Angle between marks 10 and 2= 4 x 30° = 120°
… Angle between two hands of the clock at 10:10
= 120° – 5°= 115°

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati निबंध लेखन

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest निबंध लेखन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati निबंध लेखन

1. अबला! नव्हे सबला!

समाजात पुरुष व महिला यांची निर्मिती निसर्गानेच केली. केवळ मानवी समाजातच नव्हे तर सर्व पशू व पक्ष्यांच्या अनेक जातींमध्येही ती व्यवस्था आहे. निसर्गनियमाप्रमाणे दोघेही समान हवेत. पण प्रत्यक्षात निसर्गाने मादीवर, स्त्रीवर पुनरुत्पत्तीची महत्त्वाची जबाबदारी सोपवली. असे असल्यामुळे खरे तर तिचे स्थान अधिक महत्त्वाचे हवे, पण प्रत्यक्षात जगातील विविध खंड, देश, प्रांत, धर्म, जाती, वर्ण या सर्व व्यवस्थांमध्ये महिलेचे स्थान बहुधा दुय्यम राहिले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

खरे तर या शतकभरात सर्वच क्षेत्रांत स्त्रियांनी उत्तुंग झेप घेतली आहे. अगदी खास पुरुषांसाठी राखीव असलेल्या क्षेत्रांतही आपल्या बुद्धीच्या जोरावर त्या शिरल्या आहेत. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य तिला प्राप्त होत आहे. लोकसंख्याशिक्षणाच्या प्रसारामुळे कुटुंब मर्यादित राखण्याची वृत्ती बळावत आहे. त्यामुळे स्त्रीवरील कौटुंबिक कामाचा ताण कमी होत आहे. विज्ञानजनित साधनांच्या वापरामुळे हा दैनंदिन कामाचा ताण सुसह्य होतो आहे. प्रसारमाध्यमांद्वारे ज्ञानविज्ञानात स्त्रीची गती वाढत आहे. अनेक क्षेत्रांत स्त्री-प्रतिमा उजळून निघाली आहे.

आजच्या स्त्रीमध्ये आत्मविश्वास, धडाडी आहे. तिच्या कर्तृत्वाची क्षितिजे विस्तारलेली आहेत. जीवनातील प्रत्येक संधी टिपण्यास ती उत्सुक असते. अतिशय हुशार आणि हिशेबी अशी आजच्या स्त्रियांची ओळख आहे. आजच्या स्पर्धेत त्या संसार, नोकरी आणि करिअर अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये आघाडीवर आहेत. मागील पिढीच्या तुलनेत प्रचंड महत्त्वाकांक्षी असलेल्या आजच्या मुली जीवनाचा सर्वार्थाने आस्वाद घेण्यास उत्सुक असतात.

या मुलींमध्ये लोकसेवेची जाण अधिक आहे. म्हणूनच मेधा पाटकर, किरण बेदी, मंदा आमटे, राणी बंग या सामाजिक क्षेत्रांत झोकून देणाऱ्या महिलांचे कर्तृत्व ठळकपणे जाणवते. आपल्यावर अन्याय झाल्यानंतर घर सोडून हजारो अनाथ मुलांची आई होणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांना अबला कोण म्हणेल?

अशक्यप्राय गोष्टीही प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि प्रामाणिक प्रयत्नांनी करता येऊ शकतात. हे आजच्या स्त्रीने सिद्ध करून दाखविले आहे. मग ती शिखरे सर करणारी कृष्णा पाटील असो किंवा दोन्ही ध्रुवांवर पॅराजंपिग करणारी शीतल महाजन असो.

प्रस्थापित राजकारणाच्या चौकटीतही स्त्रियांचा सहभाग वाढतच आहे. राष्ट्रपती या सर्वोच्च घटनापदी प्रतिभा पाटील आहेत. तर लोकसभेत विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आहेत. लोकसभेचे अध्यक्षपदही मीराकुमारीच भूषवित आहेत. पंतप्रधानपदी श्रीमती इंदिरा गांधी यांनी गाजवलेल्या कर्तृत्वाची आठवण आजही समाज काढत आहे. राजकारणात स्त्रियांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत. आजच्या स्त्रीने घर आणि काम दोन्ही गोष्टी नजाकतीने पेलायची शक्ती आणलीय.

अर्थार्जनाच्या क्षेत्रात स्त्री रुळू लागली आहे. पाळण्याची दोरी हाती धरणाऱ्या स्त्रीच्या अंगी जगाचा उद्धार करण्याचे सामर्थ्य आले आहे. भारतासह इंग्लंड, कॅनडा, आखाती देश, हाँगकाँग, सिंगापूर या देशांमधल्या आर्थिक बाजारातले आय. सी. आय. सी. आय. बँकचे सर्व प्रकारचे व्यवहार हाताळणारी शिल्पा शिरगावकर असो किंवा वैमानिक सौदामिनी देशमुख असो किंवा मोटारवुमन सुरेखा नाहीतर अंतराळवीर कल्पना चावला असो.

या साऱ्याजणी आता अबला नव्हे सबला असल्याचे दाखवून देत आहेत. आजची स्त्री वाऱ्याच्या वेगाने, कात टाकून सर्वार्थाने नव्या जगण्याकडे निघाली आहे.

2. माझा आवडता संत

महाराष्ट्र ही संतांची पावन-भूमी आहे. अनंत काळापासून या संतांनी समाजाला सन्मार्ग आणि सत्कर्माची दिशा दाखवली आहे. अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करण्याचे महान कार्य या संत-महंतांनी केले आहे. संत कबीर, संत तुलसीदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत रामदास, संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा अशा असंख्य संतांनी या भूमीची माती पवित्र केली. या असंख्य संतांपैकी माझा आवडता संत म्हणजे ज्ञानियाचा राजा – संत ज्ञानेश्वर.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

१२७५ मध्ये संत ज्ञानदेवांचा जन्म झाला. महाराष्ट्रात ज्ञानाचा उदय झाला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांच्या पोटी या रत्नाने जन्म घेतला. . निवत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मक्ताबाई या चार भावंडांना त्या काळातील समाजाकडून त्रास सहन करावा लागला. समाजाने उपेक्षा केली तरी जन्मजात विद्वान आणि ज्ञानी असणाऱ्या संत ज्ञानदेवांची प्रतिभा बहरू लागली. बालपणातच ते विठ्ठल भक्तीत रमून गेले. वारकरी पंथाचे (संप्रदाय) त्यांनी पुनरुज्जीवन केले. म्हणूनच ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ असे म्हटले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविकांची माऊली म्हणजे संत ज्ञानेश्वर.

संत ज्ञानदेव योगी, तत्त्वज्ञ, आणि प्रतिभासंपन्न कवी होते. साऱ्या जगाला तत्त्वज्ञान आणि काव्य यांचे सुंदर दर्शन घडविणारा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला. ‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’, ‘हरिपाठाचे व इतर अभंग’ ही त्यांची साहित्यसंपदा. सुंदर कल्पना, आलंकारिक पण ओघवती व प्रासादिक भाषा हे त्यांच्या लेखनाचे विशेष होते. संत ज्ञानेश्वरांनी समाजजागृती केली. अथक परिश्रम केल्यानंतर ते अवघ्या महाराष्ट्राचे ‘ज्ञानमाऊली’ झाले.

संत ज्ञानदेवांनी पसायदान मागितले.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्मेसूर्ये पाहो।
जो जे वांच्छिल तो ते लाहो प्राणिजात।।

‘या जगातून दुष्कर्माचा अंधार नाहीसा होवो, ज्याला जे जे हवे ते ते मिळो’ अशी विश्वकल्याणाची प्रार्थना त्यांनी केली.

ही प्रार्थना सगळ्या जगासाठी आहे. चराचरासाठी आहे. ‘भूतां परस्परें जडो मैत्र जीवांचे’ ही तळमळ त्यामागे आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही अवघे विश्व कवटाळणारी कल्पना संत ज्ञानेश्वरांनी तेराव्या शतकात केली होती.

‘ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’ अशा जयघोषामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रात वारकरी तल्लीन होऊन जातात. घराघरात संत ज्ञानेश्वरांचे अभंग गायले जातात. महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या हृदयात अढळ स्थान प्राप्त करणाऱ्या ज्ञानेश्वरांनी वयाच्या २१व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. असा हा माझा आगळा-वेगळा आवडता संत तुम्हा सर्वांनाही आवडेलच.

3. नाट्यशिबिरातील आनंददायी क्षण

उन्हाळ्याची सुट्टी लागली होती. यावर्षी कुठेही बाहेर फिरायला जायचे नव्हते. दहावीचा क्लास सुरू होणार होता. त्यामुळे वाचन, अभ्यास यात दोन महिने जाणार होते. पण त्या व्यतिरिक्त काहीतरी आपण वेगळं शिकायला हवे असे मला सतत वाटायचे. योगा, पोहणे वा नाटक असं काहीतरी. पण ही संधी अगदी घरी चालून आल्यासारखी झाली. आमच्या कॉलनीतील हॉलमध्ये ८ दिवसांचे एक नाट्यशिबिर आयोजित करण्यात आले होते.

सकाळी ८ ते १० वेळ असल्यामुळे माझ्या अभ्यासाचा खोळंबा होणार नव्हता. त्यामुळे मी लगेचच या शिबिरासाठी प्रवेश घेतला.

चार दिवसांनी शिबिर सुरू झाले. अगदी पहिल्याच दिवशी आमच्या ताईंनी आम्हा सर्वांची ओळख करून घेतली. शिबिरासाठी विविध वयाची साधारण ३०-३५ मुले मुली आम्ही होतो. ताईने नाटक म्हणजे काय? नाटकं करणं म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय या गोष्टी अगदी गप्पा गोष्टी करत समजावून सांगितल्या. दुसऱ्या दिवसापासून तिने पॅक्टिकली या गोष्टी समजावून सांगणार असे सांगितले आणि तिने पुस्तकातील एक नाट्यउतारा पाठ करून यायला सांगितले होते.

दुसऱ्या दिवशी ताईसोबत दोन दादाही आले होते. आमचे ५ ग्रुप करण्यात आले आणि ताईने आम्हाला बोलण्याचे काही खेळ शिकविले. केवळ ‘ळ’, ‘क’, ‘च’, ‘ठ’ या अक्षरांचा वापर करून त्याच्या गमतीजमती शिकता शिकता हसून हसून पुरेवाट लागली. या शाब्दिक खेळानंतर आम्हाला ताईने आरोह-अवरोह शिकवले. वाक्यातील कोणत्या शब्दावर जोर दिला की वाक्याचा कसा अर्थ बदलतो याचे प्रात्यक्षिक तिने आमच्याकडून करून घेतले.

हे करत असताना श्वासाचा कसा वापर करायचा हे तिने समजावून सांगितले. तिने एकाग्रतेसाठी श्वास रोखणे, जप करणे, योगा करणे किती महत्त्वाचे आहे हे तिच्या बोलण्यातून जाणवले.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

या शिबिरात केवळ नाटकाचे संवादच नाही तर कवितेचेही अभिवाचन कसे करावे, कथा कशी वाचावी याचे मार्गदर्शन केले. मी नेहमी एकसूरी वाचणारी होते पण ताईदादांनी सांगितल्याप्रमाणे मी प्रकट वाचन करू लागले आणि माझ्या वाचनात कमालीचा बदल झाला. अभिनय करताना कसे उभे रहावे, कोणता कोन ठेवावा, प्रेक्षकांकडे दृष्टी कशी ठेवावी, केवळ आवाजावर भर न देता, चेहऱ्यावरील हावभाव, आवाजातील कंपनं, हंकार, श्वास यांचा मार्मिक वापरही आवश्यक असतो हे शिकायला मिळाले. केवळ कुणाचे तरी अनुकरण न करता त्यात आपली काही वैशिष्ट्ये घालून तो अभिनय परिपूर्ण करता येऊ शकतो.

आमच्या ५ ग्रुपला ताईने वेगवेगळे विषय दिले आणि त्यावर आम्हांला एक नाटुकलं लिहायला सांगितले. कोणत्याही विषयाकडे पाहताना तो विषय किती सखोल विचार करून लिहिता येतो ते दादांनी शिकविले. संवाद लिहिताना पल्लेदार व विशेषणांनी युक्त वाक्य लिहिण्यापेक्षा साध्या वाक्यरचनेतही संवाद लिहिता येतो याची जाणीव झाली. त्यात आणखी एक नवउपक्रम हाती घेतला तो म्हणजे चित्र काढण्याचा, त्या क्षणी जे मनात आहे ते उतरवणं काम होते पण त्यामधून प्रत्येकाच्या मनात धावणाऱ्या विविध भावभावनांचा वेध कसा घेता येतो याची परिपक्वता आली.

या सगळ्याबरोबर काही खेळही आम्ही खेळलो. ज्यात सतत आव्हाने होती. जीवनातही अनेक आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य आपल्यांत असते. त्यासाठी हवा असतो तो आत्मविश्वास. आपल्या समोरची परिस्थिती कायमस्वरूपी नसते, त्यामध्ये चढउतार असणारच पण स्वत:वर विश्वास ठेवून त्या त्या परिस्थितीला सामोरे जायचे असते ही शिकवण या खेळांतून मिळाली.

शेवटच्या दोन दिवसात आम्ही तयारी करून एक छोटंसं नाटुकलं करून दाखवलं. त्या दोन दिवसांत आम्ही अगदी रंगभूमी वरचढ असल्याचा आवेश होता. घरीही तशाच पद्धतीने आम्ही बोलत होतो, घरीही सगळी गम्मत वाटत होती.

शेवटी ताईने पालकांसोबत आमचं एक गेट टुगेदर ठेवलं. आम्ही आमची नाटुकली पालकांसमोर सादर केली आणि त्यानंतर खाणं पिणं झाले. पालकांची मते मांडून झाल्यावर ताईने आमच्यापैकी ४-५ जणांना आपला अनुभव व्यक्त करायला सांगितला. वर्गात कधीही न उत्तर देणारी मी त्या दिवशी भरभरून बोलले. या शिबिरातून केवळ नाटकच नव्हे तर अभ्यास करतानाही काही क्लृप्त्या कशा वापराव्या, आयुष्यातही कसे वागावे याचा परिपाठ शिकायला मिळाला होता. असे हे नाट्यशिबिर माझ्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले खरे.

4. वाचाल, तर वाचाल

वाचन आणि त्यातून मिळालेलं ज्ञान किती मोलाचं असतं याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात की, ‘वाचाल, तर वाचाल’. हाच विचार मनात घेऊन प्रत्येकाने आपल्या मनाला वाचनाची सवय लावली पाहिजे. ‘दिसामाजी काहीतरी लिहावे। प्रसंगी अखंडित वाचित जावे’ असा लेखन व वाचनाचा मंत्र समर्थ रामदास स्वामींनी सांगितला आहे. तुम्ही कोणत्याही ज्ञानशाखेचे विदयार्थी असू दया. आपल्या ज्ञानाला अदययावत ठेवण्यासाठी सतत वाचन हाच पर्याय आहे. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील नवे नवे ज्ञान व माहिती आत्मसात करावी लागते. त्यासाठी का होईना प्रत्येकाने वाचलेच पाहिजे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

नानाविध पुस्तकांचे जो वाचन करतो, त्यांतील विचार समजून घेतो तो जीवनप्रवासात नेहमीच इतरांच्या पुढे जातो. वाचनामुळेच आपले व्यक्तिमत्त्व समृद्ध बनते. वाचनामुळेच आपली वैचारिक श्रीमंती वाढते. नवनवीन विचारांना स्फुरण मिळते. कल्पनाशक्ती तरल बनते. बहुश्रुत होण्यासाठी आपण सतत वाचलेच पाहिजे. ‘वाचनानंद’ हा एक वेगळाच अनुभव आहे. आपण वाचलेली माहिती केव्हा व कोठे उपयोगी पडेल ते सांगता येत नाही.

वाचलेल्या माहितीचे आदान-प्रदान केल्यास बऱ्याचदा नवीन मुद्देही मिळतात. विदयार्थी दशेत समजून घेऊन वाचनाची सवय मनाला लावली तर कोणताही अभ्यासविषय नक्कीच सुलभ वाटू लागतो. मन लावून अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. केवळ वरवरचे उथळ असे वाचन काहीही कामाचे नाही.

विदयार्थी दशेतच अभ्यासाबरोबरच अवांतर वाचनाची सवय मनाला लावल्यास आपले विचार प्रगल्भ होतात. प्रगल्भ विचारांमुळे भविष्यातील जीवनवाटचाल सुकर व यशस्वी होते.

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या वेबसाईट्स्वर एका क्लिक् सरशी जगभरातल्या लेखकांची पुस्तके हव्या त्या भाषेत उपलब्ध होतात. अनेकजण ती आवडीने वाचतात. नवनवीन साईट्स्वर जाऊन माहिती मिळवतात. मिळवलेली माहिती ब्लॉग वा इतर सोशल मिडीयाद्वारे शेअरही करतात. म्हणूनच वाचनसंस्कृती लोप पावली नाही तर बदलत्या कालमान परिस्थितीनुसार वाचन संस्कृतीनेही आपली कूस बदलली असे वाटते. वाचनाची माध्यमे बदलली.

पूर्वीच्या पुस्तकांची जागा ई-बुक्सनी घेतली. छोट्या घरात पुस्तके ठेवायला जागा नाही हा अनेकांचा प्रश्न डिजिटल क्रांतीने, अनेक पुस्तकांच्या ऑनलाईन आवृत्त्यांनी खरोखरच सोडवला. संस्कृतात ‘वचने किम् दरिद्रता’ असे एक वचन आहे. बोलण्यात कंजुषी कशाला करावी असा त्याचा अर्थ आहे. ‘वचने’ या शब्दात (एक काना, एक मात्रेचा) बदल करून वाचन करण्यात कसली आली आहे कंजुषी असे म्हणायला हरकत नाही.

जे उपलब्ध होईल ते व्यक्तीने वाचून समजून घ्यावे. चौफेर अशा वाचनामुळेच तुमच्यात चतुरस्रता निर्माण होणार आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने वाचन केलेच पाहिजे. विविधांगी व विधांगी वाचनामुळेच लेखनाची प्रवृत्ती प्रबळ होते. रसिकता वाढीस लागते. सहृदयता म्हणजेच दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव असणाऱ्या संवेदनक्षम मनास खतपाणी मिळते.

5. झाड बोलू लागले तर…..

नमस्कार ! मी तुमचा मित्र, झाड बोलत आहे. पण तुम्ही खरेच माझे मित्र आहात का? तुम्हाला वाटेल मी असे का बोलत आहे? पण मी आज जे अनुभवत आहे ते तुम्हांला सांगावसे वाटले म्हणून हा प्रयत्न.

तुम्ही म्हणता ना झाडे मानवाचा मित्र आहेत. परंतु तुम्ही माझ्याबरोबर मित्रासारखे वागता का?

मी तुमच्या खूप उपयोगी पडतो. मी प्रत्येक सजीवाला नि:स्वार्थवृत्तीने काही ना काही देतच असतो. माझ्या सुगंधी फुलांनी तुमचे मन प्रफुल्लित होते. माझी गोड फळे चाखून तुम्ही किती खुश होता. मी इंधनासाठी, घरे बांधण्यासाठी लाकूड देतो. थकल्या भागल्या वाटसरूला शीतल छाया देतो. पक्ष्यांना माझ्यामुळे आश्रय मिळतो. प्राणी माझ्या सावलीत विश्रांती घेतात.

तुमच्या रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या कागद, रबर, ब्रश, गोंद कितीतरी वस्तू माझ्यामुळे तुम्हाला उपलब्ध होतात. मध, औषधे तयार केली जातात. माझा प्रत्येक अवयव तुमच्या उपयोगी पडतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

माझ्या मुळांमुळे जमिनीची धूप थांबते. माझी वाढ झाली तर पाऊस पडतो. पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी झाल्याने सर्व सजीव तृप्त होतात. दुष्काळ आणि पूर दोन्ही आटोक्यात येतात. सर्व सजीवसृष्टीला जगण्यासाठी मी प्राणवायूचा पुरवठा करतो आणि मानवाला अपायकारक असणारा कार्बनडाय ऑ क्साइड वायू शोषून घेतो.

परंतु आता माझे महत्त्व तुम्ही विसरत चालले आहात. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ या ओळी आता फक्त पुस्तकातच राहिल्या आहेत. आजच्या गतिमान वैज्ञानिक युगात माझ्यावर तुम्ही आक्रमण करू लागला आहात. सिमेंट, काँक्रीटच्या इमारती उभारण्यासाठी, रस्ते दुरुस्ती करण्यासाठी, विकासाच्या नावाखाली तुम्ही मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करत आहात. तुम्ही माझ्यावर कु-हाड चालवता तेव्हा मला खूप दुःख होते रे!

माझा संहार करू लागल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. वातावरणात बदल होऊन उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. जंगलातील प्राणी-पक्ष्यांची संख्या कमी होत चालली आहे. नदया कोरड्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांचे आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.

म्हणून मी तुम्हाला मन:पूर्वक विनंती करतो की मी नसलो तर तुमचे संपूर्ण जीवन रुक्ष होईल. सर्व सजीवसृष्टी संपुष्टात येईल. याचे दुष्परिणाम भावी पिढीला भोगावे लागतील. अनेक संकटांना सामोरे जावे लागेल.

पर्यावरणाचा हास थांबवण्यासाठी तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देता तेव्हा मला खूप आनंद होतो. निसर्गाबाबत तुमची स्वार्थी वृत्ती पाहून मला खंतही वाटते आणि तुमची काळजीही. पर्यावरणाची काळजी घ्या. निसर्ग संवर्धन करा. ती काळाची गरज आहे. आजूबाजूच्या परिसरात खूप झाडे लावा. त्यांची जोपासना करा. कारण मला रुजायला, फुलायला, वाढायला खूप काळ लागतो. बदलणारे निसर्गाचे चक्र पूर्ववत करण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या सुजाण नागरिकांचीच आहे. मला जगवाल तर तुम्ही जगाल याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या सहवासात राहून आनंदी, निरोगी रहा आणि दीर्घायुषी व्हा.

6. ‘मायबोलीचे मनोगत

‘झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा होत नाही
त्याला वेदना होत नाही’

मी मायबोली राजभाषा मराठी! तुम्हाला दिसतोय तो राजभाषेचा सोनेरी मुकुट, पण माझ्या मनीचे दुःख मात्र तुम्हाला दिसत नाही. माझ्या दयनीय अवस्थेचे रडगाणे सर्वचजण गातात. पण माझी स्थिती सुधारण्याचे उपाय मात्र योजले जात नाहीत.

तेराव्या शतकात देवी शारदेच्या दरबारातील एक मानकरी – माझा सुपुत्र – संत ज्ञानेश्वरांनी माझा पाया रचला. केवढा अभिमान वाटत असे त्यांना माझा! ‘माझा मराठाचि बोलु कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके’ या शब्दांत त्यांनी माझा गौरव केला. माझी कूस धन्य झाली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

खरे तर माझी जन्मदात्री गीर्वाण भाषा संस्कृत. तिच्याच उदरी माझा जन्म झाला. देवाने माझ्यासाठी महाराष्ट्राचा पाळणा केला. त्याला सहयाद्री व सातपुड्याची खेळणी लावली. कृष्णा-गोदेचा गोफ विणून पाळणा हलवायला दोरी बनवली. देवी रेणुकामाता व देवी तुळजाभवानी यांनी माझ्यासाठी पाळणा म्हटला. पुढे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास या संतांनी तर वामन पंडित, मुक्तेश्वर, मोरोपंत या पंडितांनी तसेच त्यानंतर शाहीर अमरशेख, शाहीर होनाजीबाळा यांनी मला समृद्ध केले.

मी जशी संत ज्ञानेश्वरांची, संत तुकारामांची तशी छत्रपती शिवरायांची आणि पेशव्यांच्या बाजीरावांची! जशी ज्योतीबा फुल्यांची तशी चाफेकर बंधूंची! मी लोकमान्य टिळक – गोपाळ गणेश आगरकरांची तशी बाबासाहेब आंबेडकरांची! जशी परक्या सत्तेविरुद्ध बंड पुकारणारी तशी क्रांतीच्या जयजयकाराला ज्ञानपीठावर गौरवित करणारी!

काळाबरोबर मी अनेक भाषाभगिनींना माझ्यात सामावून घेत गेले. दिसामासांनी मी वाढत होते. वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, केशवसुत, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर यांच्या बाळगुटीने मी बाळसे धरू लागले होते. म्हणूनच राजभाषेचा मानही मला मिळाला. किती आनंद झाला मला त्या दिवशी! पण हा आनंद अळवावरच्या पाण्यासारखाच निघाला.

माझ्याच सुपुत्रांनी मला दरिद्री केले. माझी अवस्था दयनीय झाली असे रडगाणे गात त्यांनी माझा अपप्रचारच केला. माझा वापर करणे त्यांना कमीपणाचे वाटते. आपल्या मुलांना मराठी शाळेत घालणे त्यांना मागासलेपणाचे लक्षण वाटते. मराठीच्या प्रचाराच्या गोष्टी करणारे हे महाभाग स्वत:च्या मुलांना व नातवांना मात्र इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकायला पाठवतात. माझ्या विकासासाठी कसलेही प्रयत्न होताना दिसत नाहीत.

ज्या माझ्या सुपुत्रांनी मला वैभवशिखरावर पोहोचवले होते, त्याच सुपुत्रांच्या आजच्या राजकारणी वारसदारांनी मात्र मला देशोधडीला लावण्याचेच काम केले. आज माझ्यात दर्जेदार साहित्यनिर्मिती होत नाही, अशी ओरड होऊ लागली आहे. माझ्या माध्यमाच्या शाळा ओस पडून बंद पडू लागल्या आहेत. मी संपेन की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

या सर्वांना मी ठणकावून सांगू इच्छिते की मी अशी-तशी संपणार नाही. ज्ञानदेवाने जिचा पाया इतका मजबूत रचला आहे ती मी अशी सहजा सहजी ढासळणार नाही. अर्थात माझं गतवैभव परत मिळवायला मला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे. आज सारे ज्ञान-विज्ञान इंग्रजी भाषेत निर्माण होत आहे, संगणकाची भाषासुद्धा इंग्रजी आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही प्रत्येकाने परकीय भाषांतील ज्ञान-विज्ञान माझ्यात निर्माण करा.

रटाळ, लांबलचक माहिती लिहिलेली पुस्तके लिहिण्यापेक्षा रंगीत चित्रांनी युक्त मोजक्या शब्दांत माहिती लिहिलेली आकर्षक पुस्तके निर्माण करा. काळाप्रमाणे बदलायला शिका. नवीन नवीन बदल स्वीकारा. ‘जुने ते सर्वच चांगले व नवीन ते सर्वच वाईट’ असे समजू नका. संगणकात माझ्या भाषेत माहिती निर्माण करा. त्या दृष्टीने तंत्रज्ञान विकसित करा. मराठीतून बोलण्याची, शिकण्याची लाज बाळगू नका. मुख्य म्हणजे माझा अपप्रचार थांबवा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन

मग बघा मला पुन्हा माझे गतवैभव प्राप्त होते की नाही?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण पारिभाषिक शब्द

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest व्याकरण पारिभाषिक शब्द Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण पारिभाषिक शब्द

पारिभाषिक शब्द :

विज्ञान-तंत्रज्ञान, उदयोग, कृषी, शिक्षण, प्रशासन, विधी, वाणिज्य, कला संस्कृती इत्यादी क्षेत्रांशी संबंधित संकल्पनांच्या प्रकटीकरणासाठी पारिभाषिक शब्दांचा उपयोग केला जातो. त्यांच्या वापरामुळे त्या-त्या क्षेत्रांमधील ज्ञानव्यवहार अधिक नेमका तसेच सुस्पष्ट होतो. त्यादृष्टीने पारिभाषिक शब्दांना अनन्यसाधारण महत्त्व असते. याठिकाणी तुमच्या माहितीसाठी काही महत्त्वाचे पारिभाषिक शब्द दिले आहेत.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

Academics  विदयाभ्यास
Elected  निर्वाचित
Administration  प्रशासन
Encyclopedia  विश्वकोश
Agenda  कार्यक्रम पत्रिका
Enrolment  नावनोंदणी
Auditor  लेखापरीक्षक
File  संचिका
Backlog  अनुशेष
Felicitation  गौरव
Barometer  वायुभारमापक
Foundation  प्रतिष्ठान
Barcode  दंडसंकेत
Gazette  राजपत्र
Broadband Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  विस्तारित वहन
Geology  भूशास्त्र
Circular  परिपत्रक
Guest House  अतिथीगृह
Commissioner  आयुक्त
Guard of Honour  मानवंदना
Criticism  समीक्षा
Herald  अग्रदूत
Dean  अधिष्ठाता
Habitat  प्राकृतिक वसतिस्थान
Director  संचालक
Honorary  मानद, मानसेवी
Domain  अधिक्षेत्र
Hygiene  आरोग्यशास्त्र
Domicile  अधिवास
Iceberg Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  हिमनग
Draft  मसुदा, धनाकर्ष
Incentive  प्रोत्साहनपर
Increment  वाढ
Recommendation  शिफारस
Industrialization  औदयोगिकीकरण
Rest House  विश्रामगृह
Journal  नियतकालिक
Runway  धावपट्टी
Jubilee  महोत्सव
Self defence  स्वसंरक्षण
Junction  महास्थानक
Senate  अधिसभा
Keep pending  प्रलंबित ठेवणे
Share Certificate  समभागपत्र
Keyboard  कळफलक
Superintendent  अधीक्षक
Kindergarten  बालकमंदिर
Symposium Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  परिसंवाद
Labour welfare  कामगार कल्याण
Technician  तंत्रज्ञ
Land holder भूधारक
Telecommunication  दूरसंपर्क
Lawyer  विधिज्ञ/वकील
Terminology  परिभाषा
Layout  आखणी, मांडणी
Thesis  प्रबंध
Meteorology  हवामानशास्त्र
Unbiased opinion  पूर्वग्रहविरहीत मत
Migration Certificate  स्थलांतर प्रमाणपत्र
Upgradation  उन्नयन
Minute book  कार्यवृत्त पुस्तक
Up to date अदययावत
Motto  ब्रीदवाक्य
Utility  उपयुक्तता
Nationalism  राष्ट्रवाद
Vacancy Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  रिक्त पद
Nervous System  चेतासंस्था
Validity  वैधता
Notification  अधिसूचना
Verification  पडताळणी
Noteworthy  उल्लेखनीय
Official  कार्यालयीन
Organisation  संघटना
Organic Farming  सेंद्रिय शेती
Paediatrician  बालरोगतज्ज्ञ
Pedestrian  पादचारी
Personal Assistant  स्वीय सहायक
Procession  मिरवणूक
Qualified  अर्हतापात्र
Quality Control  गुणवत्ता नियंत्रण
Quick Disposal  त्वरित निकाली काढणे
Quorum  गणसंख्या
Vocational School  व्यवसाय शिक्षण शाळा
Waiting list  प्रतीक्षासूची
World Record  विश्वविक्रम
Working Capital  खेळते भांडवल
Writ Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  न्यायलेख
X-ray क्ष-किरण
Xerox  नक्कलप्रत
Yard  आवार
Yearbook  संवत्सरिका
Zero Hour  शून्यकाळ
Zoologist  प्राणिशास्त्रज्ञ
Zone  परिमंडळ, विभाग
Reader  प्रपाठक, वाचक

इंग्रजी आणि मराठी म्हणी

1. A bad workman always blames his tools
नाचता येईना अंगण वाकडे
2. Jack of all trades and master of none.
एक ना धड भाराभर चिंध्या.
3. No pains, no gains.
कष्टाविण फळ नाही.
4. Listen to people, but obey your conscious.
ऐकावे जनाचे पण करावे मानाचे.
5. A fig for the doctor when cured.
गरज सरो नि वैदय मरो.
6. Many a little makes a mickle.
थेंबे थेंबे तळे साचे. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द
7. An empty vessel makes much noise.
उथळ पाण्याला खळखळाट फार
8. Might is right.
बळी तो कान पिळी.
9. As you sow, so you reap.
दाम करी काम.
10. Money makes the mare go.
पेराल तसे उगवेल.
11. Necessity is the mother of invention.
बुडत्याला काडीचा आधार.
12. A drowning man will clutch at a straw.
गरज ही शोधाची जननी आहे.
13. Between two stools we come to the ground.
नवी विटी नवे राज्य.
14. New lords, new laws.
दोन्ही घरचा पाहुणा उपाशी.
15. No rose without a thorn.
गर्जेल तो पडेल काय?
16. Barking dogs seldom bite
काट्यावाचून गुलाब नाही.
17. Doctor after death
जुने ते सोने.
18. Old is gold.
वरातीमागून घोडे. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द
19. Out of sight, out of mind.
चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे.
20. Every dogs has his day.
दृष्टीआड सृष्टी.
21. Too many cooks spoil the broth.
घरोघरी मातीच्या चुली.
22. Every house has its skeleton.
बारा सुगरणी तरी आमटी आळणी.
23. First come first served.
हाजीर तो वजीर.
24. Union is strength.
एका हाताने टाळी वाजत नाही.
25. It takes two to make a quarrel.
एकी हेच बळ.
26. Where there is a will, there is a way.
इच्छा तेथे मार्ग.

काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे

टोपणनाव  लेखक
मोरोपंत  मोरेश्वर रायाजी पराडकर
काव्यविहारी  धोंडो वामन गद्रे
लोकहितवादी  गोपाळ हरी देशमुख
यशवंत  यशवंत दिनकर पेंढरकर
रे. टिळक  नारायण वामन टिळक
अनिल Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  आत्माराम रावजी देशपांडे
केशवसुत  कृष्णाजी केशव दामले
विभावरी शिरुरकर  मालतीबाई विश्राम बेडेकर
माधवानुज  काशीनाथ हरी मोडक
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज  माणिक बंडोजी ठाकूर
बी  नारायण मुरलीधर गुप्ते
मनमोहन  गोपाळ नरहर नातू
नाथमाधव  द्वारकानाथ माधवराव पितळे
बी. रघुनाथ  भगवान रघुनाथ कुळकर्णी
बाळकराम (नाटक) गोविंदाग्रज (कविता)  राम गणेश गडकरी
अमरशेख  शेख महबूब हसन
बालकवी  त्र्यंबक बापूजी ठोमरे
आरती प्रभु  चिंतामण त्र्यंबक खानोलकर
गिरीश  शंकर केशव कानेटकर
चारुता सागर Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द  दिनकर दत्तात्रय भोसले
माधव ज्युलियन  माधव त्रिंबक पटवर्धन
दया पवार  दगडू मारुती पवार
विनोबा  विनायक नरहर भावे
ग्रेस  माणिक सितारामपंत गोडघाटे
कुंजविहारी  हरिहर गुरुनाथ कुळकर्णी
प्रेमानंद गज्वी  आनंद शंकर गजभिये
अज्ञातवासी  दिनकर गंगाधर केळकर
पठे बापूराव  श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी
ठणठणपाळ  जयवंत द्वारकानाथ दळवी

काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना

साहित्यिकाचे नाव पुस्तक
लक्ष्मीबाई टिळक स्मृतिचित्रे
श्री. म. माटे उपेक्षितांचे अंतरंग
श्री. ज. जोशी आनंदीगोपाळ
वि. वा. शिरवाडकर नटसम्राट
विश्राम बेडेकर रणांगण
गोदावरी परुळेकर जेव्हा माणूस जागा होतो
वसंत कानेटकर रायगडाला जेव्हा जाग येते
जी. ए. कुलकर्णी काजळमाया
गंगाधर गाडगीळ Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द एका मुंगीचे महाभारत
ना. सं. इनामदार राऊ
श्री. ना. पेंडसे रथचक्र
गो. नी. दांडेकर पडघवली
विंदा करंदीकर अष्टदर्शने
अण्णाभाऊ साठे फकिरा
शंकरराव खरात तराळ अंतराळ
शांता शेळके चौघीजणी
महेश एलकुंचवार वाडा चिरेबंदी
किरण नगरकर सात सक्कं त्रेचाळीस
प्र. ई. सोनकांबळे आठवणींचे पक्षी
अनिल अवचट माणसं
नारायण सुर्वे माझे विदयापीठ
सुनीता देशपांडे आहे मनोहर तरी
व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी
द. मा. मिरासदार मिरासदारी
रणजित देसाई स्वामी
मंगेश पाडगांवकर सलाम
मारुती चितमपल्ली पक्षी जाय दिगंतरा
नरहर कुरुंदकर धार आणि काठ
मधु मंगेश कर्णिक माहिमची खाडी
आनंद यादव Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द झोंबी
दया पवार बलुतं
लक्ष्मण माने उपरा
रंगनाथ पठारे ताम्रपट
नरेंद्र जाधव आमचा बाप आन् आम्ही
लक्ष्मण गायकवाड उचल्या
उत्तम कांबळे आई समजून घेताना
अरुणा ढेरे कृष्णकिनारा
विश्वास पाटील पानिपत
राजन गवस तणकट
सदानंद देशमुख बारोमास
किशोर शांताबाई काळे कोल्हाट्याचं पोर
भालचंद्र नेमाडे कोसला

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त मराठी साहित्यिक

साहित्यिकाचे नाव
विष्णु सखाराम खांडेकर
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
गोविंद विनायक करंदीकर (विंदा करंदीकर)
भालचंद्र वनाजी नेमाडे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

11th Marathi Digest Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील कृती पूर्ण करा.

अ. टॉलस्टॉयच्या ज्ञानेंद्रियांच्या तल्लख संवेदनेची पाठातील उदाहरणे देऊन खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 1
उत्तरः

ज्ञानेंद्रिये संवेदनांची उदाहरणे
डोळे दाईचे मोकळे हात दिसतात
कान पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो
नाक सुगंधी द्रव्याचा वास जाणवतो
त्वचा टबच्या आतील गुळगुळीत स्पर्श कळतो

2. आकृत्या पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 2
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 6

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 3
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 7

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 4
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 8

प्रश्न 4.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 5
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 9

इ. सूचनेप्रमाणे सोडवा.

प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी पाठात आलेल्या उपमा लिहा.
अ. मन:पटलावरील प्रतिमा [ ]
आ. ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी [ ]
उत्तरः
अ. शोभादर्शक
आ. न भूतो न भविष्यति अशा स्वरूपाचे कैलास लेणे

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
‘कादंबरी’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ हे अवाढव्य लिखाण साहित्यातील कोणत्या प्रकारात मोडते?

2. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
अ. मनाची कोरी पाटी.
आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती.
इ. तपशिलांचा महासागर.
उत्तरः
अ. मनाची कोरी पाटी : ज्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार नसतात किंवा जे मन निरागस असते. चांगले किंवा वाईट यांचा विचार न करणारे मन म्हणजेच निर्विकार मन होय. लहान मुलांचे मन असे असते. जे समोर असते तेच त्यांच्यासाठी वास्तव असते. समोरचे वास्तव ते सहजपणे स्वीकारतात. त्यातल्या चांगल्या किंवा वाईट परिणामांचा विचार करण्याची त्यांची तयारी नसते किंवा त्यांचे मन तेवढे प्रगल्भ नसते. त्यामुळे त्या वयात त्यांच्याकडून झालेल्या चुकासुद्धा क्षम्य असतात. कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते. जी गोष्ट त्यांच्यासमोर असते त्याच गोष्टीचा ते विचार करीत असतात. बालमन कधीही अमूर्तासंबंधी विचार करीत नसते. ज्या ठिकाणी बालमन जाईल त्या सर्व गोष्टींचा ते मनापासून आनंद घेते कारण त्यांच्या मनाची पाटी कोरी असते.

आ. लोकोत्तर कल्पनाशक्ती : लोकोत्तर कल्पनाशक्ती म्हणजे विलक्षण असामान्य, अलौकिक अशी कल्पनाशक्ती, सर्वसामान्य माणसांमध्ये अशी विचार करण्याची क्षमता नसते. तत्त्वज्ञ, कवी, शास्त्रज्ञ, लेखक इत्यादी असामान्य माणसेच वेगळा विचार करू शकतात. त्यांच्या कल्पनाशक्तीची धाव असीम असते. जिथपर्यंत आपण साधारण माणसे पोहचू शकत नाही, अशी विलक्षण, असामान्य, अलौकिक अशा कल्पनाशक्तीची टॉलस्टॉयला जणू देणगीच लाभलेली होती. म्हणूनच या अजरामर, उदात्त, कितीतरी वेगळ्या, श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

इ. तपशिलांचा महासागर : महासागर म्हणजे मोठा समुद्र. समुद्राच्या पाण्याची खोली किंवा व्याप्ती आपण मोजू शकत नाही. लेखिकेने टॉलस्टॉय यांनी लिहिलेल्या ‘युद्ध आणि शांती’ या अवाढव्य कादंबरीच्या लिखाणासाठी त्यांनी जे तपशील, संदर्भ गोळा केले त्यांना तपशिलांचा महासागर अशी उपमा दिली आहे. त्यावरून त्याने जमवलेल्या तपशिलांच्या माहितीची कल्पना येते. त्याने विविध प्रकारचे संदर्भ ग्रंथ रशियाचा इतिहास, रशियातील लोकांच्या जीवनपद्धतीचा अभ्यास केला मुलाखती घेतल्या. त्याने प्रवासातून, वाचनातून, लोकांच्या मनांतून, इतिहासातून इ. विविध माध्यमांतून तपशील गोळा केले व समुद्रमंथन करून एक अवाढव्य कलाकृती जगासमोर आणली.

3. व्याकरण.

अ. तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 10
उत्तरः

विशेषणे विशेष्ये
अर्थपूर्ण आठवण
अमर्याद शक्ती
वाङ्मयीन शिल्प
अजोड कलाकृती

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

आ. खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.

प्रश्न 1.

  1. न्यून असणे
  2. मातीशी मसलत करणे
  3. अवाक् होणे
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे

उत्तरः

  1. न्यून असणे : आई गेल्यावर रमेशच्या मनात काहीतरी न्यून असल्याची भावना निर्माण झाली.
  2. मातीशी मसलत करणे : पाऊस पडल्यानंतर शेतकरी विविध कामांच्या आधारे मातीशी मसलत करतात.
  3. अवाक होणे : गणेशला दहावीच्या परीक्षेत नव्वद टक्के गुण मिळल्याचे ऐकून घरातले सगळेच अवाक झाले.
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे : डॉक्टर होण्यासाठी खूप अभ्यासाचे डोंगर पेलावे लागतात.

4. स्वमत.

प्रश्न अ.
टॉलस्टॉयच्या तरल संवेदनेची सूचक आठवण तुमच्या शब्दांत वर्णन करा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टॉलस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. लहानपणापासूनच त्यांच्या तरल संवेदनांची जाणीव लेखनातून स्पष्ट होते. त्यांची आई गेल्यानंतर त्यांच्या आत्याने त्यांचा संभाळ केला, त्यांना कुठेही आईची कमतरता जाणवू दिली नाही. त्यांनी त्यांच्या तान्हेपणाच्या दोन आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्यांच्या संवेदनांची आठवण सांगताना ते सांगतात की त्यांना दुपट्यात घट्ट गुंडाळून ठेवले आहे. त्यांना हतपाय हालवता येत नाहीत, त्यांना मोकळेपणा हवा आहे. म्हणून ते जोरजोरात रडत आहेत.

पण त्यांची व्यथा कोणीही समजू शकत नाही. दुसरी आठवण अशी की, पहिल्यांदाच त्यांना त्यांच्या चिमुकल्या देहाचे अस्तित्व जाणवले. त्यांना दाईचे मोकळे हात दिसतात, त्यांना सगंधी द्रव्याचा वास येतो, पाण्याची उष्णता जाणवते, पाण्याशी खेळताना पाण्याचा आवाज ऐकू येतो, टबच्या आतील मऊ स्पर्श कळतो इतक्या लहानपणी संवेदना कळून प्रत्यक्षात त्यांचे वर्णन करणारा टॉलस्टॉय हा कदाचित जगातील पहिला माणूस असेल. मऊ, काळाभोर लाकडाचा टब, बाहया मागे दुमडलेला दाईंचा हात, पाण्याच्या कढत वाफा, चिमुकल्या हातांनी पाण्याशी खेळताना होणारा आवाज या सर्व संवेदनांची संकलित जाणीव आनंद देणारी आहे. त्यांच्या या तरल संवेदनांमुळेच मोठेपणी त्यांच्या हातून लिखाणाचे महान कार्य घडत गेले. प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या त्यांच्या संवेदना लहानपणापासून खूप तल्लख असल्याचे त्यावरून स्पष्ट होते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न आ.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉयने केलेल्या अभ्यासाचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी लिहिण्यासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनेक वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अण्ड पिस’ हे जगातील साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. लग्नानंतरची 15 – 16 वर्षे टॉलस्टॉयचा जीवनप्रवाह फारशी वळणे न घेता अनिरूद्धपणे वाहत राहिला. 1863 च्या अखेरीस ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लेखनास त्याने सुरुवात केली. ही कादंबरी लिहून पूर्ण करण्यासाठी त्यांना सहा वर्षे लागली, या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉय यांनी प्रचंड कष्ट घेतले. वास्तवाच्या चारही बाजूंचा अभ्यास करून त्यांनी लिखाण केले, त्यांच्या अभ्यासाचा आवाका फारच मोठा होता. त्यासाठी त्यांनी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास त्यांनी लिखाण पूर्ण होईपर्यंत चालू ठेवला.

अधिकृत इतिहास, रशियन व फ्रेंच इतिहासकारांनी लिहिलेला, त्या कालखंडाचा परामर्श घेताना एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षांचे लोक असा काय अर्थ काढतात त्याचे सबंध, अन्वयार्थ त्याने समजावून घेतले. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले अपरंपार लिखाण हे सारे काही त्याने अक्षरश: घुसळून काढले. जणू काही तो त्याच काळात जगत होता, इतका अभ्यास त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी केला.

या सगळ्या अभ्यासामुळेच कादंबरीतली पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी वार्तालाप करू लागली होती. कादंबरी लिखाणासाठी त्याने विविध तपशिलांचा अतिशय चिकित्सकपणे अभ्यास केला, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची त्याने खूप कसून नांगरणी केली, म्हणजेच शेतकरी ज्याप्रमाणे जमिनीची खूप मशागत करतो व त्यानंतर पीक घेतो, त्याचप्रमाणे टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर विविध संदर्भाचा व दाखल्यांचा प्रचंड अभ्यास केला.

प्रश्न इ.
स्वत:चे लेखन परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने केलेले परिश्रम तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तरः
टॉलस्टॉयला स्वत:च्या सुप्तशक्तीवर विश्वास होता. लेखनवाचनाच्या बाबतीतही तो खूप चिकित्सक होता. त्याचे बालमनही त्या काळात प्रचंड व्यापक होते. विशेष म्हणजे त्याला दैनंदिनी लिहायची सवय लहानपणापासून होती. लहानपणापासूनच आपण इतरांसारखे सामान्य जीवन जगण्यासाठी जन्माला आलेलो नाही ही त्याला जाणीव होती.

‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी टॉलस्टॉयने जी मेहनत घेतली, अभ्यास केला ते पाहून आश्चर्यचकित व्हायला होते. स्वतःचे लिखाण परिपूर्ण होण्यासाठी टॉलस्टॉयने कादंबरीचा मूळ आराखडाच तीन वेळा बदलला. कित्येक व्यक्तिरेखा मूळ आराखड्यात नव्हत्या. त्यांना नंतर प्रवेश मिळाला. त्यांच्या अभ्यासूवृत्तीमुळेच हे शक्य झाले. त्याने विविध ऐतिहासिक घटनांचा तपशीलवार अभ्यास करून एकाच घटनेतून दोन विरुद्ध पक्षाचे लोक कसा काय अर्थ काढतात त्याचे सर्व अन्वयार्थ त्याने समजावून घेतले.

युद्धाचे वर्णन प्रत्ययकारी होण्यासाठी त्याने बोरोडिनोच्या युद्धभूमीस भेट दिली. त्याने कादंबरी लिखाणाला सुरुवात केली आणि कमीत-कमी बारा – पंधरा वेळा लिखाण थांबवले. तो रोज दिवसभर लिखाण करायचा आणि संध्याकाळी तो पत्नीच्या टेबलवर आणून ठेवी, त्यातील तिने केलेल्या खाणाखुणांसह तो परत लिखाण करीत असे. त्यात खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक घटनांच्या संदर्भात लिखाण करायचे होते त्यामुळेच त्याने ही दोन हजार पानांची कादंबरी 1869 साली पूर्ण केली. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणासाठी त्याने अपार कष्ट घेतले, जणू काही तो 1863 ते 1869 या काळात नेपोलियनच्या काळातच जगत होता. त्याने या कादंबरीच्या लिखाणासाठी अगणित संदर्भग्रंथांचे वाचन केले. कदाचित त्याच्याएवढे कष्ट कादंबरी लिखाणासाठी खूप कमी लोकांनी घेतले असतील.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘टॉलस्टॉय पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो, या विधानाची यथार्थता पटवून दया.
उत्तरः
लेखिका सुमती देवस्थळे यांनी प्रसिद्ध साहित्यिक टॉलस्टॉय यांच्या संबंधी मराठीत लिखाण केले आहे आणि हे लिखाण पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे. कोणताही साहित्विक हा आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षणाच्या जोरावर साहित्यनिर्मिती करत असतो. साहित्यिकाला जर आपल्या लिखाणाबदद्ल समाधान वाटत नसेल तर अगदी मनाला समाधान मिळेपर्यंत वारंवार लिखाण करीत असतो. ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या निर्मितीसाठी टॉलस्टॉय यांनी अपार कष्ट घेतले.

टॉलस्टॉयला मुळातच वाचनाची आवड होती. वाचनाची आवड असल्यामुळे त्याचे लिखाणही उत्तम दर्जाचे झाले. त्याच्या लिखाणात मानवतावाद दिसून येतो. टॉलस्टॉयने कादंबरी लिखाणाअगोदर असंख्य व्यक्तिरेखा अभ्यासल्या. अनेक लहान – मोठ्या घटनांचा भव्य विस्तार, नेपोनियनची रशियावर स्वारी, युद्धातील चित्तथरारक प्रसंग, तत्कालीन खानदानी रशियन लोकांचे आणि सामान्य लोकांचे वैयक्तिक जीवन, लष्करी कारवाया इ. बाबींचा त्याने चिकित्सक पद्धतीने अभ्यास केला. त्याने आपल्या मूळच्या आराखड्यातसुद्धा अनेक वेळा बदल केला.

सुरुवातीला जे चित्रित करायचे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ व उदात्त लिखाण होत गेले. त्याने अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मनमोकळ्या मुलाखती घेतल्या. युद्ध प्रत्यक्ष पाहिलेल्या माणसाला तो वेड्याच्या इस्पितळात जाऊन भेटला. ऐतिहासिक घटनांच्या पार्श्वभूमीवर मानवी जीवनदर्शन हा त्याच्या कादंबरीचा खरा विषय होता.

या कादंबरीत त्याने 500 पेक्षा जास्त व्यक्तिरेखा रंगवल्या आहेत, त्या व्यक्तिरेखांमध्ये प्रत्येकाला अगदी प्राण्यांनासुद्धा वेगवेगळे, स्वयंपूर्ण, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आपण व्यक्तिचित्रणांकडे जरी दृष्टिक्षेप टाकला तरीसुद्धा या कादंबरीने फार मोठे यश साध्य केल्याचे आपणास दिसून येते. म्हणूनच टॉलस्टॉय हा पहिल्या दर्जाचा कलावंत ठरतो.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न आ.
‘ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणापूर्वी टॉलस्टॉय या महान साहित्यकाराने जी अपार मेहनत घेतली त्यांचे वर्णन या पाठात लेखिका सुमती देवस्थळे यांनी अत्यंत मार्मिकपणे केल्याचे दिसून येते. मोहरीएवढ्या बिजापासून प्रचंड अश्वत्थ वृक्ष उभा राहावा तशी ही कादंबरी वाढत गेली. या कादंबरीतील निसर्गवर्णने कादंबरीच्या पोतात अशी काही एकरूप झालेली आहेत की जणू काही त्यां या कादंबरीतील प्रसंगांना एक प्रकारचा जिवंतपणा आलेला आहे.

वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ऐतिहासिक संदर्भात व्यक्तिमनाचा वेध घेण्यात टॉलस्टॉयने जी मानवी उकल केली आहे. ती केवळ आश्चर्यकारक म्हटली पाहिजे. कादंबरी लिखाणासाठी टॉलस्टॉयने अपार मेहनत घेतली. अभ्यासाचे डोंगर पेलले, अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने सतत अभ्यास केला. नेपोलियनविषयी प्रसिद्ध झालेले सर्व लिखाण त्याने अक्षरशः घुसळून काढले. 1863 ते 1869 या सहा वर्षांच्या काळा तो जणूकाही नेपोलियनच्या काळातच जगत होता असे वाटते.

ज्याप्रमाणे एखादा शेतकरी शेतात पीक घेण्याअगोदर अतिशय काळजीपूर्वक शेतीची मशागत करतो व त्यानंतर त्यात पेरणी करतो. व्यवस्थित मशागत केल्यानंतर येणारे पीकही चांगले येते, चांगले पीक आल्यानंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकते. त्याचप्रमाणे ‘युद्ध आणि शांती’ कादंबरी लिहिण्याअगोदर त्याने सर्व माहिती गोळा करण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले, असंख्य व्यक्तिरेखांचा अभ्यास केला, रशियातील त्या काळातील जीवनपद्धतीचा त्याने अभ्यास केला, अवतीभोवती राहणाऱ्या वयस्कर लोकांच्या अनौपचारिक मुलाखती घेतल्या. त्याला जे जे जमते ते त्याने सर्वकाही केले. कोणतीही कमतरता त्याने ठेवली नाही म्हणूनच असे म्हणता येईल की, ज्या जमिनीत कथाबीज पेरायचे तिची खूप कसून नांगरणी चालली होती.

प्रकल्प.

संगणकावर उपलब्ध असणाऱ्या ‘गुगल अॅप’चा वापर करून लिओ टॉलस्टॉय यांच्याविषयी अधिक माहिती मिळवून संपादित करा.

11th Marathi Book Answers Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Additional Important Questions and Answers

आकलन कृती

खालील पठित गदय उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 12

खालील घटनेचे परिणाम लिहा.

प्रश्न 1.

घटना परिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले ………………………..

उत्तर:

घटना परिणाम
कादंबरीचा मूळचा आराखडा व नाव तीन वेळा बदलले कित्येक व्यक्तिरेखांना मूळच्या आराखड्यात स्थान नव्हते नंतर प्रवेश मिळाला. जे चित्रित करण्याचे प्रांरभी ठरवले होते, त्याहून कितीतरी वेगळी, कितीतरी श्रेष्ठ, उदात्त अशी कलाकृती हळूहळू तयार होत गेली.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
1869 च्या अखेरीस’ हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.
उत्तरः
‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीच्या लिखाणास कोणत्या वर्षी सुरुवात झाली?

प्रश्न 3.
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘बुद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – [ ]
उत्तरः
स्टॅकॉव्हसारख्या तज्ज्ञ टीकाकाराचा ‘युद्ध आणि शांती’ या कादंबरीवरील अभिप्राय म्हणजे – कादंबरीच्या शिफारशीचा एक ताम्रपटच

उपयोजित कृती

प्रश्न 1.
एखादे लिखाण वाचल्यानंतर स्वत:चे मत मांडणे या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द
उत्तरः
अभिप्राय

प्रश्न 2.
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
प्रत्यक्ष लेखनास पुरी सहा वर्षे लागली.
उत्तरः
सहा – संख्यावाचक विशेषण

प्रश्न 3.
खालील शब्दांसाठी उताऱ्यात वापरलेले पर्यायी शब्द लिहा.
(अ) प्रचंड
(ब) ठिकाण
उत्तरः
(अ) प्रचंड – भव्य
(ब) ठिकाण – स्थान

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

स्वमतः

प्रश्न 1.
‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते, तुमचे मत लिहा.
उत्तरः
सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांची जोपासना करणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ टॉलस्टॉय लिखित ‘युद्ध आणि शांती’ ही कादंबरी आहे. या कादंबरी लिखाणाअगोदर टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास केला. कादंबरीचा दर्जा जपण्याचा त्याने अतोनात प्रयत्न केला. पूर्वीच्या काळी साम्राज्यवादाला महत्त्व असल्यामुळे जो बलवान असेल तो राज्य करीत असे, पण त्याच्यापुढेही साम्राज्य टिकवणे हे आव्हान होते. कारण त्या काळात वर्चस्वासाठी सैन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर बंडाळी होत असे. अनेक साम्राज्ये उभी राहिल्याचा व ती साम्राज्ये जगासमोर आहेत. याचा सखोल अभ्यास टॉयस्टॉय यांनी केला. त्यांनी कादंबरी लिखाणाअगोदर लोकांची मते विचारून घतला. लिखाणात आवश्यक बाबी कोणत्या आहेत? हे त्याने जाणून घेतले.

प्रत्यक्ष युद्धभूमीला त्याने भेट दिली. त्याने ऐतिहासिक माफत लिखाणाला परिपूर्ण अशी सर्व माहिती गोळा केली. जवळजवळ तीन वेळा मूळ लिखाणाचा ढाचा व नाव बदलले. लिखाणात अतिशयोक्ती होणार नाही याची त्याने काळजी घेतली. मानवी जीवनदर्शन अगणित संदर्भ ग्रंथांचा त्याने अभ्यास केला. 1863 साली सुरू झालेले लिखाण 1869 साली पूर्ण झाले. या सहा वर्षांच्या काळात प्रत्यक्ष तो त्याच जगात वावरत होता. इतके परिपूर्ण लिखाण मानवी मनावर व्यापक परिणाम करते. यद्धाच्या माध्यमातून कोणतेही जगातील प्रश्न सुटत नाहीत हा कादंबरीचा मूळ विषय आहे. टॉलस्टॉयच्या लेखन शैलीमुळे वाचक कादंबरी वाचताना खिळून राहतो म्हणूनच ही कादंबरी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवते असे आपल्याला म्हणता येईल.

आकलन कृती

खालील पठित गदव उताऱ्याच्या आधारे सुचनेनुसार कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 13
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 14

प्रश्न 2.
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पाने त्याला अधिक जवळची वाटू लागली कारण ।
उत्तरः
प्रत्यक्षात वावरणाऱ्या व्यक्तीपेक्षा कल्पनासृष्टीतली पात्रे त्याला अधिक जवळची वाटू लागली. कारण कादंबरीतील पात्रे जणू देहधारण करून त्याच्याशी बातचीत करत होती.

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 15
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 16

आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 17
उत्तरः
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार 18

उपयोजित कृती

वाक्यरूपांतर ओळखा.

प्रश्न 1.
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला. (विधानार्थी वाक्य)
सूचना : प्रश्नार्थी रूप ओळखा.
पर्याय : 1. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?
2. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला तर !
3. कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागेलच असेही नाही.
उत्तरः
कल्पनासृष्टीमुळे उलगडलेला ऐतिहासिक काळ लवकरच बारीकसारीक तपशिलांसह जिवंत होऊ लागला का?

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

प्रश्न 2.
गटात न बसणारा शब्द ओळखा कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, संदर्भग्रंथ
उत्तरः
संदर्भग्रंथ

प्रश्न 3.
योग्य विरामचिन्हांचा पर्याय ओळखा.
निर्मितीची प्रक्रिया शक्य तेवढ्या वेगाने सुरू होती ; पण मूळच्या अति चोखंदळपणापायी रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जात होता.
स्वल्पविराम, पूर्णविराम, दुहेरी अवतरणचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, उद्गारचिन्ह., अर्धविराम पूर्णविराम
उत्तरः
(अर्धविराम, पूर्णविराम)

स्वमतः

प्रश्न 1.
लेखकाच्या अतिचोखंदळ वृत्तीमुळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध विस्कटून जातो, तुमचे मत लिहा.
उत्तरः
लिखाण परिपूर्ण होण्यासाठी बरेच साहित्यिक चोखंदळ मार्गाचा अवलंब करतात. एखादा विषय जर अर्थपूर्ण किंवा व्यापक असेल तर त्या विषयाच्या मांडणी संदर्भात अतिशय काळजी घेतली जाते. आपल्या लिखाणाचा विषय किंवा अर्थ वाचकांच्या मनाला भिडणारा असावा असा प्रयत्ल लेखकाचा असतो. आपल्यासारखे लिखाण संबंधित विषयावर अजूनपर्यंत कोणीही केलेले नसावे व आपल्याला यश मिळावे हा त्यामागील हेतू असतो. लिखाणाअगोदर विविध गोष्टींचा परामर्श घ्यायचा त्यांचा प्रयत्न असतो. अभ्यासाचे डोंगर पेलायची त्यांची ताकद असते.

दंबरीचा विषय समजून घेताना लिखाणाचा मूळ ढाचा बदलण्याची त्यांची तयारी असते. प्रवास, मुलाखती, चर्चा, भेटीगाठी, विविध संदर्भ ग्रंथ इ. प्रकारच्या मार्गाचा अवलंब ते करतात. त्यामळे लिखाणाला सरुवात होण्यास वेळ ला पात्रे विषयाला अनुसरून असतील याची काळजी घेतली जाते. कल्पनेतले लिखाण वास्तववादी वाले परिणामकारक होण्यासाठी अनेक वेळा लिखाण केले जाते. या चोखंदळ वत्तीमळे रचलेला पुष्कळसा आकृतिबंध खरोखरच विस्कटन गेलेला दिसून येतो कारण मूळ लिखाणामध्ये अनेक बदल झालेले असतात, पण लिखाण मात्र परिणामकारक व वास्तववादाला स्पर्श करते.

वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार Summary in Marathi

प्रास्ताविकः

सुप्रसिद्ध लेखिका, चरित्रकार, ‘टॉलस्टॉय एक माणूस’, ‘मॅक्झिम गॉर्को’, ‘डॉ. अल्बर्ट श्वाइट्झर’, ‘एक विचारवंत’ (कार्ल मार्क्ससंबंधी) ‘छाया आणि ज्योती’ ही चरित्रे त्यांनी लिहिली. चरित्रलेखनाला आवश्यक असणारी मेहनत, विषयासंबंधीचा जिव्हाळा, समरसता आणि प्रवाही शैली या वैशिष्ट्यांमुळे त्यांच्या लेखनाला आगळेपण प्राप्त झाले आहे. टॉलस्टॉय आणि श्वाइट्झर यांच्यासंबंधी एवढे मार्मिक लेखन मराठीत पहिल्यांदा प्रसिद्ध करण्याचे श्रेयही त्यांना मिळाले आहे.

पाठ परिचयः

सत्य, शांती, त्याग, सेवा या मूल्यांचे उपासक असणारे थोर तत्त्वचिंतक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक लिओ निकोल्विच टालस्टॉय हे विश्वशांतीचे मार्गदर्शक होते. सत्याग्रह, असहकार या शांततामय प्रतिकाराचे तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. टॉलस्टॉय यांच्या लेखक म्हणून बडणीचे आणि ‘वॉर अॅण्ड पिस’ या महान कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेचे प्रत्ययकारी चित्रण ‘टॉलस्टॉय एक माणूस’ या पुस्तकातून आले आहे. या कादंबरी लेखनासाठी टॉलस्टॉय यांनी परिपूर्ण अभ्यास करून कादंबरी दर्जेदार होण्यासाठी अनके वेळा पुनर्लेखन केले. त्यामुळे ‘वॉर अॅण्ड पिस’ हे जागतिक साहित्यातील वाङ्मयीन लेणे ठरले. मानवी जीवनातील गुंतागुतीचे प्रश्न युद्धाने सुटत नसून ते शांती आणि प्रेमाने सुटतात हे टॉलस्टॉय यांनी या कादंबरीत सांगितले आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 वाङ्‌मयीन लेण्याचा शिल्पकार

समानार्थी शब्द / पर्यायी शब्दः

  1. मातृविहीन – ज्याला माता नाही तो.
  2. न्यून – काहीतरी कमी असल्याचे जाणवणे.
  3. उणीव – (less, deficient).
  4. उत्तेजित – प्रोत्साहित.
  5. चिमुकले – छोटेसे – (very small, tiny).
  6. संकलित – एकत्रित – (collected).
  7. बालपण – लहानपण – (childhood).
  8. छंद – आवड – (liking, hobby).
  9. पिंजण – चक्र – (मनातले विचार).
  10. दैनंदिनी – रोजनिशी – (diary).
  11. सुप्त शक्ती – अंतर्गत शक्ती – (दडलेले ज्ञान).
  12. चिकित्सा – संशोधन – (minute examination).
  13. अभिप्राय – स्वत:चे मत (एखादया लिखाणावरचे) – (opinion).
  14. यातना – त्रास, दुःख – (great pains)
  15. बांडगुळ – झाडावरील वाढलेला अतिरिक्त भाग जो झाडाच्या वाढीवर परिणाम करतो – (a parasitical (living an another).
  16. मेहनत – कष्ट – (hard work)

वाक्यप्रचारः

  1. न्यून असणे – कमी असणे.
  2. मातीशी मसलत करणे – मातीची मशागत करणे.
  3. अवाक होणे – चकित होणे.
  4. अभ्यासाचे डोंगर पेलणे – खूप अभ्यास करणे.
  5. कृतकृत्य होणे – समाधानी होणे.
  6. अभिप्राय देणे – स्वत:चे एखादया लिखाणाविषयी किंवा कलाकृतीविषयी मत मांडणे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest व्याकरण गटात न बसणारा शब्द Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

11th Marathi Book Answers व्याकरण गटात न बसणारा शब्द Additional Important Questions and Answers

गटात न बसणारा शब्द

प्रश्न 1.
नामांकित, कीर्तिमान, कुविख्यात, सर्वज्ञात
उत्तर :
कुविख्यात

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

प्रश्न 2.
वात, जलद, मेघ, घन
उत्तर :
वात

प्रश्न 3.
सटासट, कटकट, वटवट, झटपट
उत्तर :
सटासट

प्रश्न 4.
अपमान, दुर्लक्ष, निष्काळजी, आदर
उत्तर :
अपमान

प्रश्न 5.
सौदामिनी, प्रकाश, दिप्ती, तेज
उत्तर :
सौदामिनी

प्रश्न 6.
त्याला, त्याचा, तुझा, आणि
उत्तर :
आणि

प्रश्न 7.
संभाषण, भाषण, चर्चा, संवाद
उत्तर : भाषण

प्रश्न 8.
गुजरात, महाराष्ट्र, मुंबई, कर्नाटक
उत्तर :
मुंबई

प्रश्न 9.
फूल, पान, खोड, मासा
उत्तर :
मासा

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

प्रश्न 10.
पृथ्वी, धरणी, वसुधा, समिधा
उत्तर :
समिधा

प्रश्न 11.
देवूळ, मंदिर, देवालय, देव
उत्तर :
देव

प्रश्न 12.
कर्ण, डोळा, नयन, नेत्र
उत्तर :
कर्ण

प्रश्न 13.
पर्वत, नग, नभ, गिरी
उत्तर :
नभ

प्रश्न 14.
हात, पद, कर, हस्त
उत्तर :
पद

प्रश्न 15.
दैत्य, दानव, राक्षस, सुर
उत्तर :
सुर

प्रश्न 16.
नवल, संकोच, आश्चर्य, विस्मय
उत्तर :
संकोच

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण गटात न बसणारा शब्द

प्रश्न 17.
युद्ध, समर, संगम, लढाई
उत्तर :
संगम

प्रश्न 18.
वणवा, वन, जंगल, अरण्य
उत्तर :
वणवा

प्रश्न 19.
शत्रू, वैरी, दुष्मन, दोस्त
उत्तर :
दोस्त

प्रश्न 20.
पिता, वडील, भ्राता, जनक
उत्तर :
भ्राता

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण विरामचिन्हे

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest व्याकरण विरामचिन्हे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण विरामचिन्हे

विरामचिन्हे प्रास्ताविकः

आपल्या बोलण्याचा आशय ऐकणाऱ्याला चांगल्या रीतीने समजावा म्हणून आवाजाच्या चढ-उताराबरोबरच एखाद दुसऱ्या ठिकाणी आपण काही क्षण थांबतो या थांबण्यालाच ‘विराम’ असे म्हणतात.

बोलण्यातील विराम लेखनात निरनिराळ्या चिन्हांनी दर्शविला जातो. अशा लेखनातील विविध चिन्हांना ‘विरामचिन्हे’ असे म्हणतात.

विरामचिन्हांमुळे वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले की अपूर्ण आहे अशा विविध गोष्टी आपणास समजतात. म्हणूनच विरामचिन्हांना लेखनात अत्यंत महत्त्व आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण विरामचिन्हे

विरामचिन्हे दोन प्रकारची आहेत.

  • विराम दर्शवणारी
  • अर्थबोध करणारी

विराम दर्शवणारी :

  • पूर्णविराम ( . ),
  • अर्धविराम ( ; ),
  • स्वल्पविराम ( , ),
  • अपूर्णविराम ( : ).

अर्थबोध करणारी :

  • प्रश्नचिन्ह ( ? ),
  • उद्गारचिन्ह ( ! ),
  • अवतरण चिन्ह (” ” दुहेरी व ” एकेरी),
  • संयोगचिन्ह ( – ),
  • अपसारण चिन्ह ( – )
  • याशिवाय लोप चिन्ह ( ……… ),
  • अधोरेखा चिन्ह ( ),
  • विकल्प चिन्ह ( / ),
  • काकपद/हंसपद ( , ),
  • कंस () साधा कंस,
  • { } महिरप कंस,
  • [ ] चौकोनी कंस),
  • वरीलप्रमाणे मजकूर / यथोपरिचिन्ह (” “, -।।-)
  • अवग्रह (ऽ) उच्चार लांब करण्यासाठी,
  • फुल्या (xxx) (अवशिष्ट व अयोग्य मजकुरासाठी),
  • दंड ( । एकेरी, ।। दुहेरी) ही लेखनात वापरली जातात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण विरामचिन्हे

11th Marathi Book Answers व्याकरण विरामचिन्हे Additional Important Questions and Answers

1. खालील वाक्यांत योग्य त्या ठिकाणी विरामचिन्हे देऊन वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
सर पोराचं लग्न हाय यायला पाहिजे.
उत्तर :
“सर, पोराचं लग्न हाय. यायला पाहिजे.”

प्रश्न 2.
ते म्हणाले गेले दोन दिवस मेघदूत वाचत होतो.
उत्तर :
ते म्हणाले, “गेले दोन दिवस, ‘मेघदूत’ वाचत होतो.”

प्रश्न 3.
मी सोपानदेवांना म्हणालो अहो हे बावनकशी सोने आहे
उत्तर :
मी सोपानदेवांना म्हणालो, “अहो, हे बावनकशी सोने आहे!”

प्रश्न 4.
वडील सहा आठ महिने दौऱ्यावर
उत्तर :
वडील सहा-आठ महिने दौऱ्यावर.

प्रश्न 5.
ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि विचारलं कुठे जायचं
उत्तर :
ड्रायव्हरनं गाडी सुरू केली आणि विचारलं, “कुठे जायचं?”

2. पुढील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा.

प्रश्न 1.
रसिकहो वहिानींचा सल्ला या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा प्रयोग.

पर्याय :
(अ) उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण
(आ) प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह
(इ) दुहेरी अवतरण चिन्ह, स्वल्पविराम
उत्तर :
(अ) उद्गारवाचक चिन्ह, एकेरी अवतरण (रसिकहो! ‘वहिनींचा सल्ला’ या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा प्रयोग)

प्रश्न 2.
पायच होऊ देत आता घट्ट मजबूत पोलादी पर्याय :

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण विरामचिन्हे

(अ) प्रश्नचिन्ह, लोपचिन्ह
(आ) स्वल्पविराम, अर्धविराम
(इ) लोपचिन्ह, स्वल्पविराम
उत्तर :
पर्याय : (इ) लोपचिन्ह, स्वल्पविराम (पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी)

प्रश्न 3.
जी ए कुलकर्त्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय पर्याय :
(अ) स्वल्पविराम, अर्धविराम
(आ) पूर्णविराम, प्रश्नचिन्ह
(इ) अपूर्णविराम, अवग्रहचिन्ह
उत्तर :
(आ) पूर्णविराम, प्रश्नचिन्ह (जी. ए. कुलकर्त्यांचा एखादा कथासंग्रह तुम्ही वाचला आहे काय?)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.4 व्याकरण काळ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

11th Marathi Digest Chapter 5.4 व्याकरण काळ Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्यांतील रीती काळाचा प्रकार ओळखा.

प्रश्न 1.
नजमा उत्तम कविता लिहीत असे. …………………………………………
उत्तर :
रीती भूतकाळ

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 2.
मी लोकांना मदत करत राहीन. …………………………………………
उत्तर :
रीती भविष्यकाळ

प्रश्न 3.
अभिजित सतार उत्तम वाजवत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

प्रश्न 4.
शिक्षक जे सांगतात, ते विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत असतात. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

प्रश्न 5.
एका गावात एक उत्तम चित्रकार राहत होता. …………………………………………
उत्तर :
रीती भूतकाळ

प्रश्न 6.
राहल प्रार्थनेला नेहमीच उशिरा येत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

प्रश्न 7.
माधवराव नेहमीच सुगम संगीत ऐकत असत. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 8.
दादासाहेब दररोज फिरायला जात असतात. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

प्रश्न 9.
तो सदोदित आजारी पडत असतो. …………………………………………
उत्तर :
रीती वर्तमानकाळ

2. खालील वाक्यांतील काळ ओळखून त्यापुढे दिलेल्या कंसातील सूचनेनुसार वाक्यबदल करा.

प्रश्न 1.
मी तबला वाजवतो. (रीती भूतकाळ करा.)
उत्तर :
मी तबला वाजवत असे.

प्रश्न 2.
मुले खो-खो खेळत होती. (पूर्ण भूतकाळ करा.)
उत्तर :
मुले खो-खो खेळली होती.

प्रश्न 3.
रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावे. (साधा वर्तमानकाळ करा.)
उत्तर :
रस्त्याच्या डाव्या बाजूने चल.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 4.
तो विदयार्थी अडखळत वाचत असतो. (साधा भूतकाळ करा.)
उत्तर :
तो विदयार्थी अडखळत वाचत होता

प्रश्न 5.
वर्गातील विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते. (साधा भविष्यकाळ करा.)
उत्तर :
वर्गातील विदयार्थी लक्षपूर्वक ऐकतील / वर्गातील विदयार्थी लक्षपूर्वक ऐकत असतील.

11th Marathi Book Answers Chapter 5.4 व्याकरण काळ Additional Important Questions and Answers

1. खालील कृती सोडवा व काळाचे नाव लिहा. (कंसातील क्रियापदांचे योग्य रूप वापरा)

प्रश्न 1.
या वर्षी मी काश्मीर सहलीला ……………………………. (जाणे)
उत्तर :
या वर्षी मी काश्मीर सहलीला जाईन. [भविष्यकाळ]

प्रश्न 2.
काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध ……………………………. (लिहिणे)
उत्तर :
काल झालेल्या निबंध स्पर्धेत मी उत्तम निबंध लिहिला. [भूतकाळ]

प्रश्न 3.
हे बघ आनंद, उदया तू सहलीला असल्यामुळे लवकर ……………………………. (जाणे, उठणे)
उत्तर :
हे बघ आनंद, उदया तू सहलीला असल्यामुळे लवकर ऊठ. [वर्तमानकाळ]

प्रश्न 4.
परवा सुरेशने सुरेल गीत ……………………………. (गाणे)
उत्तर :
परवा सुरेशने सुरेल गीत गायले. [भूतकाळ]

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 5.
काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना ……………………………. (देणे)
उत्तर :
काल बाळूने बागेतील आंबे शेजाऱ्यांना दिले. [भूतकाळ]

प्रश्न 6.
वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू ……………………………. (देणे)
उत्तर :
वकिलाने आरोपीला आपली बाजू मांडू दिली. [भूतकाळ]

प्रश्न 7.
भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास ……………………………. (करणे)
उत्तर :
भविष्यात मी कधीतरी विमानातून प्रवास करेन. [भविष्यकाळ]

प्रश्न 8.
हसणे हा मनुष्यस्वभाव ……………………………. असणे.
उत्तर :
हसणे हा मनुष्यस्वभाव आहे. [वर्तमानकाळ]

प्रश्न 9.
काल रात्री सारखा विजांचा गडगडाट ……………………………. (होणे)
उत्तर :
काल रात्री सारखा विजांचा गडगडाट होता. [भूतकाळ]

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 10.
उदया मी ही मालिका पुन्हा ……………………………. (बघणे)
उत्तर :
उदया मी ही मालिका पुन्हा बघेन. [भविष्यकाळ]

सरावासाठी कृती :

1. खालील वाक्यांतील काळ ओळखा.

प्रश्न 1.
(a) दहा वर्षांपूर्वी मी या शाळेत रुजू झाले.
(b) आणखी वर्षानंतर मामू या शाळेतून सेवानिवृत्त होणार!
(c) माझ्या हाती पुस्तक देताना त्यानं त्यावरून मायेनं हात फिरविला.
(d) या मंडळींनी गेल्या पंचवीस वर्षांत साऱ्या जगाचं एका ‘मॉल’ मध्ये रूपांतर केलं.
(e) या वयातही ठणठणीत प्रकृती आहे माझी.
उत्तर :
(a) भूतकाल
(b) भविष्यत्काल
(c) वर्तमानकाल
(d) भूतकाल
(e) वर्तमानकाल

2. कंसातील सूचनेनुसार वाक्यबदल करा.

प्रश्न 1.
ही शाळा सरकारी आहे. (रीती भविष्यकाळ करा)
उत्तर :
ही शाळा सरकारी असेल.

प्रश्न 2.
सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री आहे. (पूर्ण भूतकाळ करा)
उत्तर :
सोपानदेवांची आणि माझी वीस-बावीस वर्षांची मैत्री होती.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

प्रश्न 3.
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. (पूर्ण भविष्यकाळ करा)
उत्तर :
प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात होईल.

प्रश्न 4.
एक फळ मात्र मी रोज नेमानं खात असतो. (रीती भूतकाळ करा)
उत्तर :
एक फळ मात्र मी रोज नेमानं खात असे.

प्रश्न 5.
सभागृहात टाचणी पडेल अशी शांतता पसरली. (काळ ओळखा)
उत्तर :
वर्तमानकाळ

3. खालील वाक्यातील रीती काळाचा प्रकार ओळखा.

प्रश्न 1.
a. विदयार्थी मामूचा हात खेचून त्याला आग्रहाने चहाला नेतात.
b. टी.व्ही.ची गाडी रोजच्यासारखी चारला येणार होती.
c. उषा वहिनी नेहमीप्रमाणे पर्स घ्यायला आत जातील.
d. ही आजची भीषण स्थिती असे.
e. पुस्तकांचा अविट सुगंध मनाच्या गाभाऱ्यात दरवळत जाईल.
उत्तर :
a. रीती वर्तमानकाळ
b. रीती भूतकाळ
c. रीती भविष्यकाळ
d. रीती भूतकाळ
e. रीती भविष्यकाळ

काळ प्रास्ताविकः

वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दास क्रियापद असे म्हणतात. उदा. विदयार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. यातील ‘करावा’ या शब्दातून अभ्यास करण्याची क्रिया दर्शविली जाते. वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो. तसाच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा बोध होतो. क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचा जो बोध होतो त्यास काळ असे म्हणतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ

उदा.

  • माधुरी गीत गाते. (गाण्याची क्रिया सुरू आहे – आता घडत आहे)
  • माधुरीने गीत गाईले/गायले (गाण्याची क्रिया पूर्वी घडत आहे – पूर्वी कधी तरी)
  • माधुरी गीत गाईल. (गाण्याची क्रिया पुढे घडणार आहे – भविष्यात कधी तरी)

यावरून काळाचे तीन मुख्य प्रकार पडतात.

  • वर्तमानकाळ – (क्रिया आता घडली आहे.)
  • भूतकाळ – (क्रिया पूर्वी घडली आहे.)
  • भविष्यकाळ – (क्रिया पुढे कधी तरी घडेल)

काळ व काळाचे प्रकार :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 काळ 1

‘वाचणे’ ही क्रिया काळाच्या सर्व प्रकारांत खालीलप्रमाणे दर्शविली जाते.

वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ
साधा/सामान्य
उदा. मी पुस्तक वाचतो.
(क्रिया सुरू / घडत आहे.)
साधा/सामान्य
उदा. मी पुस्तक वाचले.
(क्रिया पूर्वी घडली आहे.)
साधा/सामान्य
उदा. मी पुस्तक वाचेन.
(क्रिया पुढे घडणार आहे.)
अपूर्ण
उदा. मी पुस्तक वाचत आहे.
(वाचन संपलेले नाही. क्रिया सुरू आहे, परंतु अपूर्ण आहे.)
अपूर्ण
उदा.
मी पुस्तक वाचत होतो.
अपूर्ण
उदा. मी पुस्तक वाचत असेन.
पूर्ण
उदा. मी पुस्तक वाचले आहे.
(पुस्तक वाचन पूर्ण झाले आहे.)
पूर्ण
उदा. मी पुस्तक वाचले होते.
पूर्ण
उदा. मी पुस्तक वाचले असेन.
रीती
उदा. मी पुस्तक वाचत असतो.
(पुस्तक वाचन क्रिया नेहमी घडत असते.)
रीती
उदा. मी पुस्तक वाचत असे.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ
रीती
उदा. मी पुस्तक वाचत जाईन.

लक्षात ठेवा :

  • वाक्यात क्रियापद एकटेच असेल तर तो साधा काळ असतो.
  • क्रिया सुरू आहे म्हणजेच संपलेली नाही तर अपूर्ण आहे हे समजते तो अपूर्ण काळ असतो.
  • क्रिया पूर्ण झाली याचा बोध होतो तेव्हा तो पूर्ण काळ असतो.
  • एखादी क्रिया नेहमी वा सतत घडत असेल तर तो रीती काळ असतो.

रीती काळ :

क्रियापदाच्या स्वरूपावरून त्या विशिष्ट क्रियेची रीत, पद्धत, सवय, वहिवाट समजते तेव्हा तो रीती काळ असतो.
उदा.

  • धावपटू धावण्याचा सतत सराव करत असतात. (रीती वर्तमानकाळ) (धावण्याच्या कृतीचा सराव – रीत)
  • माझ्या एकत्र कुटुंबात आजी उत्तम संस्कार करत असे. (रीती भूतकाळ) (आजीची उत्तम संस्काराची रीत)

हिरव्या पालेभाज्या आवश्यक असल्यामुळे सर्वच व्यक्ती रोजच्या आहारात त्या खात जातील. (रीती भविष्यकाळ) (हिरव्या पालेभाज्यांची आवश्यकता सर्वांना – खात जातील.)

रीती काळाची वैशिष्ट्ये :

वैशिष्ट्ये उदाहरण
1. रीती काळात सामान्यपणे संयुक्त क्रियापदांचा वापर असतो. 1. सुरेखा गीत गात असते. (वर्तमानकाळ) (नेहमी गीत गाण्याची सवय) गात असते संयुक्त क्रियापद
2. संयुक्त क्रियापदावरून क्रियेचे सतत चालणारे रूप समजते. क्रियेची पुनरावृत्ती दिसते. 2. तो वर्गात नेहमी बोलत असे. (भूतकाळ) (पूर्वी त्याला असणारी बोलण्याची सवय)
3. क्रियापदाच्या स्वरूपावरून सतत चालणारी क्रिया कोणत्या काळात घडत आहे हे समजते. Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.4 व्याकरण काळ 3. क्रीडांगणावर मुले खेळत असतील. (भविष्यकाळ) (मुलांची खेळण्याची सवय)
4. धातूला प्रत्यय लावून क्रियापद तयार होते. उदा. खात, बोलत, करत इ. 4. समीर पुस्तक वाचत असे. (भूतकाळ) (वाच पासून वाचत हे धातूसाधित रूप असे – क्रियावाचक शब्द वाचत असे संयुक्त क्रियापद

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

11th Marathi Digest Chapter 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील वाक्यांचे संयक्त, मिश्रव केवल वाक्य असे वर्गीकरण करा.

a. मी माणसे मोजून पाहिली; पण ती आठच भरली.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘पण’ न्यूनत्वबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

b. सोनाली चहा किंवा कॉफी घेते.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘किंवा’ विकल्पबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

c. आम्ही मुंबईला पोहोचलो आणि खूप अडचणी निर्माण झाल्या.
उत्तरः
संयुक्त वाक्य (‘आणि’ समुच्चयबोधक प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

d. पाऊस पडला, तर शेतकरी वर्ग आनंदी होईल.
उत्तरः
मिश्र वाक्य (‘तर’ या ठिकाणी ‘जर’ अध्याहृत धरावा) संकेतबोधक गौणत्वसूचक उभयान्वयी अव्यय

e. मुले बागेत खेळली. ती खूप दमली.
उत्तरः
केवल वाक्य (दोन स्वतंत्र केवल वाक्ये – मुले उद्देश्य. खेळली – विधेय. ती उद्देश्य, दमली – विधेय

f. सर म्हणाले, की प्रामाणिक प्रयत्नांनी यश मिळते.
उत्तरः
मिश्र वाक्य (‘की’ स्वरूपबोधक गोणत्वसूचक उभयान्वयी अव्यय)

प्रश्न 2.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

a. तो उत्तीर्ण झाला. सर्वांना आनंद झाला. (केवल वाक्य करा.)
उत्तरः
तो उत्तीर्ण झाल्यामुळे सर्वांना आनंद झाला.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

b. श्याम घरी आला. वादळाला सुरुवात झाली. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः
श्याम घरी आला तेव्हा वादळाला सुरुवात झाली.

c. आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले. आमच्या अडचणी दूर झाल्यात. (संयुक्त वाक्य करा.)
उत्तरः
आम्हांला शिकवायला नवीन शिक्षक आले आणि आमच्या अडचणी दूर झाल्या.

d. माझे वडील म्हणाले. मला तुझे यश बघून तुझा अभिमान वाटला. (मिश्र वाक्य करा.)
उत्तरः
माझे वडील म्हणाले, की तुझे यश बघून मला तुझा खूप अभिमान वाटला.

e. हे आधुनिक लोकशाहीचे युग आहे. जाहिरातीला महत्त्व आहे. समाजाने जाहिरातीचा योग्य अर्थ समजून घ्यावा. (केवल वाक्य करा.)
उत्तरः
आधुनिक लोकशाही युगात जाहिरातींना महत्त्व असल्यामुळे समाजाने जाहिरातींचा योग्य अर्थ समजून घ्यावा.

11th Marathi Book Answers Chapter 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
सूचनेनुसार वाक्यसंश्लेषण करा.

(a) प्रार्थना संपते, ‘जनगणमन’ ची इशारत मिळते. (केवल वाक्य करा)
(b) पुस्तकं आपल्याला घडवतात; काही वेळा उद्ध्वस्तही करतात. (संयुक्त वाक्य करा)
(c) वाक्य संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले. (केवल वाक्य करा)
(d) घरातली कामं मला दिसतात. त्यांना दिसत नाहीत. (मिश्र वाक्य करा)
(e) टॉलस्टायला वाचनाची आवड होती. त्याचा वाचनाचा वेग उत्तम होता. (संयुक्त वाक्य करा)
उत्तर :
(a) केवल वाक्य प्रार्थना संपताच ‘जनगणमन’ ची इशारत मिळते.
(b) संयुक्त वाक्य पुस्तकं आपल्याला घडवतात; पण काही वेळा उद्ध्वस्तही करतात.
(c) केवल वाक्य वाक्य संपताच त्यांचे डोळे लकाकले.
(d) मिश्र वाक्य घरातील कामं जशी मला दिसतात, तशी त्यांना दिसत नाहीत.
(e) संयुक्त वाक्य टॉलस्टायला वाचनाची आवड होती आणि त्याचा वाचनाचा वेगही उत्तम होता.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

प्रश्न 2.
खालील वाक्यांचे संयुक्त , मिश्र, केवल वाक्य असे वर्गीकरण करा.
उत्तर :

  • शाळेत तो शिपाई आहे; शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. – संयुक्त वाक्य
  • जे आवडेल ते खुशाल घेऊन जा. – मिश्र वाक्य
  • एक गोष्ट मात्र खरी की, उत्तम साहित्यकृती आपल्याला जन्मभर भावनिक सोबत करतात. – मिश्र वाक्य
  • त्यांनी गाणी रचली आणि त्यातली थोडीशी कुणीतरी टिपून ठेवली. – संयुक्त वाक्य
  • पोट कितीही भरले तरी ते शेवटी रिकामे होणारच – मिश्र वाक्य

वाक्यसंश्लेषण प्रास्ताविक:

एक पूर्ण विचार व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहास वाक्य असे म्हणतात. वाक्य म्हटले की, त्यात कोणाविषयी तरी बोलणे असते आणि ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्याबद्दल काहीतरी सांगितलेले म्हणजे विधान केलेले असते. यामुळेच वाक्याचे दोन भाग पडतात.

उदा. सूर्य रोज पूर्वेला उगवतो.

वरील वाक्य सूर्याबद्दल आहे. ‘सूर्य’ हे वाक्याचे उद्देश्य आहे. सूर्याबद्दल ‘रोज पूर्वेला उगवतो’ हे विधान केलेले आहे.

व्याकरणाच्या भाषेत उद्देश्य म्हणजे कर्ता (सूर्य) व विधेय म्हणजे क्रियापद (उगवणे – उगवतो), वाक्यातील इतर शब्द हे उद्देश्य विस्तार आणि विधेय विस्तार आहेत.

एका वाक्यात किती विधाने असतात यावरून वाक्याचे पुढील प्रकार पडतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

वाक्यप्रकार:

वाक्यातील विधानांवरून वाक्यांचे पुढील प्रकार पडतात.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 1
केवल, मिश्र व संयुक्त वाक्य प्रकारांची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 2
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 3
लक्षात ठेवा :

मिश्र व संयुक्त वाक्यांत काही अव्यये समान असली तरी जोडली जाणारी वाक्ये आणि वाक्यांतील अव्ययांचे अर्थ लक्षात घेऊन वाक्य मिश्र वा संयुक्त आहे हे निश्चित करा.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 व्याकरण वाक्यसंश्लेषण

वाक्यसंश्लेषण/वाक्यसंकलन :

एकमेकांशी संबंध असलेलली दोन वा अधिक केवल वाक्ये दिली असता त्यांचे एक वाक्य तयार करण्याच्या प्रक्रियेला वाक्यसंश्लेषण असे म्हणतात.

वाक्यसंश्लेषणाचे महत्त्वः

  • वाक्यरचनेवर प्रभुत्व संपादन करण्यासाठी
  • आपल्या मनातील भाव नेमकेपणाने व्यक्त करण्यासाठी
  • सुटी – सुटी वाक्ये विस्कळीतपणे मांडण्याऐवजी ती एकत्रित करून मांडल्यामुळे आपल्या विचारात सुसूत्रता येते. वाक्य आटोपशीर, व्यवस्थित तयार करता येते.
  • उत्तम लेखनकौशल्य आत्मसात करण्यासाठी वाक्यसंकलनाची कला प्रत्येकास अवगत असणे आवश्यक आहे.

वाक्यसंश्लेषणाचे प्रकारः
वाक्य संकलनाच्या वेळी दोन वा अधिक वाक्ये एकत्र करून आपण एक जोडवाक्य तयार करतो. हे जोडवाक्य केवल, मिश्र वा संयुक्त यांपैकी एक असते. म्हणजेच वाक्यसंश्लेषण हे तीन प्रकारचे असते.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 4
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.3 वाक्यसंश्लेषण 5

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

11th Marathi Digest Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Textbook Questions and Answers

कृती

प्रश्न 1.
खालील तक् पूर्ण करा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 9
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 4

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

प्रश्न 2.
खालील उदाहरणांमधील काव्यगुण ओळखा
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 10
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 5

प्रश्न 3.
वाचा. चौकिती काव्गुण वलहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 11
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 7

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

11th Marathi Book Answers Chapter 5.2 व्याकरण काव्यगुण Additional Important Questions and Answers

सरावासाठी कृती

प्रश्न 1.
खालील पदयपंक्तीतील काव्यगुण लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 8

काव्यगुण प्रास्ताविकः

मानवी जीवनात शब्दांचे, वाणीच्या व्यापाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी मनात कोमलतेपासून कठोरतेपर्यंत अनेकविध भाव निर्माण करण्याचे सामर्थ्य शब्दांत असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

प्रत्येक व्यक्तीत काही समान तर काही विशेष गुण असतात. व्यक्तीप्रमाणेच सर्जनशील लेखनात काही गुण असतात. अशा या गुणांमुळेच ती वाङमयीन रचना उठावदार व प्रभावी होण्यास मदत होते. प्रसाद, माधुर्य व ओज या काव्यगुणांमुळेच अभिव्यक्ती परिणामकारक होते. पदय असो वा गदय वाचकांच्या अंत:करणाला भिडण्याची शक्ती काव्यगुणांमध्ये असते. काव्यात्मक गुणांमुळे साहित्यभाषेला सौंदर्याचा एक अनोखा साज चढतो.

काव्यगुण:

अभिव्यक्तीस पोषक असे योजलेले शब्द असतील तर काव्याची शोभा वाढते. काव्यरचनेतील अनेक काव्यगुणांपैकी प्रसाद, माधुर्य व ओज हे तीन गुण महत्त्वाचे आहेत.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 1

काव्यगुणातील शब्दांची वैशिष्ट्ये:

  • सोपे, सुटसुटीत व उच्चारण्यास सहजसुलभ असे शब्द
  • शब्दांमधील नादमधुरता – कोमल व मृदु वर्णांच्या योजनेत ते शब्द कानाला मधुर, सुखद व नादमाधुर्यामुळे ते गुणागुणावसे वाटतात.
  • शब्दांमधील गेयता व त्या शब्दांच्या अर्थाचा आंतरिक गोडवा.
  • काव्यपंक्तीतून व्यक्त होणारा भाव.

काव्यगुण असणाऱ्या शब्दांमधून काव्याची शोभा वाढते. ती काव्यरचना श्रवणीय ठरते. रसिकांना त्या पंक्ती, विधाने सहजपणे मुखोद्गत होतात कवितेचे रसग्रहण करताना काव्यगुण सांगणे आवश्यक असते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 व्याकरण काव्यगुण

काव्यगुण प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये:
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 2
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 5.2 काव्यगुण 3