Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4.1 काझीरंगा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा (स्थूलवाचन)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 4.1 काझीरंगा Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.

प्रश्न 1.
काझीरंगा अभयारण्याची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून लिहा.
(अ) भौगोलिक वैशिष्ट्ये
(आ) प्राणिजीवन
उत्तर:
साचा भारताचे भूषण असलेले काझीरंगा हे अभयारण्य आसाम राज्यात सुमारे दोनशे पासष्ट चौरस किलोमीटर परिसरात वसलेले आहे. या परिसरात सर्वत्र चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. इथल्या कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य असते. त्याचबरोबर इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की, त्यामध्ये हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो.

या अभयारण्यात वावरणाऱ्या प्राण्यांमध्ये इतकी विविधता आहे की, अशी विविधता एक आफ्रिका सोडल्यास इतात्र कुठेही अढळत नाही. हुलॉक नावाचा शेपटी नसलेला वानर फक्त इथेव आढळतो. आसामचे वैशिष्ट्य दाखविणारा दुसरा खास प्रापो म्हणजे एकशिंगी गेंडा होय. या ठिकाणी सगळे वन्यपशू बहुतेक सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. इथल्या गवतांमध्ये मनसोक्त चरणाऱ्या रानम्हशींचा कळप पाहिला की, मन आनंदून जाते. किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांचा उड्या मारत वेगाने पळत जाणारा कळप पाहिला की, मन समाधानाने भरून जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

2. ‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा. 

प्रश्न 1.
‘प्राण्यांचे गंधज्ञान’ या संकल्पनेबाबत तुमचे मत लिहा.
उत्तरः
काझीरंगा अभयारण्यातील कमरेइतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्य आहे. शिवाय या ठिकाणी सर्वत्र खूप उंचच उंच गवतवाढलेले दिसते. त्यामुळे इथे जंगल सफारीसाठी पंधरावीस हत्ती खास शिकवून तयार केले आहेत. या प्राण्यांचे गंधज्ञान फारच जबरदस्त असते. तोंड हवेत फिरवून चारी दिशांचा वास घेऊन आपल्या शत्रूचा, थोडक्यात जवळपास असलेल्या मृत्यूचा अंदाज त्यांना घेता येतो. त्यामुळे सावधपणे चालत चालत ते पुढचा रस्ता पार करतात. शिवाय जमिनीचा व गवताचा वास घेत घेत परतीचा प्रवास सहजपणे त्यांना करता येतो.

3. ‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.

प्रश्न 3.
‘काझीरंगा ही कर्दमभूमी आहे’, हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
भारताच्या आसाम राज्यात इतर राज्यांच्या तुलनेत थोडा जास्त पाऊस पडतो. त्यामुळे या भागात झाडे – झुडुपे आणि गवत भरपूर उगवते. त्यामुळेच येथील काझीरंगाच्या अपयारण्यात चिखल खूप जास्त प्रमाणात आढळतो. काही ठिकाणी तर कमरेइतका चिखल आढळतो. त्यातून फिरणे माणसाला अशक्यच होऊन जाते.

या चिखलामुळेच वैशिष्ट्यपूर्ण असा एकशिंगी गेंडा या अभयारण्यात आढळतो. आपले शरीर थंड ठेवण्यासाठी तो स्वत:ला चिखलाने माखून घेत असतो. चिखलात पूर्णपणे माखलेला गेंडा, चिलखत घालून पायावर उभ्या असलेल्या एखादया विशालकाय योद्ध्यासारखा वाटत असतो. एकप्रकारे नैसर्गिक संरक्षणच गेंड्याला निसर्गाने बहाल केल्यासारखे वाटते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

4. टिपा लिहा. 

प्रश्न 1.
टिपा लिहा.
1. वैजयंती
2. एकशिंगी गेंडा
3. गेंड्याच्या सवयी
4. गायबगळे
उत्तर :
1. वैजयंती: काझीरंगा या अभयारण्यात प्रवाशांन फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने जे पंधरा – वीस हत्ती शिकवून तयार ठेवले आहेत त्यांपैकीच एक हत्तीण म्हणजे वैजयंती होय, ती इतर वन्यपशूना घाबरत नाही शिवाय दाट गवतातून ती सहज मार्ग काढते. जंगलात फिरण्यासाठी लेखकाला तीच हत्तीण मिळाली होती. ती खूप देखणी, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशीच होती. गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे, अशा ऐटीत ती चालत होती. मात्र माहुताच्या सगळ्या आज्ञा ती मानत होती.

तिचे गंधज्ञान फारच जबरदस्त होते. किंकाळी फोडून आणि तोंड हवेत फिरवून, चारी दिशांचा वास घेऊन जणू मृत्यू आजूबाजूला कुठे रेंगाळत आहे काय याचा अंदाज ती घेत आहे, असे लेखकाला एकदा जाणवले.काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत, गिरक्या घेणाऱ्या गवताचा सुगंध घेत, तसेच स्वतः बरोबर इतर प्रवाशांना जंगल भटकंतीचा आनंद मिळवून देणारी वैजयंती एक उत्कृष्ट सोबतीणच म्हणावी लागेल.

2. एकशिंगी गेंडा: आसामचे वैशिष्ट्य दाखविणारा खास प्राणी म्हणजे एकशिंगी गेंडा होय. काझीरंगा अभयारण्यात तो आढळतो. जगातील प्रचंडकाय प्राण्यांत भारतातील एकशिंगी गेंड्याचा चौथा नंबर लागतो. साधारणतः असा समज आहे की, गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो, पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे त्याच्या रक्तातच नसते.

पण क्वचित एकटेपणाने वैतागलेला गेंडा समोर येणाऱ्या पशूवर आक्रमण करायला निघतो. असा एकशिंगी गेंडा प्रत्यक्ष पाहण्यासाठी लेखक काझीरंगाला गेला होता. इथे फिरत असताना थोड्याच वेळात लेखकाला जवळच चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखादया विशालकाय योद्ध्यासारखा पण निश्चल उभा असलेला एकशिंगी गेंडा दिसला.

3. गेंड्याच्या सवयी: गेंडा आपले शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेतो. तो सामाजिक आरोग्याचा चाहता असतो. त्यासाठी सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. वाटेल तेथे घाण टाकू नये,शेजाऱ्या-पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये हे समजणारा गेंडा खरोखरच शहाणा व्यक्ती आहे, असेच म्हणावे लागेल.

4. गायबगळे: वैजयंती हत्तीणीवर बसून लेखक जंगल सफारी करत होता. त्यावेळी उंचच उंच गवतामधून पाच-पंधरा म्हशींचा कळप शांतपणे चरताना त्याला दिसला. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहन कीटक घाबरून हवेत उडतात. त्यांना खाण्यासाठी गायबगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरती येऊन बसतात. विशाल शिंगांच्या दहा – पंधरा म्हशींच्या मधून वावरणारे हे बगळे पाहून लेखकाच्या मनात आले की, निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हातरी कागदावर चित्रित केली पाहिजे. म्हणजेच काळ्या रानम्हशींच्या मोठ्या आणि सुंदर शिंगांच्या मधून वावरणारे पांढरे बगळे यांचे सुंदरसे चित्र कधीतरी काढावे असे लेखकाला वाटले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

5. ‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा. 

प्रश्न 1.
‘तुम्ही केलेला जंगल प्रवास’, याविषयी थोडक्यात माहिती लिहा.
उत्तरः
दोन वर्षांपूर्वी दहावीची परीक्षा संपल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये मी माझ्या काकांसोबत ‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ पाहण्यासाठी गेलो होतो. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हयात असलेले हे उद्यान भारताची शान आहे. येथे प्राणी, पशु-पक्षी यांची विविधता आपण अनुभवू शकतो. इथे आढळणारा वाघ हा इचल्या आकर्षणाचे केंद्र आहे.

आम्ही पहाटे 5.30 – 6.00 वाजताच जीपमध्ये बसून जंगल सफारीसाठी निघालो. याठिकाणी जंगली पशुपक्षी पहाटे जास्त पाहण्यास मिळतात, अशी माहिती मिळाली होती. ती अगदीच खरी ठरली. आम्ही फिरण्यासाठी निघालो तेवढ्यातच पाच-सहा हरणांचा कळप आमच्या समोरून अगदी सहज उड्या मारत गेला. त्यांचा तो सोनेरी रंग, अहाहा! सीतेला त्याच्या कातडीचा मोह का झाला असावा त्यांचे कारण खऱ्या अर्थाने मला त्यावेळी उलगडले.

पशुपक्षांच्या किलबिलाटाने सारे वातावरण धुंद झाले होते. डोक्यावरून निर्भयपणे उडत जाणाऱ्या बगळ्यांची रांग पाहिली आणि बालकवींची ‘श्रावणमास’ कविताच आठवली. डोक्यावर शिंगांचा संभार मिरविणाऱ्या काळवीटांचा कळप गवतांमधून चरताना पाहिला आणि क्षणभर हरखूनच गेलो. दिवसभर भटकंती करून थकून परतीच्या वाटेवर निघालो. प्रवासी बंगला 1520 मिनिटांच्या अंतरावर असेल नसेल आणि तितक्यातच अचानक रस्त्यावर ताडोबाच्या राजाचे भव्यदिव्य दर्शन घडले.

चालकाने जीप थांबवली आणि काहीही हालचाल न करता शांतपणे समोरच्या वाघाकडे पाहण्यास सांगितले. त्याची ती भेदक नजर, डौलदार चाल पाहताना आम्हाला कसलेही भान उरले नव्हते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

काझीरंगा Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : वसंत अवसरे
कालावधी : 1907 – 1976
परिचय : कवी, प्रवासवर्णनकार. ‘यात्री’ हा स्फुट कवितांचा संग्रह. ‘भिखूच्या प्रदेशातून’, ‘लाल नदी निळे डोंगर’ ही प्रवासवर्णने प्रसिद्ध. प्रवासवर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशांतील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते.

प्रस्तावना :

‘काझीरंगा’ हे स्थूलवाचन लेखक ‘वसंत अवसरे’ यांनी लिहिले आहे. या पाठात भारतातील आसाम राज्याचे भूषण असलेल्या ‘काझीरंगा’ या अभयारण्यात केलेल्या जंगलसफारीचे मनोवेधक चित्रण केले आहे.

Kaziranga National Park is the ‘Jewel of Assam. A trip to this national park is attractively narrated by author Vedant Avasare in this write-up.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

शब्दार्थ :

  1. विस्तार – आवाका, वाढ, फैलाव, व्याप्ती (expansion, spread)
  2. चौरस – square of a unit
  3. वावरणे – ये-जा करणे (to move arround)
  4. पुच्छविहीन – शेपटी नसलेला (without tail)
  5. प्रतीक – खूण, चिन्ह (a symbol, an emblem)
  6. वानर – माकड (monkey)
  7. निर्बुद्ध – मूर्ख, बुद्धी नसलेला (stupid, idiot)
  8. बुरबुर – पावसाची रिपरिप, बारीक पाऊस (light rain, drizzle)
  9. निरभ्र – ढग नसलेला, स्वच्छ (cloudless, fair)
  10. कर्दम – चिखल (mud)
  11. दाट – घन (thick, dense, crowded)
  12. निष्कारण – अनावश्यक (unnecessary)
  13. अपवाद – नियमास बाधा आणणारी गोष्ट (exception)
  14. एकलकोंडेपणा – एकटे राहायला आवडणे (an act of living alone in solitude)
  15. पर्यवसान – परिणाम (the result)
  16. तिरसटपणा – चिडकेपणा (hot-temper)
  17. नवल – आश्चर्य (wonder, miracle)
  18. प्रचंडकाय – फार मोठा, अवाढव्य (huge, massive)
  19. ऐट – दिमाख, रुबाब (pomp)
  20. माहूत – हत्ती हकणारा, महत (an elephant driver)
  21. निश्चल – स्तब्ध, ठाम (stable, firm, fixed)
  22. चिलखत – शरीराचे रक्षण करणारा लोखंडी अंगरखा (an armour)
  23. मनसोक्त – मन तृप्त होईल एवढे (to one’s hearts content)
  24. भोक्ता – अनुभव घेणारा (one who experiences)
  25. विष्ठा – मल (excrement)
  26. कळप – समुदाय (a flock, a group)
  27. तर्क – अनुमान, अंदाज (guess, inference)
  28. गिरकी – फेरी (whirl)
  29. दृष्टी – नजर
  30. लहर – अकस्मात होणारी इच्छा (whim)
  31. चक्काचूर – चुराडा, विध्वंस (destruction, ruin)
  32. विस्तीर्ण – पसरलेले, वाढलेले (expanded, extended)
  33. हुंगत – वास घेत (to sniff, to smell)
  34. धवकणे – मध्येच अकस्मात थांबणे (to stop short)
  35. घोटाळणे – घुटमळणे, मागे-पुढे फिरणे (to waver, to falter)

टिपा :

  • इंद्र – देवांचा राजा
  • ऐरावत – इंद्राचा हत्ती
  • काझीरंगा – आसाममधील एक अभयारण्य
  • वैशाख – हिंदू कालगणनेतील दुसरा महिना

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4.1 काझीरंगा

वाक्प्रचार :

  1. नशीब जोरदार असणे – चांगले नशीब असणे
  2. अंगावर चालून जाणे – हल्ला करणे
  3. खूण करणे – संकेत देणे
  4. दृष्टीस पडणे – दिसणे
  5. चित्रित करणे – रेखाटणे
  6. किंकाळी फोडणे – जोराने ओरडणे
  7. मागोवा घेणे – शोध घेणे, तपास करणे
  8. गिरकी घेणे – फेरी मारणे
  9. बधीर होणे – काही सुचेनासे होणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12.1 व्हेनिस Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस (स्थूलवाचन)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 12.1 व्हेनिस Textbook Questions and Answers‌‌

1.‌ ‌टिपा‌ ‌लिहा.

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
टिपा‌ ‌लिहा.‌ ‌
1.‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌ ‌
2. व्हेनिसच्या‌ ‌स्टेशन‌ ‌बाहेरचा‌ ‌परिसर‌ ‌
उत्तर:‌
‌1.‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌:‌
व्हेनिस‌ ‌स्टेशनच्या‌ ‌बाहेर‌ ‌रस्त्याऐवजी‌ ‌एखादया‌ ‌विस्तीर्ण‌ ‌नदीसारखा‌ ‌प्रचंड‌ ‌कालवा‌ ‌दिसतो.‌ ‌त्यालाच‌ ‌’ग्रँड‌ ‌कॅनॉल’‌ ‌म्हणतात.‌ ‌त्यात‌ ‌अनेक‌ ‌पॉटर‌ ‌टॅक्सी‌ ‌म्हणजे‌ ‌लहान‌ ‌मोटार‌ ‌लाँचीस‌ ‌आणि‌ ‌मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌उभ्या‌ ‌असतात.‌ ‌प्रवासी‌ ‌पोटात‌ ‌घेऊन‌ ‌या‌ ‌नावा‌ ‌उत्साहाने‌ ‌याच‌ ‌कॅनॉलवर‌ ‌ये-जा‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌प्रेमात‌ ‌पडलेल्या‌ ‌युगुलांना‌ ‌विजेच्या‌ ‌वेगाने‌ ‌सुसाट‌ ‌घेऊन‌ ‌जाणाऱ्या‌ ‌मोटर‌ ‌लाँचेसपर्यंत‌ ‌वेगाच्या‌ ‌अनेक‌ ‌प्रकारच्या‌ ‌नावा‌ ‌या‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉलवर‌ ‌प्रवास‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌

या‌ ‌कॅनॉलच्या‌ ‌पाण्यात‌ ‌नेहमीच‌ ‌तारुण्य‌ ‌सळसळताना‌ ‌दिसते.‌ ‌या‌ ‌ग्रँड‌ ‌कॅनॉलच्या‌ ‌किनाऱ्यावर‌ ‌खुा‌ ‌टाकलेल्या‌ ‌दिसतात.‌ ‌या‌ ‌चार‌ ‌खुर्त्यांच्यामध्ये‌ ‌टेबल‌ ‌आणि‌ ‌त्यावर‌ ‌रंगीबेरंगी‌ ‌प्रचंड‌ ‌छत्री‌ ‌ठेवलेली‌ ‌आढळते.‌ ‌या‌ ‌खुर्त्यांवर‌ ‌बसून‌ ‌बिअर‌ ‌किंवा‌ ‌कॉफी‌ ‌घेत‌ ‌पाण्यातून‌ ‌प्रवास‌ ‌करणाऱ्या‌ ‌नावांकडे‌ ‌पाहणे‌ ‌सगळ्यांना‌ ‌मनापासून‌ ‌आवडते.‌ ‌

2. व्हेनिसच्या‌ ‌स्टेशन‌ ‌बाहेरचा‌ ‌परिसरः‌‌
‘व्हेनिस’‌ ‌स्टेशनच्या‌ ‌बाहेर‌ ‌रस्ता‌ ‌नाहीच.‌ ‌एखादया‌ ‌विस्तीर्ण‌ ‌नदीसारखा‌ ‌पसरलेला‌ ‌एक‌ ‌प्रचंड‌ ‌कालवा‌ ‌आहे.‌ ‌त्यालाच‌ ‌’ग्रँड‌ ‌कॅनॉल’‌ ‌म्हणतात.‌ ‌लेखक‌ ‌तेथे‌ ‌पोहोचला‌ ‌तेव्हा‌ ‌या‌ ‌कॅनॉलमध्ये‌ ‌अनेक‌ ‌पॉटर‌ ‌टॅक्सी‌ ‌म्हणजे‌ ‌लहान‌ ‌मोटर‌ ‌लाँचीस‌ ‌आणि‌ ‌मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌उभ्या‌ ‌होत्या.‌ ‌’व्हेनिझिया-व्हेनिझिया,‌ ‌पियाझापियाझा’‌ ‌असा‌ ‌यांचा‌ ‌पुकार‌ ‌चालला‌ ‌होता.‌ ‌टॅक्सीपेक्षा‌ ‌बस‌ ‌स्वस्त‌ ‌पडणार‌ ‌त्यामुळे‌ ‌इतर‌ ‌अनेक‌ ‌प्रवाशांप्रमाणे‌ ‌मोठ्या‌ ‌बोटीचे‌ ‌तिकीट‌ ‌घेऊन‌ ‌लेखक‌ ‌बोटीत‌ ‌बसला.‌ ‌दोनएकशे‌ ‌प्रवासी‌ ‌पोटात‌‌ घेऊन‌ ‌नाव‌ ‌जोरात‌ ‌पुढे‌ ‌निघाली‌ ‌होती.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

2. ‌खालील‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌व्हेनिसचे‌ ‌वर्णन‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌व्हेनिसचे‌ ‌वर्णन‌ ‌लिहा.‌ ‌
(अ)‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌अफाट‌ ‌जलदर्शन‌‌ [ ]
(ब)‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌अवर्णनीय‌ ‌शहर‌ ‌[ ]
उत्तरः‌ ‌
व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌केवळ‌ ‌कालव्यांचेच‌ ‌नव्हे‌ ‌तर‌ ‌कालव्यातही‌‌ तरंगणारे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌एकही‌ ‌मोटार‌ ‌नाही‌ ‌कारणया‌ ‌शहरात‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌रस्तेच‌ ‌नाहीत.‌ ‌इथे‌ ‌जिकडे‌ ‌तिकडे‌ ‌पाणरस्तेच‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌पाणरस्त्यांवरच‌ ‌अनेक‌ ‌छोट्या-मोठ्या‌ ‌नावा‌ ‌उत्साही‌ ‌प्रवाशांना‌ ‌घेऊन‌ ‌ये-जा‌ ‌करत‌ ‌असतात.‌ ‌व्हेनिसचे‌ ‌रस्ते‌ ‌म्हणजे‌ ‌पाणरस्ते‌ ‌असतात‌ ‌याची‌ ‌कल्पना‌ ‌नसलेला‌ ‌एक‌ ‌मुनीम‌ ‌एकदा‌ ‌लंडनहून‌ ‌व्हेनिसला‌ ‌विमानाने‌ ‌आला.‌ ‌रस्त्यावर‌ ‌सगळीकडे‌ ‌पाणीच‌ ‌पाणी‌ ‌झालेले‌ ‌पाहून‌ ‌त्याने‌ ‌आपल्या‌ ‌मालकाला‌ ‌तार‌ ‌केली,‌ ‌“व्हेनिसमध्ये‌ ‌पूर‌ ‌आला‌ ‌आहे.‌ ‌सगळे‌ ‌रस्ते‌ ‌पाण्यानं‌ ‌तुडुंब‌ ‌भरले‌ ‌आहेत.‌ ‌

परत‌ ‌येऊ‌ ‌की‌ ‌पूर‌ ‌ओसरेपर्यंत‌ ‌वाट‌ ‌पाहू‌ ‌ते‌ ‌कळवा!”‌ ‌जिकडे‌ ‌पाहावे‌ ‌तिकडे‌ ‌पाणी‌ ‌आणि‌ ‌पाणीच‌ ‌दिसते.‌ ‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌अफाट‌ ‌जलदर्शन‌ ‌आहे.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌व्हेनिसच्या‌ ‌हवेत‌ ‌गारवा‌ ‌असतो.‌ ‌इथल्या‌ ‌वाऱ्यात‌ ‌उत्साही‌ ‌आणि‌ ‌मनात‌ ‌संगीत‌ ‌नाचत‌ ‌असते.‌ ‌तसेच‌ ‌सभोवार‌ ‌पसरलेल्या‌ ‌पाण्यात‌ ‌तारुण्याची‌ ‌सळसळ‌ ‌दिसते.‌ ‌त्यामुळेच‌ ‌व्हेनिस‌ ‌शहराचे‌ ‌वर्णन‌‌ शब्दांत‌ ‌करताच‌ ‌येत‌ ‌नाही.‌ ‌

3.‌ ‌खालील‌ ‌संकल्पना‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌हिया-माणकांच्या‌ ‌ढिगासारखा‌ ‌बेटांचा‌‌ पुंजका‌ ‌………….‌
‌उत्तरः‌
‌व्हेनिस‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌सर्वत्र‌ ‌पाणीच‌ ‌पाणी‌ ‌दिसते.‌ ‌पाण्यावर‌‌ तरंगणारे‌ ‌हे‌ ‌अद्भूत‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌गाव‌ ‌म्हणजे‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌शहर‌ ‌नाहीच.‌ ‌तर‌ ‌अनेक‌ ‌छोट्या-छोट्या‌ ‌बेटांचा‌ ‌समूहच‌ ‌आहे.‌ ‌अनेक‌ ‌कालवे‌ ‌आणि‌ ‌त्यांना‌ ‌जोडणारे‌ ‌पूल‌ ‌यामुळे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌खुलून‌ ‌दिसते.‌ ‌मधूनच‌ ‌चर्च‌ ‌किंवा‌ ‌जुना‌ ‌राजवाडा‌ ‌यांची‌ ‌टोके‌ ‌आभाळात‌ ‌घुसल्याप्रमाणे‌ ‌वाटणारे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌मखमली‌ ‌सागरावर‌ ‌टाकलेल्या‌ ‌हिऱ्या-माणकांच्या‌ ‌ढिगासारखे‌ ‌लांबून‌ ‌दिसते.‌ ‌म्हणूनच‌ ‌जो‌ ‌कोणी‌ ‌इथे‌ ‌येतो‌ ‌तो‌ ‌निळ्या‌ ‌पाण्यात‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌या‌ ‌शहराच्या‌ ‌प्रेमात‌‌ पडतो.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

प्रश्न‌ ‌2.‌ ‌
व्हेनिस‌ ‌म्हणजे‌ ‌निरुयोगी‌ ‌शहर‌ ………………… ‌.‌ ‌
उत्तरः‌
‌युरोप‌ ‌खंडातले‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणारे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌‌ म्हणजे‌ ‌’व्हेनिस’‌ ‌होय.‌ ‌इथे‌ ‌सर्वत्र‌ ‌पाणरस्तेच‌ ‌आहेत.‌ ‌इथल्या‌ ‌कालव्यांमधून‌ ‌अनेक‌ ‌लहान-मोठ्या‌ ‌नावा‌ ‌उत्साही‌ ‌प्रवाप‌‌ बसून‌ ‌बिअर‌ ‌किंवा‌ ‌कॉफी‌ ‌घेत‌ ‌समोरून‌ ‌सरकणाऱ्या‌ ‌विविध‌ ‌आकारांच्या‌ ‌आणि‌ ‌अनंत‌ ‌प्रकारांचे‌ ‌उतारू‌ ‌म्हणजेच‌ ‌प्रवासी‌ ‌वाहून‌ ‌नेणाऱ्या‌ ‌नावांची‌ ‌ये-जा‌ ‌पाहत‌ ‌बसायचे.‌ ‌तीच‌ ‌गंमत‌ ‌या‌ ‌नावांमधून‌ ‌प्रवास‌ ‌करणाऱ्यानांही‌ ‌पाहायला‌ ‌मिळते.‌ ‌डेकवर‌ ‌येऊन‌ ‌किनाऱ्यावरच्या‌ ‌निरुदयोगी‌ ‌संथ,‌ ‌शांत,‌ ‌चित्रविचित्र‌ ‌प्रवाशांच्याकडे‌ ‌पाहत‌ ‌पुढे-पुढे‌ ‌सरकायचे.‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌निरुदयोग्यांसाठीच‌ ‌आहे,‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌कारण‌ ‌इथे‌ ‌येणाऱ्या‌ ‌प्रवाशांना‌ ‌कसलीही‌ ‌घाई-गर्दी‌ ‌नसते.‌ ‌न्यूयॉर्क,‌ ‌मुंबई,‌ ‌हाँगकाँग‌ ‌अशा‌ ‌शहरांतल्या‌ ‌धावपळीपासून‌ ‌हे‌‌ पूर्णपणे‌ ‌वेगळे‌ ‌शांत‌ ‌असे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌

4. ‘व्हेनिस’हे‌ ‌पाण्यातले‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे.‌‌ पाठाच्या‌ ‌आधारे‌ ‌या‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌दया.‌ ‌

‌प्रश्न‌ ‌1.‌ ‌
‘व्हेनिस’हे‌ ‌पाण्यातले‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे.‌‌ पाठाच्या‌ ‌आधारे‌ ‌या‌ ‌विधानाची‌ ‌सत्यता‌ ‌पटवून‌ ‌दया.‌ ‌
उत्तरः‌
‌व्हेनिस‌ ‌हे‌ ‌पाण्यातले‌ ‌असे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌अद्भूत‌‌ शहर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌शहरात‌ ‌एकही‌ ‌मोटार‌ ‌नाही.‌ ‌वाहतूक‌ ‌नियंत्रण‌ ‌करणारा‌ ‌पोलीस‌ ‌नाही.‌ ‌ट्रॅफिक‌ ‌लाईट्स‌ ‌नाहीत‌ ‌आणि‌ ‌रस्त्यावर‌ ‌धक्काबुक्की‌ ‌नाही‌ ‌असे‌ ‌हे‌ ‌जगातले‌ ‌एकमेव‌ ‌शहर‌ ‌आहे‌ ‌कारण‌ ‌याला‌ ‌खऱ्या‌ ‌अर्थाने‌ ‌रस्तेच‌ ‌नाहीत.‌ ‌इथे‌ ‌फक्त‌ ‌कालवे‌ ‌आहेत‌ ‌आणि‌ ‌त्यांना‌ ‌जोडणारे‌ ‌पूल‌ ‌आहेत.‌ ‌आईच्या‌ ‌गळ्यात‌ ‌मुलाने‌ ‌लडिवाळपणे‌ ‌प्रेमळपणे‌ ‌हात‌ ‌टाकावे‌ ‌तसे‌ ‌हे‌ ‌पूल‌ ‌आहेत.‌

‌येथील‌ ‌पाणरस्त्यांतूनच‌ ‌अनेक‌ ‌लहान-मोठ्या‌ ‌यांत्रिक‌ ‌नावा‌ ‌हौशी‌ ‌प्रवाशांना‌ ‌तसेच‌ ‌प्रेमात‌ ‌पडलेल्या‌ ‌युगुलांना‌ ‌सुसाट‌ ‌वेगाने‌ ‌घेऊन‌ ‌जात-येत‌ ‌असतात.‌ ‌येथील‌ ‌हवेत‌ ‌गारवा‌ ‌असतो.‌ ‌वाऱ्यात‌ ‌उत्साह‌ ‌असतो.‌ ‌मनात‌ ‌संगीत‌ ‌असते‌ ‌आणि‌ ‌विशेष‌ ‌म्हणजे‌ ‌सभोवार‌ ‌परसलेल्या‌ ‌पाण्यात‌ ‌तारुण्याचा‌ ‌उत्साह‌ ‌दिसून‌ ‌येतो.‌ ‌त्यामुळेच‌ ‌निळ्या‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणारे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌सोडताना‌ ‌उगाच‌ ‌मनाला‌ ‌हुरहुर‌ ‌वाटते.‌‌

5. तुम्ही‌ ‌पाहिलेल्या‌ ‌तुम्हाला‌ ‌आवडलेल्या‌ ‌कोणत्याही‌‌ स्थळाचे‌ ‌वर्णन‌ ‌तुमच्या‌ ‌शब्दांत‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
तुम्ही‌ ‌पाहिलेल्या‌ ‌तुम्हाला‌ ‌आवडलेल्या‌ ‌कोणत्याही‌‌ स्थळाचे‌ ‌वर्णन‌ ‌तुमच्या‌ ‌शब्दांत‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः ‌
‌मागच्या‌ ‌रविवारी‌ ‌माझ्या‌ ‌ताईच्या‌ ‌सासुरवाडीला‌ ‌जाण्याचा‌‌ योग‌ ‌आला.‌ ‌कोकणातील‌ ‌दापोली‌ ‌तालुक्यातील‌ ‌’आंबिवली’‌ ‌हे‌ ‌तिचे‌ ‌सासर.‌ ‌डोंगराच्या‌ ‌कुशीत‌ ‌वसलेले,‌ ‌निसर्गसौंदत्या‌ ‌निसर्गसौंदर्याने‌ ‌मी‌ ‌मोहूनच‌ ‌गेलो.‌ ‌सर्वत्र‌ ‌धुके‌ ‌पसरलेले‌ ‌होते.‌ ‌डोंगराच्या‌ ‌पलिकडून‌ ‌सूर्य‌ ‌हळूहळू‌ ‌वर‌ ‌येत‌ ‌होता.‌ ‌आकाश‌ ‌सोनेरी‌ ‌रंगाने‌ ‌रंगून‌ ‌गेले‌ ‌होते.‌ ‌मी‌ ‌खूप‌ ‌आनंदी‌ ‌झालो‌ ‌होतो.‌ ‌शहरातील‌ ‌सिमेंट‌ ‌काँक्रिटच्या‌ ‌जंगलात‌ ‌वाढलेल्या‌ ‌माझ्यासारख्या‌ ‌मुलाला‌‌ त्या‌ ‌सौंदर्याचा‌ ‌हेवा‌ ‌वाटू‌ ‌लागला.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

भाषाभ्यास‌‌:

विरामचिन्हे‌:

प्रश्न‌ ‌1.
‌खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा‌ ‌व‌ ‌अभ्यासा.‌‌
1. आवडले‌ ‌का‌ ‌तुला‌ ‌हे‌ ‌पुस्तक‌ ‌
2. ‌हो‌ ‌जेवणानंतर‌ ‌मी‌ ‌सर्व‌ ‌गोष्टी‌ ‌वाचणार‌ ‌आहे‌ ‌जया‌ ‌म्हणाली‌ ‌
3.‌ ‌वडील‌ ‌म्हणाले‌ ‌ज्ञानेश्वरी‌ ‌कुणी‌ ‌लिहिली‌ ‌तुला‌ ‌ठाऊक‌ ‌आहे‌ ‌का‌‌
वरील‌ ‌संवाद‌ ‌वाचताना‌ ‌वाक्य‌ ‌कुठे‌ ‌संपते,‌ ‌प्रश्न‌ ‌आहे‌ ‌की‌ ‌उद्गार‌ ‌आहे,‌ ‌हे‌ ‌काहीच‌ ‌कळत‌ ‌नाही‌ ‌कारण‌ ‌या‌ ‌वाक्यात‌ ‌विरामचिन्हे‌ ‌नाहीत.‌ ‌बोलताना‌ ‌काही‌ ‌विधाने‌ ‌करताना,‌ ‌प्रश्न‌ ‌विचारताना,‌ ‌आश्चर्य,‌ ‌हर्ष,‌ ‌क्रोध‌ ‌आदी‌ ‌भावना‌ ‌व्यक्त‌ ‌करताना‌ ‌माणूस‌ ‌त्या‌ ‌त्या‌ ‌ठिकाणी‌ ‌कमी‌ ‌अधिक‌ ‌वेळ‌ ‌थांबतो,‌ ‌म्हणून‌ ‌तोच‌ ‌आशय‌ ‌लिहून‌ ‌दाखवताना‌ ‌वाचकालाही‌ ‌कळावा,‌ ‌यासाठी‌ ‌विरामचिन्हांचा‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌जातो.‌

प्रश्न‌ ‌2.
‌वरील‌ ‌वाक्यातील‌ ‌चिन्हे‌ ‌आणि‌ ‌त्यांची‌ ‌नावे‌ ‌यांचा‌ ‌तक्ता‌ ‌तयार‌ ‌करा.‌‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12.1 व्हेनिस Additional Important Questions and Answers

प्रश्न‌ ‌1.
धावपळीच्या‌ ‌शहरी‌ ‌जीवनातून‌ ‌वेळ‌ ‌काढून‌ ‌मनुष्य‌ ‌निसर्गरम्य‌‌ शांत‌ ‌ठिकाणांना‌ ‌भेट‌ ‌देत‌ ‌असतो.‌ ‌यावर‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌लिहा.‌
‌उत्तरः‌
‌शहरी‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌धकाधकीचे‌ ‌व‌ ‌धावपळीचे‌ ‌जीवन‌ ‌आहे.‌‌ या‌ ‌जीवनात‌ ‌माणसाला‌ ‌आराम‌ ‌नाही.‌ ‌दिवस‌ ‌रात्र‌ ‌कामेच‌ ‌कामे‌ ‌त्यास‌ ‌करावी‌ ‌लागतात.‌ ‌कोणत्याच‌ ‌प्रकारचा‌ ‌विरंगुळा‌ ‌त्यास‌ ‌अनुभवायास‌ ‌मिळत‌ ‌नाही.‌ ‌कोणत्याही‌ ‌प्रकारची‌ ‌करमणूक‌ ‌नाही.‌ ‌मनुष्य‌ ‌अशा‌ ‌प्रकारच्या‌ ‌जीवनाला‌ ‌कंटाळतो‌ ‌व‌ ‌तो‌ ‌तीन‌ ‌ते‌ ‌चार‌ ‌दिवस‌ ‌का‌ ‌होईना‌ ‌निसर्गरम्य‌ ‌शांत‌ ‌स्थळाला‌ ‌भेट‌ ‌देतो.‌ ‌निसर्ग‌ ‌मानवाला‌ ‌ताजे‌ ‌टवटवीत‌ ‌व‌ ‌प्रसन्न‌ ‌करतो.‌ ‌तो‌ ‌माणसाचा‌ ‌सर्व‌ ‌थकवा‌ ‌वा‌ ‌वेदना‌ ‌दूर‌ ‌करून‌ ‌त्यात‌ ‌ऊर्जा‌ ‌निर्माण‌ ‌करतो.‌ ‌जीवनात‌ ‌उमेदीने‌ ‌उभी‌ ‌राहण्याची‌ ‌प्रेरणा‌ ‌देतो.‌ ‌म्हणून‌ ‌मनुष्य‌ ‌धावपळीच्या‌ ‌शहरी‌ ‌जीवनातून‌ ‌वेळ‌ ‌काढून‌ ‌निसर्गरम्य‌ ‌शांत‌ ‌ठिकाणांना‌ ‌भेट‌ ‌देत‌‌ असतो.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

‌प्रश्न‌ ‌2.‌
‌तुम्हांला‌ ‌कधी‌ ‌एखादया‌ ‌शहराला‌ ‌भेट‌ ‌दिल्यानंतर‌ ‌ते‌‌ सोडताना‌ ‌मनात‌ ‌हुरहुर‌ ‌निर्माण‌ ‌झालेली‌ ‌आहे‌ ‌का?‌ ‌तुमचा‌‌ अनुभव‌ ‌कथन‌ ‌करा.‌
‌उत्तरः‌
मी‌ ‌गेल्या‌ ‌वर्षी‌ ‌माझ्या‌ ‌कुटुंबासोबत‌ ‌दुबईला‌ ‌गेलो‌ ‌होतो.‌ ‌दुबई‌‌ हे‌ ‌जगातील‌ ‌एक‌ ‌भव्य‌ ‌व‌ ‌दिव्य‌ ‌असे‌ ‌शहर‌ ‌आहे.‌ ‌रात्रीच्या‌ ‌वेळी‌ ‌सत्र‌ ‌दिव्यांची‌ ‌रोषणाई‌ ‌पाहून‌ ‌आपले‌ ‌डोळे‌ ‌दिपून‌ ‌जातात.‌ ‌ओसाड‌ ‌वाळवंटावर‌ ‌वसलेले‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌पाहून‌ ‌सर्वजण‌ ‌आश्चर्यचकित‌ ‌होतात.‌ ‌उंचच‌ ‌उंच‌ ‌गगनचुंबी‌ ‌इमारती‌ ‌पाहून‌ ‌मन‌ ‌थक्क‌ ‌होते.‌ ‌तसेच‌ ‌समुद्रातील‌ ‌पाण्यावर‌ ‌वसलेले‌ ‌बुर्ज‌ ‌खलिफा‌ ‌हे‌ ‌पंचतारांकित‌ ‌हॉटेल‌ ‌पाहून‌ ‌मल‌ ‌धन्य‌ ‌होते.‌ ‌दुबई‌ ‌येथील‌ ‌म्युजियम‌ ‌स्नो‌ ‌वर्ल्ड‌ ‌क्रीडा‌ ‌झोन‌ ‌पाहून‌ ‌मनाला‌ ‌सुखद‌ ‌आश्चर्याचा‌ ‌धक्का‌ ‌बसतो.‌ ‌

जागोजागी‌ ‌विविध‌ ‌प्रकारची‌ ‌सुंदर‌ ‌सुंदर‌ ‌झाडे‌ ‌लावून‌ ‌तयार‌ ‌केलेली‌ ‌उदयाने‌ ‌पाहताना‌ ‌मन‌ ‌अगदी‌ ‌भरून‌ ‌येते.‌ ‌रंगीबेरंगी‌ ‌फुलझाडे‌ ‌पाहून‌ ‌मन‌ ‌टवटवीत‌ ‌होते.‌ ‌दुबई‌ ‌येथील‌ ‌चौफेर‌ ‌रस्त्यावरून‌ ‌गाड्या‌ ‌अगदी‌ ‌भरधाव‌ ‌वेगाने‌ ‌पुढेच‌ ‌पुढे‌ ‌सरसावताना‌ ‌पाहून‌ ‌मनाला‌ ‌एक‌ ‌प्रकारची‌ ‌भुरळच‌ ‌पडते.‌ ‌असे‌ ‌हे‌ ‌शहर‌ ‌सोडताना‌ ‌माझ्या‌ ‌मनात‌ ‌एक‌ ‌प्रकारची‌ ‌हुरहुर‌ ‌निर्माण‌ ‌झालेली‌ ‌होती.‌ ‌निघताना‌ ‌असेच‌ ‌वाटत‌ ‌होते‌ ‌की‌ ‌याच‌ ‌स्थळी‌ ‌राहावे.‌‌

व्हेनिस Summary in Marathi

लेखकाचा‌ ‌परिचय‌:

  1. नाव‌‌:‌ ‌रमेश‌ ‌राजाराम‌ ‌मंत्री‌ ‌
  2. कालावधी‌:‌ ‌1924-1998
  3. परिचय‌:‌ ‌कथाकार,‌ ‌प्रवासवर्णनकार,‌ ‌विनोदी‌ ‌लेखक.‌ ‌’थंडीचे‌ ‌दिवस’,‌ ‌’सुखाचे‌ ‌दिवस’,‌ ‌’नवरंग’‌ ‌इत्यादी‌ ‌प्रवासवर्णने‌ ‌प्रसिद्ध.‌‌ 1979 ‌साली‌ ‌एकाच‌ ‌वर्षात‌ ‌34 ‌पुस्तके‌ ‌प्रकाशित‌ ‌करण्याचा‌ ‌विक्रम‌ ‌त्यांच्या‌ ‌नावावर‌ ‌आहे.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘व्हेनिस’‌ ‌हे‌ ‌स्थूलवाचन‌ ‌लेखक‌ ‌रमेश‌ ‌मंत्री’‌ ‌यांनी‌ ‌लिहिले‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पाठात‌ ‌युरोप‌ ‌खंडातील‌ ‌’व्हेनिस’‌ ‌या‌ ‌पाण्यावर‌ ‌तरंगणाऱ्या‌ ‌शहरातील‌ ‌वातावरण,‌ ‌हवामान,‌ ‌निसर्गसौंदर्य‌ ‌व‌ ‌जीवनमान‌ ‌याचे‌ ‌धुंद‌ ‌वर्णन‌ ‌आले‌ ‌आहे.‌‌

The‌ ‌writer‌ ‌of‌ ‌’Vhenis’‌ ‌is‌ ‌’Ramesh‌ ‌Mantri’.‌ ‌He‌ ‌has‌ ‌explained‌ ‌about‌ ‌the‌ ‌atmosphere,‌ ‌weather,‌ ‌natural‌ ‌beauty‌ ‌and life style of vhenis in this chapter.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

‌शब्दार्थ‌‌:

  1. चिकार‌ ‌-‌ ‌विपुल,‌ ‌भरपूर,‌ ‌पुष्कळ‌ ‌(abundant,‌ ‌plentifly)‌ ‌
  2. बिहाड‌ ‌-‌ ‌वास्तव्य‌ ‌(a‌ ‌residence‌ ‌in‌ ‌a‌ ‌lodging)‌
  3. ‌इरादा‌ ‌-‌ ‌बेत,‌ ‌हेतू,‌ ‌उद्देश‌ ‌(intention,‌ ‌aim,‌ ‌object)‌ ‌
  4. ‌औपचारिक -‌ ‌उपचार‌ ‌म्हणून‌ ‌पाळलेला,‌ ‌वरवरचा‌ ‌कृत्रिम‌ ‌(formal,‌‌ artificial)‌ ‌
  5. कालवा‌ ‌-‌ ‌नदीचे‌ ‌पाणी‌ ‌शेत‌ ‌इत्यादींना‌ ‌पुरवणारा‌ ‌पाट‌ ‌किंवा‌ ‌ओहोळ‌‌ (a‌ ‌water‌ ‌course,‌ ‌canal)‌ ‌
  6. नाव‌ ‌-‌ ‌नौका,‌ ‌होडी‌ ‌(a‌ ‌boat)‌
  7. ‌युगुल‌ ‌-‌ ‌जोडपे,‌ ‌जोडी‌ ‌(a‌ ‌couple)‌ ‌
  8. विस्तीर्ण‌ ‌-‌ ‌अफाट‌ ‌(enlarged)‌
  9. ‌पुकार‌ ‌-‌ ‌हाकाटी‌ ‌(a‌ ‌call)‌ ‌
  10. उत्साह‌ ‌-‌ ‌जोश,‌ ‌जोम‌ ‌(enthusiasm,‌ ‌energy)‌ ‌
  11. तारुण्य‌ ‌-‌ ‌तरुणपण,‌ ‌जवानी‌ ‌(youthful‌ ‌state)‌ ‌
  12. अद्भूत‌ ‌-‌ ‌अपूर्व,‌ ‌अलौकिक‌ ‌(strange)‌ ‌
  13. एकमेव‌ ‌-‌ ‌एकच‌ ‌एक‌ ‌(the‌ ‌only‌ ‌one)‌
  14. ‌निरुदयोगी‌ ‌-‌ ‌कामकाज‌ ‌नसलेला‌ ‌(unemployed)‌‌
  15. तुडुब‌ ‌-‌ ‌काठोकाठ,‌ ‌परिपूर्ण‌ ‌(quite‌ ‌full)‌
  16. ‌सुसाट‌ ‌-‌ ‌जोरात‌ ‌किंवा‌ ‌वेगात‌ ‌(with‌ ‌great‌ ‌speed)‌
  17. ‌लाडिक‌ ‌-‌ ‌लडिवाळपणे‌ ‌(doting‌ ‌affection,‌ ‌fondness)‌ ‌
  18. पुंजका‌ ‌-‌ ‌गुच्छा‌ ‌(cluster)‌ ‌
  19. निवांत‌ ‌-‌ ‌शांत‌ ‌(still,‌ ‌quiet)‌
  20. ‌अलिप्त‌ ‌-‌ ‌अलग,‌ ‌वेगळा‌ ‌(separate)‌‌
  21. मुनीम‌ ‌- ‌व्यवस्थापक‌ ‌(a‌ ‌manager)‌ ‌
  22. अफाट‌ ‌-‌ ‌प्रचंड,‌ ‌विशाल‌ ‌(huge,‌ ‌vast)‌ ‌
  23. मुक्काम‌ ‌-‌ ‌राहण्याचे,‌ ‌वास्तव्याचे‌ ‌ठिकाण‌ ‌(a‌ ‌place‌ ‌of‌ ‌residence)‌‌

टिपा‌:

  1. ‌व्हेनिस‌‌ -‌ ‌पूर्वोत्तर‌ ‌इटलीतील‌ ‌एक‌ ‌शहर‌ ‌आणि‌ ‌व्हेनेटो‌ ‌प्रांताची‌ ‌राजधानी,‌ ‌हा‌ ‌नदया‌ ‌आणि‌ ‌कालव्यांमुळे‌ ‌वेगळ्या‌ ‌झालेल्या‌ ‌118 ‌लहान‌ ‌बेटांचा‌ ‌समूह‌‌ आहे.‌‌
  2. ‌पोर्टर्स‌ ‌-‌ ‌म्हणजेच‌ ‌वाहक‌ ‌किंवा‌ ‌हमाल,‌ ‌जे‌ ‌इतरांच्या‌ ‌वस्तू‌‌ वाहून‌ ‌नेतात.‌ ‌
  3. ‌ग्रँड‌ ‌कॅनॉल‌ ‌-‌ ‌एक‌ ‌जागतिक‌ ‌वारसा‌ ‌स्थळ.‌ ‌जगातील‌ ‌सर्वात‌‌ लांब‌ ‌कालवा‌ ‌किंवा‌ ‌कृत्रिम‌ ‌नदी‌ ‌आणि‌ ‌प्रसिद्ध‌‌ पर्यटन‌ ‌स्थळ.‌ ‌
  4. ‌व्हेनिझिया‌ ‌-‌ ‌इटलीतील‌ ‌एक‌ ‌बंदर‌ ‌
  5. ‌पियाझा‌ ‌-‌ ‌(Piazza)‌ ‌पियाझा‌ ‌सॅन‌ ‌मार्को‌ ‌(Piazza‌ ‌san‌‌ marco).‌ ‌ज्याला‌ ‌इंग्रजीत‌ ‌सेंट‌ ‌मार्क‌ ‌स्क्वेअर‌ ‌(st.‌ ‌Mark’s‌ ‌Square)‌ ‌असेही‌ ‌ओळखले‌ ‌जाते.‌‌ पर्यटनासाठी‌ ‌हे‌ ‌एक‌ ‌आकर्षक‌ ‌चौक‌ ‌आहे.‌ ‌
  6. ‌अर्थतज्ज्ञ‌ ‌-‌ ‌अर्थ‌ ‌विषयक‌ ‌माहिती‌ ‌असणारे‌ ‌व‌ ‌त्याबाबत‌‌ सल्ला‌ ‌देऊ‌ ‌शकणारे‌ ‌अर्थशास्त्राचे‌ ‌विद्वान.‌
  7. ‌लिरा‌ ‌-‌ ‌1861 ते‌ ‌2002 ‌च्या‌ ‌दरम्यान‌ ‌असलेले‌‌ इटलीतील‌ ‌चलन.‌ ‌
  8. ‌रोम‌ ‌-‌ ‌इटलीच्या‌ ‌राजधानीचे‌ ‌शहर
  9. माणिक‌ ‌-‌ ‌हे‌ ‌सर्वोत्तम‌ ‌रत्न‌ ‌मानले‌ ‌जाते.‌ ‌याला‌ ‌इंग्रजीत‌ ‌रुबी‌‌ (ruby)‌ ‌असे‌ ‌म्हणतात.‌ ‌लाल‌ ‌रंगाचा‌ ‌माणिक‌‌ सर्वाधिक‌ ‌मौल्यवान‌ ‌असतो.‌ ‌
  10. न्यूयॉर्क‌ ‌-‌ ‌अमेरिकेतील‌ ‌सर्वात‌ ‌दाट‌ ‌लोकवस्ती‌ ‌असलेले‌ ‌शहर‌
  11. मुंबई‌ ‌-‌ ‌भारताची‌ ‌आर्थिक‌ ‌राजधानी‌ ‌आणि‌ ‌दाट‌‌ लोकवस्तीचे‌ ‌शहर‌‌
  12. ‌हाँगकाँग‌ ‌-‌ ‌चीन‌ ‌देशातील‌ ‌एक‌ ‌स्वायत्त‌ ‌प्रदेश‌ ‌
  13. ‌लंडन‌ ‌-‌ ‌इंग्लंडच्या‌ ‌राजधानीचे‌ ‌शहर‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12.1 व्हेनिस

वाक्प्रचार‌‌:

1.‌ ‌हूरहूर‌ ‌वाटणे‌ ‌-‌ ‌चिंता‌ ‌वाटणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 12 पुन्हा एकदा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा(कविता)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 12 पुन्हा एकदा Textbook Questions and Answers

पाठाखालील‌ ‌स्वाध्याय:

1.‌ कवयित्रीला‌ ‌असे‌ ‌का‌ ‌म्हणावेसे‌ ‌वाटते?‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌कोसळाव्यात,‌ ‌कारण‌ ‌….‌…..‌
उत्तरः‌
समाजातील‌ ‌असणारा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा.‌

प्रश्न‌ ‌2.
भुलावी‌ ‌तहान‌ ‌विसरावी‌ ‌भूक,‌ ‌कारण‌ ‌….‌…… ‌
उत्तरः‌ ‌
नवनवीन‌ ‌गोष्टींची‌ ‌निर्मिती‌ ‌करण्याची‌ ‌इच्छा‌ ‌व्हा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

2. ‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌घटनांचे‌ ‌कवयित्रीला‌ ‌अपेक्षित‌ ‌परिणाम‌ ‌लिहा.‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 1
उत्तरः‌
1. वीज‌ ‌चमकणे‌ ‌-‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌होतो,‌ ‌माणसात‌ ‌नवचैतन्य‌‌सळसळते.‌ ‌
2.‌ ‌वारा‌ ‌घु मणे‌ ‌-‌ ‌युवक‌ ‌भारला‌ ‌जाऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌जाऊन,‌‌ नवनिर्मितीसाठी‌ ‌प्रयत्नशील‌ ‌होईल.‌

3. खालील‌ ‌प्रतिके‌ ‌व‌ ‌त्यांचा‌ ‌अर्थ‌ ‌यांच्या‌ ‌जोड्या‌ ‌लावा.

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
खालील‌ ‌प्रतिके‌ ‌व‌ ‌त्यांचा‌ ‌अर्थ‌ ‌यांच्या‌ ‌जोड्या‌ ‌लावा.

‌ ‌’अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. वीज‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌‌‌(अ)‌ ‌सर्वत्र‌ ‌भारत‌ ‌भूमी‌ ‌ चमकावी‌
‌2. मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌‌(आ)‌ ‌समाजातील‌ ‌भेदभाव‌ ‌नष्ट‌ ‌व्हावे‌‌
‌3. नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ लागावी‌‌(इ)‌ ‌मातीने‌ ‌भेदभाव‌ ‌विसरावा‌‌
4. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदभाव‌(ई)‌ ‌माणसांत‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌
5. उजळावी‌ ‌भूमी‌ दिगंतात‌‌(उ)‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टीची‌‌ निर्मिती‌ ‌करण्याची‌‌ इच्छा‌ ‌व्हावी.‌ ‌

उत्तरः‌

‌ ‌’अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. वीज‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌‌‌(ई)‌ ‌माणसांत‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌
‌2. मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌‌(इ)‌ ‌मातीने‌ ‌भेदभाव‌ ‌विसरावा‌‌
‌3. नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ लागावी‌(उ)‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टीची‌‌ निर्मिती‌ ‌करण्याची‌‌ इच्छा‌ ‌व्हावी.‌ ‌
4. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदभाव‌(आ)‌ ‌समाजातील‌ ‌भेदभाव‌ ‌नष्ट‌ ‌व्हावे‌‌
5. उजळावी‌ ‌भूमी‌ दिगंतात‌‌(अ)‌ ‌सर्वत्र‌ ‌भारत‌ ‌भूमी‌ ‌ चमकावी‌

4.‌ ‌भावार्थाधारित.‌‌

‌प्रश्न‌ ‌1.
मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…….‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद……..‌ ‌या,‌‌ काव्यपंक्तीतील‌ ‌समाजिक‌ ‌आशय‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌
‌‘कृती‌ ‌3‌ ‌:‌ ‌काव्यसौंदर्य’‌ ‌मधील‌ (1)‌ ‌(ii)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पहा.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

‌5.‌ ‌अभिव्यक्ती‌

‌प्रश्न‌ ‌1.
आपल्या‌ ‌देशात‌ ‌शांती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌यासाठी‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌काय‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌तुम्हांस‌ ‌वाटते‌ ‌ते‌ ‌स्वत:च्या‌ ‌शब्दांत‌ ‌सविस्तर‌‌ लिहा.‌ ‌
उत्तर‌:‌ ‌
‘कृती‌ 3:‌ ‌काव्यसौंदर्य’‌ ‌मधील‌ ‌(4)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पहा.‌ ‌

‌प्रश्न‌ ‌2.
‌कवितेचा‌ ‌तुम्हाला‌ ‌समजलेला‌ ‌भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌ ‌
(कवितेचा‌ ‌भावार्थ‌ ‌पहा.)‌‌

अपठित‌ ‌गदय‌ ‌आकलन.‌‌:

1. ‌खालील‌ ‌उतारा‌ ‌काळजीपूर्वक‌ ‌वाचून‌ ‌त्याखालील‌ ‌कृती‌ ‌करा.‌

‌प्रश्न‌ ‌1.
चौकटी‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌‌
(अ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌पांढरा‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌ ‌[‌ ‌]
(आ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌केशरी‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌ ‌[ ]
(इ)‌ ‌झेंड्याचा‌ ‌हिरवा‌ ‌रंग‌ ‌गुणांचा‌ ‌निदर्शक‌‌ [ ]

आपल्या‌ ‌झेंड्याचा‌ ‌मधला‌ ‌भाग‌ ‌पांढरा‌ ‌आहे.‌ ‌त्याचा‌ ‌अर्थ‌ ‌काय?‌ ‌पांढरा‌ ‌रंग‌ ‌प्रकाशाचा‌ ‌सत्याचा‌ ‌व‌ ‌साधेपणाचा‌ ‌निदर्शक‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌त्यावरील‌ ‌अशोकचक्र‌ ‌काय‌ ‌सांगते?‌ ‌ते‌ ‌सद्गुणांची,‌ ‌धर्माची‌ ‌खूण‌ ‌सांगते.‌ ‌या‌ ‌झेंड्याखाली‌ ‌काम‌ ‌करताना‌ ‌आपण‌ ‌धर्ममय‌ ‌राहू,‌ ‌सत्यमय‌ ‌राहू‌ ‌असा‌ ‌त्याचा‌ ‌अर्थ‌ ‌आहे.‌ ‌आपल्या‌ ‌वर्तनाची‌ ‌ही‌ ‌सूत्रे‌ ‌राहू‌ ‌देत.‌ ‌या‌ ‌चक्राचा‌ ‌आणखी‌ ‌काय‌ ‌अर्थ‌ ‌आहे?‌ ‌चक्र‌ ‌म्हणजे‌ ‌गती.‌ ‌हे‌ ‌चक्र‌ ‌सांगते,‌ ‌की‌ ‌गतिमान‌ ‌राहा.‌ ‌केशरी‌ ‌रंग‌ ‌त्यागाचा‌ ‌व‌ ‌नम्रतेचा‌ ‌निदर्शक‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌हिरवा‌ ‌रंग‌ ‌म्हणजे‌ ‌हरितश्यामल‌ ‌भूमातेचा.‌ ‌या‌ ‌ध्वजाखाली‌ ‌उभे‌ ‌राहून‌ ‌सेवावृत्तीने‌ ‌व‌ ‌निरहंकारीपणाने‌ ‌आपण‌ ‌पृथ्वीवर‌ ‌स्वर्ग‌ ‌निर्मूया.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

2. झेंड्यातील‌ ‌अर्थपूर्णता‌ ‌स्वभाषेत‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.

‌प्रश्न‌ ‌1.
झेंड्यातील‌ ‌अर्थपूर्णता‌ ‌स्वभाषेत‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 12 पुन्हा एकदा Additional Important Questions and Answers

पुढील‌ ‌पक्ष्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌ ‌

कृती‌ ‌1‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌

प्रश्न‌‌ ‌1.‌ ‌
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा
उत्तरः‌ ‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 2
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा 3

प्रश्न‌‌ ‌2.‌ ‌
उत्तर‌ ‌लिहा.‌
1. ‌रक्तात‌ ‌भिनावी‌ ‌-‌ ‌[ ]
2. ‌पिंगा‌ ‌घालणाऱ्या‌ ‌-‌ ‌[ ]‌ ‌
उत्तर:‌
‌1. वीज‌ ‌
2.‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌ ‌

प्रश्न‌‌ ‌1.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोण‌ ‌चमकावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌ ‌
उत्तरः‌ ‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकावी‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न 2.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌कोण‌ ‌यावे?‌ ‌
उत्तरः‌ ‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌याव्यात.‌

प्रश्न‌‌ ‌3.
‌बेभान‌ ‌कोण‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌ ‌
उत्तर‌‌:‌ ‌
पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌बेभान‌ ‌व्हाव्यात‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌‌ ‌4.
‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌कोणाला‌ ‌लागावी?‌ ‌
उत्तरः‌
‌कवयित्रीच्या‌ ‌मते‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌युवकाला‌ ‌लागावी.‌

प्रश्न‌‌ ‌5.
‌कवयित्री‌ ‌कोणाला‌ ‌तहान,‌ ‌भूक‌ ‌विसरायला‌ ‌सांगते?‌ ‌
उत्तरः‌ ‌
कवयित्री‌ ‌युवकाला‌ ‌तहान,‌ ‌भूक‌ ‌विसरायला‌ ‌सांगते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

कंसातील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌ ‌वापरून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

प्रश्न‌‌ ‌1.‌

  1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌‌ ………………………. (वीज,‌ ‌तार,‌ ‌काच,‌ ‌काया)
  2. भिनावी‌ ‌…………..‌ ‌पेटावे‌ ‌स्नायू‌‌ (मातीत,‌ ‌पाण्यात,‌ ‌रक्तात,‌ ‌अंगात)‌ ‌
  3. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌………….”‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान.‌ (धिंगाना,‌ ‌पिंगा,‌ ‌वरी,‌ ‌नाच)‌ ‌
  4. ‌मातीत‌ ‌…………..‌ ‌व्हावी‌ ‌एक.‌‌ (मातीत,‌ ‌माती,‌ ‌धन,‌ ‌पाणी)‌
  5. पुसून‌ ‌टाकीत‌ ‌…………..‌ ‌पुन्हा‌ ‌एकवेळ.‌‌ (जातीभेद,‌ ‌धर्मभेद,‌ ‌भेदाभेद,‌ ‌धर्म)‌
  6. ‌(पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌………… ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा.‌‌ (माणूस,‌ ‌युवक,‌ ‌मुलगा,‌ ‌बाप)‌ ‌
  7. ‌नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌उजळावी‌‌ (भूमी,‌ ‌जमीन,‌ ‌पठार,‌ ‌दरी)‌ ‌

उत्तर‌‌:‌

  1. वीज‌
  2. रक्तात‌
  3. पिंगा‌
  4. ‌माती‌
  5. भेदाभेद‌‌
  6. युवक‌ ‌
  7. ‌भूमी‌ ‌

‌जोड्या‌ ‌जुळवा.‌ ‌

प्रश्न‌‌ ‌1.‌

‘अ’‌ ‌गट‌‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. चमकावी‌ ‌(अ)‌ ‌पुकार‌
‌2. भिनावी‌ ‌(ब)‌ ‌स्नायू‌
3. पेटावे(क)‌ ‌रक्तात‌‌
4. करीत‌‌(ड)‌ ‌वीज‌‌

‌उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. चमकावी‌ ‌(ड)‌ ‌वीज‌‌
‌2. भिनावी‌ ‌(क)‌ ‌रक्तात‌‌
3. पेटावे(ब)‌ ‌स्नायू‌
4. करीत‌‌(अ)‌ ‌पुकार‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ ‌2.‌

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. घालीत‌ ‌याव्या‌ ‌पिंगा‌‌(अ)‌ ‌भेदाभेद‌
‌2. पावसाच्या‌ ‌सरी‌(ब)‌ ‌व्हावी‌ ‌एक‌
‌3. मातीत‌ ‌माती‌(क)‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌‌
‌4. पुसून‌ ‌टाकीत‌(ड)‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी.‌

‌उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. घालीत‌ ‌याव्या‌ ‌पिंगा‌‌(ड)‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी.‌
‌2. पावसाच्या‌ ‌सरी‌(क)‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌‌
‌3. मातीत‌ ‌माती‌(ब)‌ ‌व्हावी‌ ‌एक‌
‌4. पुसून‌ ‌टाकीत‌(अ)‌ ‌भेदाभेद‌

प्रश्न‌‌ 3.‌

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌(अ)‌ ‌भूक‌
‌2. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌(ब)‌ ‌तहान‌
‌3. भुलावी‌‌(क)‌ ‌भारला‌ ‌जावा‌
‌4. विसरावी‌‌(ड)‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
‌1. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌(ड)‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌
‌2. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌(क)‌ ‌भारला‌ ‌जावा‌
‌3. भुलावी‌‌(ब)‌ ‌तहान‌
‌4. विसरावी‌‌(अ)‌ ‌भूक‌

कृती‌ ‌2‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌‌ 1.
‌समान‌ ‌अर्थाच्या‌ ‌काव्यपंक्ती‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌

  1. मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी‌ ‌व‌ ‌एक‌ ‌व्हावी.‌‌
  2. पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌ ‌याव्यात.‌ ‌
  3. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌
  4. आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी‌ ‌तिची‌‌ किर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी.‌ ‌

उत्तर:‌

  1. ‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक‌‌
  2. ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
  3. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
  4. उजळावी‌ ‌भूमी‌ ‌………….‌ ‌दिगंतात‌ ‌….‌……… ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 2.
काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

  1. ‌रीत‌ ‌पुकार‌ ‌
  2. भिनावी‌ ‌रक्तात‌ ‌
  3. चमकावी‌ ‌वीज‌ ‌
  4. पेटावे‌ ‌स्नायू‌ ‌
  5. ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद‌ ‌
  6. ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌ ‌
  7. ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌
  8. ‌पुन्हा‌ ‌एकवेळ‌ ‌…..‌
  9. ‌उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…..‌ ‌दिगंतात‌ ‌….‌
  10. ‌युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
  11. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌ ‌
  12. नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌

उत्तर:‌ ‌

  1. ‌चमकावी‌ ‌वीज‌‌
  2. भिनावी‌ ‌रक्तात‌
  3. ‌पेटावे‌ ‌स्नायू‌
  4. ‌करीत‌ ‌पुकार‌ ‌
  5. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌ ‌
  6. पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
  7. ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद‌ ‌
  8. पुन्हा‌ ‌एकवेळ‌
  9. पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
  10. ‌युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌
  11. नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌‌
  12. उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…….‌ ‌दिगंतात‌ ‌….‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
काव्यपंक्तींवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

  1. पुकार,‌ ‌चमकावी,‌ ‌रक्तात,‌ ‌स्नायू‌ ‌
  2. ‌एकदा,‌ ‌उतरावी,‌ ‌एकवार,‌ ‌करीत‌ ‌
  3. ‌एकवेळ,‌ ‌एकदा,‌ ‌टाकीत,‌ ‌घालीत‌ ‌
  4. पिंगा,‌ ‌भेदाभेद,‌ ‌बेभान,‌ ‌कोसळाव्यात‌ ‌
  5. ‌युवक,‌ ‌वारा,‌ ‌भूक,‌ ‌भूमी.‌
  6. चाहूल,‌ ‌भारला,‌ ‌घुमावा,‌ ‌विसरावी‌

‌उत्तर:‌

  1. ‌चमकावी,‌ ‌रक्तात,‌ ‌स्नायू,‌ ‌पुकार‌‌
  2. एकदा,‌ ‌उतरावी,‌ ‌करीत,‌ ‌एकवार‌ ‌
  3. एकदा,‌ ‌घालीत,‌ ‌टाकीत,‌ ‌एकवेळ‌
  4. पिंगा,‌ ‌बेभान,‌ ‌कोसळाव्यात,‌ ‌भेदाभेद‌
  5. वारा,‌ ‌युवक,‌ ‌भूक,‌ ‌भूमी‌‌
  6. घुमावा,‌ ‌भारला,‌ ‌विसरावी,‌ ‌चाहूल‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌ ‌तयार‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌‌ 1.‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌ ‌वीज.‌
‌उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोणी‌ ‌चमकावे?‌

प्रश्न‌‌ 2.
‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌
‌उत्तरः‌
‌बेभान‌ ‌कोणी‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते?‌

प्रश्न‌‌ 3.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा.‌ ‌
उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌कोण‌ ‌घुमावा?‌ ‌

प्रश्न‌‌ 4.‌
‌नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल.‌ ‌
उत्तरः‌
‌कोणाची‌ ‌चाहूल‌ ‌लागावी?‌ ‌

कृती‌ ‌3 ‌:‌ ‌काव्यसौंदर्य‌

खालील‌ ‌काव्यपंक्तीतील‌ ‌आशयसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌‌ 1.
‌पुन्हा‌ ‌एकदा,‌ ‌चमकावी‌ ‌वीज,‌ ‌उतरावी‌ ‌खाली,‌ ‌भिनावी‌‌ रक्तात‌
‌उत्तरः‌
‌वीज‌ ‌हे‌ ‌सळसळत्या‌ ‌उत्साहाचे‌ ‌प्रतीक‌ ‌आहे.‌ ‌सध्या‌‌ समाजामध्ये‌ ‌जी‌ ‌मरगळ‌ ‌दिसते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌मरगळ‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌माणसांमध्ये‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा‌ ‌असे‌ ‌येथे‌ ‌कवयित्रीला‌ ‌सूचित‌ ‌करायचे‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येकाच्या‌ ‌रोमारोमात‌ ‌चैतन्य‌ ‌निर्माण‌ ‌झाले‌ ‌पाहिजे.‌ ‌प्रत्येकजण‌ ‌उत्साहाने‌ ‌चांगले‌ ‌कार्य‌ ‌करण्यासाठी‌ ‌पुढे‌ ‌यावा‌ ‌आणि‌ ‌त्याच्या‌ ‌हातून‌ ‌देशासाठी‌ ‌काहीतरी‌ ‌चांगल्या‌ ‌गोष्टी‌ ‌घडल्या‌ ‌पाहिजेत.‌‌

प्रश्न‌‌ 2.
मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद…‌ ‌
उत्तरः‌
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌ ‌कोसळाव्यात.‌‌ या‌ ‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌ती‌ ‌एकजीव‌ ‌व्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजे‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा.‌ ‌समाजात‌ ‌एकोपा‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌म्हणून‌‌ मातीत‌ ‌माती‌ ‌एक‌ ‌व्हावी‌ ‌असे‌ ‌कवयित्रिला‌ ‌वाटते.‌

पुढील‌ ‌ओळींचा‌ ‌अर्थसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌‌

प्रश्न‌‌ 1.
उतरावी‌ ‌खाली,‌ ‌भिनावी‌ ‌रक्तात‌ ‌
उत्तरः‌
‌निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌‌ नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌वीजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌‌
रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 2.
‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद….‌ ‌
उत्तरः‌
‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌याचाच‌‌ अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजे‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकाराचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावरहित‌ ‌नव्या‌‌ समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रिला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
‌उजळावी‌ ‌भूमी‌ ‌…‌….. ‌दिगंतात‌ ‌…‌……‌
उत्तरः‌
‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌‌ उजळून‌ ‌निघावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌‌ कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌‌ 4.
‌पुन्हा‌ ‌एकदा,‌ ‌घुमावा‌ ‌वारा,‌ ‌युवक‌ ‌इथला,‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
उत्तरः‌
‌नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌‌ की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌‌ यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌

प्रश्न‌‌ 3.
क्रांती‌ ‌आपोआप‌ ‌होत‌ ‌नाही‌ ‌तर‌ ‌ती‌ ‌घडवून‌ ‌आणावी‌ ‌लागते,‌‌ यावर‌ ‌तुमचे‌ ‌मत‌ ‌सोदाहरण‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌
‌क्रांती‌ ‌आपोआप‌ ‌होत‌ ‌नसली‌ ‌तरी‌ ‌ती‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌‌ तशी‌ ‌परिस्थिती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌लागते.‌ ‌क्रांतीमुळे‌ ‌समाजात‌ ‌परिवर्तन‌ ‌होत‌ ‌असते.‌ ‌संपूर्ण‌ ‌समाजात‌ ‌व‌ ‌देशात‌ ‌आमूलाग्र‌ ‌बदल‌ ‌घडवून‌ ‌आणण्याचे‌ ‌सामर्थ्य‌ ‌क्रांतीत‌ ‌असते,‌ ‌तिला‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌ ‌समाजातील‌ ‌कोणीतरी‌ ‌व्यक्ती‌ ‌पुढाकार‌ ‌घेते.‌ ‌ती‌ ‌आपले‌ ‌ज्वलंत‌ ‌विचार‌ ‌लिखित‌ ‌स्वरूपात‌ ‌मांडते‌ ‌व‌ ‌पुढे‌‌ व्यक्त‌ ‌करते.‌ ‌त्याचे‌ ‌वाचन‌ ‌करून‌ ‌लोकांमध्ये‌ ‌तत्कालीन‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा‌ ‌वा‌ ‌विचारधारणेविषयी‌ ‌तिटकारा‌ ‌निर्माण‌ ‌होतो.‌ ‌जनता‌ ‌आपल्यावर‌ ‌होत‌ ‌असलेला‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌यांविरोधात‌ ‌जागृत‌ ‌होते‌ ‌व‌ ‌क्रांतीस‌ ‌सिद्ध‌ ‌होते.‌ ‌रूसोचे‌ ‌विचार‌ ‌वाचून‌ ‌फ्रेंच‌ ‌लोक‌ ‌राज्यक्रांती‌ ‌करण्यास‌ ‌सिद्ध‌ ‌झाले‌ ‌होते.‌ ‌केसरीतील‌ ‌लोकमान्य‌ ‌टिळकांचे‌ ‌लेख‌ ‌वाचून‌ ‌लोक‌ ‌इंग्रजांविरोधात‌ ‌चिडून‌‌ उठले‌ ‌होते.‌

प्रश्न‌‌ 4.
‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌शांती‌ ‌निर्माण‌ ‌व्हावी‌ ‌यासाठी‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌‌ काय‌ ‌व्हावे‌ ‌असे‌ ‌तुम्हांस‌ ‌वाटते‌ ‌ते‌ ‌स्वत:च्या‌ ‌शब्दांत‌ ‌सविस्तर‌‌ लिहा.‌ ‌
उत्तरः‌
‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌आज‌ ‌भ्रष्टाचार,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार,‌‌ स्त्रीशोषण,‌ ‌बालशोषण‌ ‌असे‌ ‌अनेक‌ ‌वाईट‌ ‌प्रकार‌ ‌घडत‌ ‌आहेत.‌ ‌त्यामुळे‌ ‌आपल्या‌ ‌देशात‌ ‌आज‌ ‌अशांतीचे‌ ‌वातावरण‌ ‌निर्माण‌ ‌झालेले‌ ‌आहे.‌ ‌यासाठी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌क्रांती‌ ‌घडवून‌ ‌आणण्यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌एकत्र‌ ‌येणे‌ ‌आवश्यक‌ ‌बनलेले‌ ‌आहे.‌ ‌देशात‌ ‌वाढत‌ ‌चाललेली‌ ‌अराजकता‌ ‌व‌ ‌अंधाधुंदी‌ ‌कमी‌ ‌करण्यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌प्रामाणिकपणाने‌ ‌आपले‌ ‌कर्तव्य‌ ‌निभावले‌ ‌पाहिजे.‌ ‌’मी‌ ‌भ्रष्टाचार‌ ‌करणार‌ ‌नाही‌ ‌वा‌ ‌इतरांना‌ ‌करू‌ ‌देणार‌ ‌नाही’,‌ ‌यावर‌ ‌सर्वांनी‌ ‌ठाम‌ ‌असले‌ ‌पाहिजे.‌ ‌संविधानाच्या‌ ‌विरोधात‌ ‌कार्य‌ ‌करत‌ ‌असलेल्या‌ ‌लोकांना‌ ‌पकडून‌ ‌पोलीस‌ ‌ठाण्यात‌ ‌दिले‌ ‌पाहिजे.‌ ‌देशसेवेचे‌ ‌बाळकडू‌ ‌सर्वांनी‌ ‌प्राशन‌ ‌केले‌ ‌पाहिजे.‌ ‌यासाठी‌ ‌सर्वांनी‌ ‌मिळून‌‌ पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌अभियान‌ ‌चालविले‌ ‌पाहिजे.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌‌ 5.
‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेले‌ ‌लोक‌ ‌सर्वसामान्यांपेक्षा‌ ‌वेगळे‌ असतात,‌ ‌यावर‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌सोदाहरण‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌
‌उत्तरः‌ ‌
नवनिर्मिती‌ ‌म्हणजे‌ ‌जुन्या‌ ‌चालीरीती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌समाजात‌‌ प्रचलित‌ ‌असलेल्या‌ ‌सामाजिक‌ ‌समस्या‌ ‌यांचा‌ ‌नाश‌ ‌करून‌ ‌नवीन‌ ‌मूल्यांवर‌ ‌आधारित‌ ‌समाजाची‌ ‌स्थापना‌ ‌करणे‌ ‌होय.‌ ‌अशा‌ ‌या‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेले‌ ‌लोक‌ ‌इतरांहून‌ ‌वेगळेच‌ ‌असतात.‌ ‌ते‌ ‌आपल्या‌ ‌ध्यासाने‌ ‌भारावलेले‌ ‌असतात.‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌साकार‌ ‌करण्यासाठी‌ ‌ते‌ ‌समाजात‌ ‌क्रांती‌ ‌घडवून‌ ‌आणतात.‌ ‌आपल्या‌ ‌ज्वलंत‌ ‌विचारांनी‌ ‌व‌ ‌कृतीतून‌ ‌ते‌ ‌समाजापुढे‌ ‌एक‌ ‌आदर्श‌ ‌निर्माण‌ ‌करतात.‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेली‌ ‌माणसे‌ ‌ध्येयवेडी‌ ‌असतात.‌ ‌नेल्सन‌ ‌मंडेला‌ ‌यांनीसुद्धा‌ ‌प्रस्थापित‌ ‌समाजरचनेविरोधात‌ ‌जो‌ ‌संघर्ष‌ ‌केला‌ ‌होता‌ ‌तो‌ ‌खरोखरच‌ ‌प्रशंसनीयच‌ ‌होता.‌ ‌स्वामी‌ ‌विवेकानंद,‌ ‌आगरकर,‌ ‌लोकमान्य‌ ‌टिळक‌ ‌यांनी‌ ‌सुद्धा‌ ‌नवनिर्मितीसाठी‌ ‌भगीरथ‌ ‌प्रयत्न‌ ‌केले‌ ‌होते;‌ ‌म्हणून‌ ‌या‌ ‌सर्वांना‌ ‌सर्वसामान्यांपेक्षा‌ ‌मानाचे‌ ‌व‌ ‌आदराचे‌ ‌स्थान‌ ‌आहे.‌‌

प्रश्न‌‌ 6.
दिलेल्या‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌कवितेसंबंधी‌ ‌पुढील‌ ‌कृती‌‌ सोडवा.‌ ‌
‌उत्तरः‌ ‌
1. कवी/‌ ‌कवयित्रीचे‌ ‌नाव‌ ‌-‌‌ प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌

2. ‌संदर्भ‌ ‌-‌‌
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌‌ आहे.‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌त्यांच्या‌ ‌’भुलाई’‌ ‌या‌ ‌कवितासंग्रहातील‌ ‌आहे.‌ ‌

3‌. ‌प्रस्तावना‌ ‌-‌‌
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केले‌ ‌आहे.‌ ‌वाङमयप्रकारसामाजिक‌ ‌कविता‌ ‌कवितेचा‌ ‌विषयनवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करणारी‌‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌सामाजिक‌ ‌भान‌ ‌असलेली‌ ‌कविता‌ ‌आहे.‌

4. वाङमयप्रकार‌‌-
सामाजिक‌ ‌कविता‌

5. ‌कवितेचा‌ ‌विषय‌‌-
नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करणारी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌सामाजिक‌ ‌भान‌ ‌असलेली‌ ‌कविता‌ ‌आहे.‌‌

6. कवितेतील‌ ‌आवडलेली‌ ‌ओळ‌‌
मातीत‌ ‌माती‌ ‌
व्हावी‌ ‌एक‌ ‌…‌
‌पुसून‌ ‌टाकीत‌‌
भेदाभेद…‌ ‌

7.‌ ‌मध्यवर्ती‌ ‌कल्पना‌ ‌-‌‌
समाजातील‌ ‌जुन्या‌ ‌रूढी,‌ ‌रीतिरिवाज,‌ ‌परंपरा,‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌‌ सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते..‌ ‌

8. कवितेतून‌ ‌मिळणारा‌ ‌संदेश‌‌ –
समाजातील‌ ‌सर्व‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद,‌ ‌रूढी,‌ ‌रीतीरिवाज,‌ ‌परंपरा‌ ‌इथल्या‌ ‌तरुणांनी‌ ‌नष्ट‌ ‌कराव्यात.‌ ‌तसेच‌ ‌नवीन,‌ ‌पुरोगामी‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌एकसंघ‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌करण्याचा‌ ‌प्रत्येकाने‌‌ ध्यास‌ ‌घ्यावा.‌ ‌हा‌ ‌संदेश‌ ‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेतून‌ ‌मिळतो.‌ ‌

9. कविता‌ ‌आवडण्याची‌ ‌वा‌ ‌न‌ ‌आवडण्याची‌ ‌कारणे-
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌मला‌ ‌खूप‌ ‌आवडली‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌महत्त्वाचे‌ ‌कारण‌ ‌म्हणजे‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌वर्णन‌ ‌करण्यासाठी‌ ‌कवयित्रीने‌ ‌निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌अतिशय‌ ‌सुरेख‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌प्रतिकांमुळे‌ ‌कविता‌ ‌जिवंत‌ ‌असल्याप्रमाणे‌ ‌भास‌ ‌होतो.‌‌

10. ‌भाषिक‌ ‌वैशिष्ट्ये‌‌-
‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

‌खालील‌ ‌काव्यपंक्तींचे‌ ‌रसग्रहण‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌चमकावी‌ ‌वीज‌‌
उतरावी‌ ‌खाली‌ ‌भिनावी‌ ‌रक्तात‌
‌पेटावे‌ ‌स्नायू‌ ‌करीत‌ ‌पुकार‌‌
पुन्हा‌ ‌एकवार‌ ‌
उत्तरः‌
‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतीकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌विजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌माणसांमध्ये‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌उत्साह‌ ‌भरून‌ ‌जावा.‌ ‌त्यांचे‌ ‌स्नायू‌ ‌पेटून‌ ‌उठावेत‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌जुन्या,‌ ‌अनिष्ट‌ ‌चालीरिती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌याविरुद्ध‌ ‌त्यांनी‌ ‌पेटून‌ ‌उठावे‌ ‌आणि‌ ‌ते‌ ‌सारे‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌त्यातून‌ ‌समाजाला‌ ‌प्रगतीपथावर‌ ‌घेऊन‌ ‌जाणारे‌ ‌नवीन‌ ‌विचार‌ ‌निर्माण‌ ‌व्हावेत.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ ‌2.
‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌पिंगा‌‌ पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌व्हाव्यात‌ ‌बेभान‌ ‌कोसळाव्या‌ ‌खाली‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌व्हावी‌ ‌एक…‌ ‌पुसून‌ ‌टाकीत‌ ‌भेदाभेद…‌‌ पुन्हा‌ ‌एकवेळ…‌ ‌
उत्तर‌:‌
‌’पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

‌नवनिर्मितीच्या‌ ‌विचारांनी‌ ‌प्रेरित‌ ‌झालेल्या‌ ‌मनाचे‌ ‌वर्णन‌ ‌करताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्याव्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावविरहित‌ ‌नव्या‌ ‌समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

प्रश्न‌ ‌3.
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌वारा‌‌
युवक‌ ‌इथला‌ ‌भारला‌ ‌जावा‌ ‌
भुलावी‌ ‌तहान‌ ‌विसरावी‌ ‌भूक‌ ‌
नवनिर्माणाची‌ ‌लागावी‌ ‌चाहूल‌ ‌
उजळावी‌ ‌भूमी…‌ ‌दिगंतात…‌‌
पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌
उत्तरः‌
‌‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌कवयित्रीने‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌इथल्या‌ ‌तरुणाने‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टी‌ ‌निर्माण‌ ‌करण्याची‌ ‌आस‌ ‌धरावी.‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌त्याला‌ ‌लागावी.‌ ‌नवीन‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌ ‌उजळून‌ ‌निघावी,‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.
‌‌
या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवयित्री‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌प्रमाण‌ ‌मराठी‌ ‌भाषेचा‌ ‌वापर‌ ‌केलेला‌ ‌आहे.‌ ‌प्रत्येक‌ ‌ओळीमध्ये‌ ‌केवळ‌ ‌दोनच‌ ‌शब्दांचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌वेगळा‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌निसर्गप्रतिकांचा‌ ‌योग्य‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌अर्थाचे‌ ‌सौंदर्य‌ ‌वाढवलेले‌ ‌आहे.‌‌

पुन्हा एकदा Summary in Marathi

कवयित्रीचा‌ ‌परिचय:

नाव‌‌:‌ ‌प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌
जन्म‌ ‌:‌ ‌(1953)‌‌
:‌ ‌ग्रामीण‌ ‌कथाकार,‌ ‌कवयित्री,‌ ‌’हजारी‌ ‌बेलपान’,‌ ‌’अकसिदीचे‌ ‌दाने’,‌ ‌’सुगरनचा‌ ‌खोपा’,‌ ‌’जावयाचं‌ ‌पोर’‌ ‌इत्यादी‌ ‌कथासंग्रह;‌ ‌’भुलाई’‌ ‌हा‌ ‌कवितासंग्रह;‌ ‌‘बुढाई’‌ ‌ही‌ ‌कादंबरी‌ ‌प्रसिद्ध.‌ ‌अस्सल‌ ‌वैदर्भी‌ ‌बोलीचा‌ ‌प्रभावी‌ ‌वापर‌ ‌हे‌ ‌त्यांच्या‌ ‌लेखनाचे‌ ‌खास‌ ‌वैशिष्ट्य‌ ‌आहे.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘पुन्हा‌ ‌एकदा’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवयित्री‌ ‌’प्रतिमा‌ ‌इंगोले‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌नवनिर्माणाचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌सुरेख‌ ‌वर्णन‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

The‌ ‌poem‌ ‌’Punha‌ ‌ekda’‌ ‌is‌ ‌written‌ ‌by‌ ‌poetess‌ ‌Pratima‌ ‌Ingole.‌ ‌In‌ ‌this‌ ‌poem‌ ‌mind’s‌ ‌resolution‌ ‌of‌ ‌new‌ ‌generates‌ ‌has‌ ‌been‌ ‌depicted‌ ‌nicely.‌ ‌The‌ ‌Poetess‌ ‌very‌ ‌aptly‌ ‌depicts‌ ‌the‌ ‌urge‌ ‌of‌ ‌a‌ ‌progressive‌ ‌and‌ ‌creative‌ ‌mind‌ ‌towards‌ ‌the‌ ‌betterment‌ ‌of‌ ‌society‌ ‌once‌ ‌again.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

भावार्थ‌‌:

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌……….‌ ‌पुन्हा‌ ‌एकवार‌
निसर्गातील‌ ‌विविध‌ ‌प्रतिकांचा‌ ‌वापर‌ ‌करीत‌ ‌कवयित्री‌ ‌नवनिर्मितीचा‌ ‌ध्यास‌ ‌घेतलेल्या‌ ‌मनाच्या‌ ‌भावस्थितीचे‌ ‌छान‌ ‌वर्णन‌ ‌करतात.‌ ‌त्या‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌वीज‌ ‌चमकून‌ ‌खाली‌ ‌उतरून‌ ‌यावी.‌ ‌त्या‌ ‌वीजेचे‌ ‌तेज,‌ ‌तिची‌ ‌प्रखरता‌ ‌माणसांच्या‌ ‌रक्तात‌ ‌भिनावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌माणसांमध्ये‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌उत्साह‌ ‌भरून‌ ‌जावा.‌ ‌त्यांचे‌ ‌स्नायू‌ ‌पेटून‌ ‌उठावेत‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌जुन्या,‌ ‌अनिष्ट‌ ‌चालीरिती,‌ ‌रूढी,‌ ‌परंपरा,‌ ‌अन्याय,‌ ‌अत्याचार‌ ‌याविरुद्ध‌ ‌त्यांनी‌ ‌पेटून‌ ‌उठावे‌ ‌आणि‌ ‌ते‌ ‌सारे‌ ‌नष्ट‌ ‌करून‌ ‌त्यातून‌ ‌समाजाला‌ ‌प्रगतीपथावर‌ ‌घेऊन‌ ‌जाणारे‌ ‌नवीन‌ ‌विचार‌ ‌निर्माण‌ ‌व्हावेत.‌‌

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घालीत‌ ‌……भेदाभेद…‌ ‌पुन्हा‌ ‌एकवेळ…‌‌
नवनिर्मितीच्या‌ ‌विचारांनी‌ ‌प्रेरित‌ ‌झालेल्या‌ ‌मनाचे‌ ‌वर्णन‌ ‌करताना‌ ‌कवयित्री‌ ‌पुढे‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌पावसाच्या‌ ‌जोरदार‌ ‌सरी‌ ‌पिंगा‌ ‌घालीत‌ ‌म्हणजे‌ ‌स्वत:भोवती‌ ‌गोल‌ ‌गोल‌ ‌फिरत,‌ ‌बेभान‌ ‌होऊन‌‌ जमिनीवर‌ ‌बरसाव्यात.‌ ‌या‌ ‌बेभान‌ ‌सरींमुळे‌ ‌मातीत‌ ‌माती‌ ‌मिसळून‌ ‌जावी.‌ ‌ती‌ ‌एकजीव‌ ‌व्हावी.‌ ‌याचाच‌ ‌अर्थ‌ ‌या‌ ‌मातीतील‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजातील‌ ‌सगळा‌ ‌भेदाभेद‌ ‌मिटून‌ ‌जावा,‌ ‌संपून‌ ‌जावा,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌ ‌म्हणजेच‌ ‌समाजात‌ ‌असलेला‌ ‌गरीब-श्रीमंत,‌ ‌उच्च-नीच,‌ ‌जात-धर्म,‌ ‌स्त्री-पुरुष‌ ‌असा‌ ‌विविध‌ ‌प्रकारचा‌ ‌भेदाभेद‌ ‌नष्ट‌ ‌होऊन‌ ‌भेदभावविरहित‌ ‌नव्या‌ ‌समाजाची‌ ‌निर्मिती‌ ‌व्हावी,‌ ‌असे‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌घुमावा‌ ‌…..‌ ‌दिगंतात…‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा…‌‌
नवनिर्मितीचे‌ ‌विचार‌ ‌प्रखरतेने‌ ‌मांडताना‌ ‌कवयित्री‌ ‌पुढे‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌नव्या‌ ‌सुधारणांचा‌ ‌वारा‌ ‌आपल्या‌ ‌समाजात‌ ‌घुमत‌ ‌यावा.‌ ‌या‌ ‌वाऱ्याने‌ ‌इथला‌ ‌प्रत्येक‌ ‌युवक‌ ‌भारून‌ ‌जावा.‌ ‌इथल्या‌ ‌तरुणाने‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होऊन,‌ ‌तहानभूक‌ ‌विसरून‌ ‌नवनवीन‌ ‌गोष्टी‌ ‌निर्माण‌ ‌करण्याची‌ ‌आस‌ ‌धरावी.‌ ‌नवनिर्माणाची‌ ‌चाहूल‌ ‌त्याला‌ ‌लागावी.‌ ‌नवीन‌ ‌विचारांचा‌ ‌नवा‌ ‌समाज‌ ‌निर्माण‌ ‌व्हावा.‌ ‌नव्या‌ ‌विचारांनी,‌ ‌नव्या‌ ‌कर्तृत्वाने‌ ‌आपली‌ ‌सारी‌ ‌भूमी‌ ‌उजळून‌ ‌निघावी.‌ ‌म्हणजेच‌ ‌आपली‌ ‌भारतभूमी‌ ‌पुन्हा‌ ‌एकदा‌ ‌प्रखर‌ ‌तेजाने‌ ‌तळपावी,‌ ‌तिची‌ ‌कीर्ती‌ ‌सगळ्या‌ ‌जगभर‌ ‌पसरावी,‌ ‌असेच‌ ‌कवयित्रीला‌ ‌वाटते.‌‌

शब्दार्थ‌‌:

  1. एकदा‌ ‌-‌ ‌एकवार‌ ‌(once)‌ ‌
  2. चमकणे‌ ‌-‌ ‌चकाकणे‌ ‌(to‌ ‌brighten,‌ ‌to‌ ‌glitter)‌
  3. ‌रक्त‌ ‌-‌ ‌रूधिर‌ ‌(blood)‌‌
  4. स्नायू‌‌ -‌ ‌(a‌ ‌muscle)‌ ‌
  5. पुकार‌ ‌-‌ ‌हाक‌ ‌
  6. पिंगा‌ ‌- लहान‌ ‌मुलींचा‌ ‌एक‌ ‌खेळ‌
  7. ‌पाऊस‌ -‌ ‌पर्जन्य‌ ‌(rain)‌
  8. ‌कोसळाव्या‌ ‌-‌ ‌पडाव्यात‌ ‌(should‌ ‌fall)‌
  9. ‌घुमावा‌ ‌-‌ ‌(should‌ ‌reverberate)‌
  10. ‌बेभान‌ ‌-‌ ‌अनियंत्रित,‌ ‌अनावर‌ ‌(beyond‌ ‌control)‌‌
  11. भेदाभेद‌ ‌-‌ ‌(discrimination)‌ ‌
  12. ‌युवक‌ ‌-‌ ‌तरुण‌ ‌पुरुष‌ ‌(a‌ ‌young‌ ‌man)‌
  13. ‌नवनिर्माण‌ ‌-‌ ‌नवीन‌ ‌निर्मिती‌ ‌(to‌ ‌create‌ ‌something‌ ‌new)‌‌
  14. भूमी‌‌ ‌-‌ ‌जमीन‌ ‌(land)‌ ‌
  15. चाहूल‌ ‌-‌ ‌कानोसा,‌ ‌सूचना‌ ‌(hint,‌ ‌an‌ ‌inkling)‌ ‌
  16. दिगंत‌ ‌-‌ ‌आसमंत‌ ‌(sky)‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 12 पुन्हा एकदा

वाक्प्रचार‌‌:

1. ‌बेभान‌ ‌होणे‌ ‌-‌ ‌भान‌ ‌विसरणे.‌
2. ‌भारले‌ ‌जाणे‌‌ -‌ ‌मंत्रमुग्ध‌ ‌होणे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 13 तिफन Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन(कविता)

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 13 तिफन Textbook Questions and Answers‌

‌1. खालील‌ ‌अर्थाच्या‌ ‌शब्दसमुहाला‌ ‌कवितेतील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌‌ दया.‌ ‌

प्रश्न‌ ‌1. ‌
खालील‌ ‌अर्थाच्या‌ ‌शब्दसमुहाला‌ ‌कवितेतील‌ ‌योग्य‌ ‌शब्द‌‌ दया.‌ ‌

  1. ‌पेरणीसाठी‌ ‌लागणारे‌ ‌बियाणे‌ ‌…….‌………… ‌
  2. ‌शेतकरी‌ ‌पेरणीसाठी‌ ‌वापरतो‌ ‌ते‌ ‌अवजार‌ ‌…………………
  3. पाराबती‌ ‌करते‌ ‌त्या‌ ‌दोन‌ ‌कृती‌ ‌……………, …………………..

उत्तर:

  1. ‌बजवाई‌
  2. ‌तिफण‌‌
  3. पोटाला‌ ‌वटी‌ ‌बांधणे,‌ ‌झोळी‌ ‌काठीला‌ ‌टांगणे‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

2.‌ ‌खालील‌ ‌ओळींतील‌ ‌अधोरेखित‌ ‌संकल्पना‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1. ‌‌
‌काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जस‌ ‌हासरं‌ ‌चांदन.‌ ‌
उत्तरः‌ ‌
ज्याप्रमाणे‌ ‌आकाशात‌ ‌चांदणं‌ ‌चमकत‌ ‌असतं,‌ ‌त्याचप्रमाणे‌‌ शेतकऱ्याला‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌बियाणे‌ ‌चमकत‌ ‌आहे,‌ ‌हसत‌ ‌आहे‌‌ असे‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ ‌2. ‌‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌ ‌
उत्तरः‌
‌शेतकरी‌ ‌भर‌ ‌दिवसा‌ ‌(शेतात)‌ ‌स्वप्न‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌ ‌शेतकऱ्याची‌‌ काळी‌ ‌कसदार‌ ‌सुपीक‌ ‌जमीन‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌जमिनीत‌ ‌हिरवंगार‌ ‌शेत‌‌ पिकवून‌ ‌खूप‌ ‌धान्य‌ ‌मिळवयाचं‌ ‌त्याचं‌ ‌स्वप्न‌ ‌आहे.‌ ‌

3. या‌ ‌कवितेत‌ ‌आलेले‌ ‌वहाडी‌ ‌बोलीतील‌ ‌शब्द‌ ‌शोधा‌ ‌व‌ ‌त्यांना‌ ‌प्रमाणभाषेतील‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌‌

प्रश्न‌ 1.‌ ‌
या‌ ‌कवितेत‌ ‌आलेले‌ ‌वहाडी‌ ‌बोलीतील‌ ‌शब्द‌ ‌शोधा‌ ‌व‌ ‌त्यांना‌ ‌प्रमाणभाषेतील‌ ‌शब्द‌ ‌लिहा.‌‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 1
उत्तरः‌

व-हाडी‌ ‌शब्द‌‌प्रमाण‌ ‌भाषेत‌‌
1. काया‌‌काळ्या‌‌
2. पानी‌‌पाणी‌‌
3. ईज‌‌वीज‌‌
4. झोयी‌‌झोळी‌ ‌
5. वटीओटी‌‌
6. पाराबती‌‌पार्वती‌‌‌‌
7. काटीला‌ ‌काठीला‌
8. लळते‌‌‌रडते‌‌
9. जीवाले‌‌जीवाला‌‌
10. सांजीले‌‌संध्याकाळी‌‌
11. सपन‌‌स्वप्न‌‌
12. डोया‌‌डोळा‌‌‌‌
13. रगत‌‌रक्त‌‌
14. वाटुली‌‌वाट‌‌
15. हिर्व‌‌हिरवं‌‌
16. ढेकूल‌‌ढेकळ‌‌
17. पायाले‌‌पायाला‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

4. कवितेच्या‌ ‌आधारे‌ ‌खालील‌ ‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌

प्रश्न‌ 1.‌
‌कवितेच्या‌ ‌आधारे‌ ‌खालील‌ ‌तक्ता‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 2
उत्तरः‌

कवितेचा  ‌विषय‌कवितेची‌ ‌ ‌भाषा‌कवितेतील पात्र‌कवितेतील ‌तुम्हांला‌ ‌सर्वांत‌ आवडलेले‌ प्रतिक‌‌कवितेतील‌‌ ‌नैसर्गिक‌‌ ‌घटना‌‌
शेतातील‌ पेरणी‌‌व-हाडी‌‌शेतकरी‌ ‌व‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌‌काटा‌ ‌(अतिशय‌‌‌ ‌कष्ट)‌‌विजा‌ चमकतात.‌‌ ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌होतो.‌ ‌ढग‌ ‌बरसतात.‌‌

5.‌ ‌अभिव्यक्ती‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
‘काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते’‌ ‌या‌ ‌ओळीतील‌‌ भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
‌कृती‌ ‌3:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(vi)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा.‌ ‌

प्रश्न‌ ‌2.‌
‘काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते’‌ ‌या‌‌ ओळीचा‌ ‌संदर्भ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
कृती‌ ‌3‌ ‌:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(v)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा

भाषाभ्यास‌:

प्रश्न‌ ‌1.‌
‌खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा.‌
‌1. ‌मी‌ ‌शाळा‌ ‌जातो.‌ ‌
2.‌ ‌मी‌ ‌शाळेत‌ ‌जातो.‌ ‌

ही‌ ‌दोन‌ ‌वाक्ये‌ ‌तुम्ही‌ ‌वाचलीत.‌ ‌यांपैकी‌ ‌पहिले‌ ‌वाक्य‌ ‌चुकीचे‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌ दुसरे‌ ‌वाक्य‌ ‌बरोबर‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌दोन्ही‌ ‌वाक्यांमध्ये‌ ‌काय‌ ‌फरक‌ ‌आहे?‌ ‌पहिल्या‌ ‌वाक्यात‌ ‌’शाळा’‌ हा‌ ‌शब्द‌ ‌आहे.‌ ‌दुसऱ्या‌ ‌वाक्यात‌ ‌’शाळा’‌ ‌या‌ ‌शब्दाला‌ ‌’-त’‌ ‌हा‌ ‌प्रत्यय‌ ‌लागला‌ ‌आहे.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌ ‌ ‌
खालील‌ ‌वाक्ये‌ ‌वाचा.‌ ‌
1. ‌राम‌ ‌मित्राशी‌ ‌बोलतो.‌
2.‌ ‌रेश्मा‌ ‌पालीला‌ ‌घाबरते.‌ ‌
3. ‌कल्पना‌ ‌दुकानात‌ ‌जाते.‌

या‌ ‌वाक्यांमध्ये,‌ ‌मित्र,‌ ‌पाल,‌ ‌दुकान‌ ‌या‌ ‌नामांना‌ ‌अनुक्रमे‌ ‌-शी,‌ ‌-ला,‌ ‌-त‌ ‌हे‌ ‌प्रत्यय‌ ‌जोडलेले‌ ‌आहेत.‌ ‌ प्रत्यय‌ ‌लागण्यापूर्वी‌ ‌या‌ ‌शब्दांमध्ये‌ ‌काही‌ ‌बदल‌ ‌झाले‌ ‌आहेत.‌ ‌उदा.,‌ ‌मित्र~मित्रा-,‌ ‌पाल~पाली-,‌ ‌दुकान~दुकाना-‌ ‌शब्दाला‌ ‌प्रत्यय‌ ‌लागण्यापूर्वी‌ ‌होणाऱ्या‌ ‌या‌ ‌बदलाला‌ ‌शब्दाचे‌ ‌सामान्यरूप‌ ‌ म्हणतात.‌ ‌शब्दाच्या‌ ‌मूळ‌ ‌रूपाला‌ ‌सरळरूप‌ ‌म्हणतात.‌ ‌उदा.,‌ ‌’दुकान’‌ ‌हे‌ ‌सरळरूप‌ ‌आणि‌ ‌ दकाना-‌ ‌हे‌ ‌सामान्यरूप.‌ ‌

नामांना‌ ‌किंवा‌ ‌सर्वनामांना‌ ‌लागणारे‌ ‌प्रत्यय‌ ‌अनेक‌ ‌प्रकारचे‌ ‌असतात.‌ ‌-ला,-त,-ने,-शी,-चा,-ची,-चे‌ ‌इत्यादी.‌ ‌नामांना‌ ‌व‌ ‌सर्वनामांना‌ ‌प्रत्ययांबरोबरच‌ ‌शब्दयोगी‌ ‌अव्यये‌ ‌जोडली‌ ‌जातात.‌ ‌तेव्हासुद्धा‌ ‌सामान्यरूप‌ ‌होते.‌ ‌

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 13 तिफन Additional Important Questions and Answers

पुढील‌ ‌पक्ष्याच्या‌ ‌आधारे‌ ‌दिलेल्या‌ ‌सूचनेनुसार‌ ‌कृती‌ ‌करा:‌

‌कृती‌ ‌1 ‌:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌
आकृतिबंध‌ ‌पूर्ण‌ ‌करा.
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 3
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 4

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌
चौकटी‌ ‌पूर्ण‌ ‌करा.‌‌
‌उत्तरः‌
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन 5

प्रश्न‌ 3.‌
उत्तर‌ ‌लिहा.‌‌
‌उत्तरः‌
नंदी‌ ‌बैलांच्या‌ ‌जोडीला‌ ‌हाकणारा‌ ‌-‌ ‌[सदाशीव‌]

‌खालील‌ ‌प्रश्नांची‌ ‌उत्तरे‌ ‌एका‌ ‌वाक्यात‌ ‌लिहा.‌‌

प्रश्न‌ 1.‌
कोण‌ ‌रडत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तरः‌
‌तानुलं‌ ‌रडत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 2.‌
‌पाराबतीने‌ ‌पोटाला‌ ‌काय‌ ‌बांधले‌ ‌आहे?‌ ‌
उत्तर:‌
‌पाराबतीने‌ ‌पोटाला‌ ‌वटी‌ ‌बांधली‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 3.‌
शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌कवीला‌ ‌कसे‌ ‌वाटत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तरः‌
‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌कवीला‌ ‌जणू‌ ‌हसरे‌ ‌चांदणे‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 4.‌
जीवाला‌ ‌कोणाची‌ ‌भूल‌ ‌पडत‌ ‌आहे?‌
‌उत्तरः‌ ‌
जीवाला‌ ‌मातीच्या‌ ‌कस्तुरीच्या‌ ‌वासाची‌ ‌भूल‌ ‌पडत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 5.‌
भिजलेली‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌कशाप्रमाणे‌ ‌भासतात?‌ ‌
उत्तरः‌
‌भिजलेली‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌भासतात.‌ ‌.‌‌

प्रश्न‌ 6.‌
शेतकरी‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌काय‌ ‌पाहत‌ ‌आहे?‌ ‌
उत्तर:‌
‌शेतकरी‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌हिरवं‌ ‌सपन‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 7.‌
‌योग्य‌ ‌पर्याय‌ ‌शोधून‌ ‌रिकाम्या‌ ‌जागा‌ ‌भरा.‌

  1. नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌…….”‌ ‌हकालते.‌‌ (महादेव,‌ ‌सदाशीव,‌ ‌शीव,‌ ‌शेतकरी)‌ ‌
  2. …………….‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌‌ (मोळी,‌ ‌चोळी,‌ ‌झोयी,‌ ‌पताका)‌
  3. काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌…………….’‌ ‌चालते.‌‌ (गोफन,‌ ‌रापन,‌ ‌चाखन,‌ ‌तिफन)‌ ‌
  4. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌‌ ……………….. न्हातीधुती‌ ‌होते.‌‌ (माती,‌ ‌धरनी,‌ ‌काया,‌ ‌पृथ्वी)‌ ‌
  5. ‌मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌..‌…………..‌ ‌‌तिफन‌ ‌हानते.‌‌ (राघू,‌ ‌शूक,‌ ‌सदाशीव,‌ ‌पाराबती)‌
  6. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌………………‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌ (शितू,‌ ‌राघू,‌ ‌चंदू,‌ ‌मैना)‌ ‌
  7. ‌डोया‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌…..‌…………‌ ‌पायात‌ ‌रुतते.‌‌ (खिळा,‌ ‌मोळा,‌ ‌चूक,‌ ‌काटा)‌ ‌

उत्तर:‌

  1. सदाशीव‌
  2. ‌झोयी‌
  3. तिफन‌ ‌
  4. माती‌
  5. राघू‌‌
  6. शितू‌ ‌
  7. ‌काटा‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

कृती‌ ‌2:‌ ‌आकलन‌ ‌कृती‌ ‌

प्रश्न‌ 1.‌
‌समान‌ ‌अर्थाच्या‌ ‌काव्यपंक्ती‌ ‌शोधून‌ ‌लिहा.‌

  1. आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात.‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌‌ नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌
  2. ‌काठीला‌ ‌टांगलेल्या‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे.‌
  3. ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌‌ अंघोळ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌
  4. शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌
  5. शेतकरी‌ ‌तिफणीत‌ ‌बीज‌ ‌टाकत‌ ‌आहे.‌ ‌त्याचं‌ ‌लक्ष‌ ‌जमिनीवर‌‌ ढेकळं‌ ‌फोडत‌ ‌पुढे‌ ‌जाणाऱ्या‌ ‌वखरावर‌ ‌आहे.‌ ‌
  6. त्याचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌(धान्य‌ ‌पिकवण्याचं)‌ ‌खरं‌ ‌झालं‌ ‌आहे.‌ ‌

उत्तर:‌

  1. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय.‌‌
  2. झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌ ‌
  3. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌‌
  4. राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌
  5. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌
  6. ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌

जोड्या‌ ‌जुळवा.‌

प्रश्न‌ 1.

‘अ’‌ ‌गट‌ ‌‘ब’‌ ‌गट‌‌
‌1. काळ्या‌ ‌मातीत‌(अ)‌ ‌लळते‌
2. विजेचा‌(ब)‌ ‌ढोल‌ ‌वाजवतात‌
‌3. ढग‌(क)‌ ‌थयथय‌ ‌नाच‌
4. तानुलं‌‌(ड)‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌ ‌‘ब’‌ ‌गट‌‌
‌1. काळ्या‌ ‌मातीत‌(ड)‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌
2. विजेचा‌(क)‌ ‌थयथय‌ ‌नाच‌
‌3. ढग‌(ब)‌ ‌ढोल‌ ‌वाजवतात‌
4. तानुलं‌‌(अ)‌ ‌लळते‌

प्रश्न‌ 2.

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
1. काकरात‌‌‌(अ)‌ ‌न्हातीधुती‌
2. चांदनं‌‌(ब)‌ ‌गोंदन‌
3. लाळानौसाचं‌‌(क)‌ ‌हासरं‌
‌4. माती‌‌(ड)‌ ‌बिजवाई‌

उत्तर:‌

‘अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌
1. काकरात‌‌‌(ड)‌ ‌बिजवाई‌
2. चांदनं‌(क)‌ ‌हासरं‌
3. लाळानौसाचं‌‌(ब)‌ ‌गोंदन‌
‌4. माती‌‌(अ)‌ ‌न्हातीधुती‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 3.

‌’अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. शितू‌ ‌(अ)‌ ‌पायात‌ ‌रुतते‌‌
2. लोनी(ब)‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌
3. डोया‌‌(क)‌ ‌पायाला‌ ‌वाटते‌
4. काटा‌‌(ड)‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌

उत्तर:‌

‌’अ’‌ ‌गट‌‌‘ब’‌ ‌गट‌ ‌
‌1. शितू‌ ‌(ड)‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌
2. लोनी(क)‌ ‌पायाला‌ ‌वाटते‌
3. डोया‌‌(ब)‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌
4. काटा‌‌(अ)‌ ‌पायात‌ ‌रुतते‌‌

काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌

प्रश्न‌ 1.
काव्यपंक्तींचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌
उत्तर:‌

  1. ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌‌
  2. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌
  3. वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते.‌ ‌
  4. काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌
  5. ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  6. ‌काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
  7. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌
  8. ‌मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते.‌‌
  9. ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  10. वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌‌
  11. काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌‌
  12. ‌पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌पाटते.‌

‌उत्तर:‌

  1. ‌‌काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌‌
  2. ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌ ‌
  3. ‌वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते.‌
  4. ‌‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌ ‌
  5. काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
  6. सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌
  7. मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते.‌
  8. राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌
  9. ‌वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌
  10. ‌पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌वाटते.‌ ‌
  11. ‌काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते.‌‌
  12. हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

काव्यपंक्तीवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

प्रश्न‌ 1.
काव्यपंक्तीवरून‌ ‌शब्दांचा‌ ‌योग्य‌ ‌क्रम‌ ‌लावा.‌‌

  1. बरसते,‌ ‌टांगते,‌ ‌हकालते,‌ ‌उनारते
  2. ढोल,‌ ‌तानुलं,‌ ‌पाराबती,‌ ‌सदाशीव‌‌
  3. बरसते,‌ ‌गोंदन,‌ ‌पाहेते,‌ ‌चांदनं‌ ‌
  4. राघू,‌ ‌मैना,‌ ‌माती,‌ ‌कस्तुरीचा‌ ‌
  5. तिफन,‌ ‌ढग,‌ ‌काटा,‌ ‌डोया‌ ‌
  6. वखर,‌ ‌वला,‌ ‌लोनी,‌ ‌हिर्व‌

उत्तर:‌

  1. हकालते,‌ ‌उनारते,‌ ‌टांगते,‌ ‌बरसते‌‌
  2. ढोल,‌ ‌सदाशीव,‌ ‌पाराबती,‌ ‌तानुलं‌ ‌
  3. चांदनं,‌ ‌गोंदन,‌ ‌पाहेते,‌ ‌बरसते‌ ‌
  4. ‌माती,‌ ‌कस्तुरीचा,‌ ‌मैना,‌ ‌राघू‌
  5. तिफन,‌ ‌डोया,‌ ‌काटा,‌ ‌ढग‌‌
  6. वला,‌ ‌वखर,‌ ‌लोनी,‌ ‌हिर्व‌

प्रश्न‌ ‌तयार‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ 1.
‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते.‌ ‌
उत्तरः‌
‌काटीला‌ ‌काय‌ ‌टांगते?‌

प्रश्न‌ 2.
काया‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते.‌
‌उत्तरः‌
‌काया‌ ‌मातीत‌ ‌काय‌ ‌चालते?‌

प्रश्न‌ 3.
‌तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते.‌ ‌
उत्तर:‌
‌कोणता‌ ‌वास‌ ‌जिवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे?‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 4.
धरतीच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌
उत्तरः‌
‌कोणाच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌आहे?‌‌

प्रश्न‌ 5.
वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते.‌
‌उत्तरः‌
‌शितू‌ ‌काय‌ ‌पाहत‌ ‌आहे?‌ ‌

कृती‌ ‌3‌:‌ ‌काव्यसौंदर्य‌

खालील‌ ‌काव्यपंक्तीतील‌ ‌आशयसौंदर्य‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌

प्रश्न‌ 1.
‌काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌ ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
उत्तरः‌ ‌
शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌‌ सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌‌ शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात.‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌आहे‌ ‌असे‌ ‌वाटते.‌ ‌ढगांचा‌ ‌होणारा‌‌ गडगडाट‌ ‌ऐकून‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत,‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌ ‌

प्रश्न‌ 2.‌ ‌
झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते.‌‌ त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌
‌पार्वतीने‌ ‌(शेतकऱ्याच्या‌ ‌पत्नीने)‌ ‌आपले‌ ‌रडणारे‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌‌ झोळीत‌ ‌ठेवले‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌झोळी‌ ‌तिने‌ ‌काठीला‌ ‌टांगून‌ ‌ठेवली‌ ‌आहे.‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे.‌ ‌आकाशात‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागले‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌आहे.‌ ‌शेतकरी‌ ‌शेतीच्या‌‌ कामात‌ ‌मग्न‌ ‌झाला‌ ‌आहे.‌

प्रश्न‌ 3.‌ ‌
काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌ ‌
उत्तरः‌
‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्य‌ ‌पेरतो.‌ ‌हे‌‌ पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌म्हणजे‌ ‌जणू‌ ‌काही‌ ‌हसरं‌ ‌चांदणं‌ ‌आहे.‌ ‌शिवारात‌ ‌पेरलेले‌ ‌बियाणं‌ ‌हे‌ ‌आकाशात‌ ‌चमकणाऱ्या‌ ‌चांदण्यासारखं‌ ‌भासत‌‌ आहे‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ 4.‌ ‌
‌सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते.‌ ‌
उत्तरः‌
‌पावसाची‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे,‌ ‌त्यामुळे‌ ‌पावसाच्या‌ ‌पडणाऱ्या‌‌ सरी‌ ‌जमिनीवर‌ ‌बरसत‌ ‌आहेत.‌ ‌धरणी‌ ‌ओली‌ ‌चिंब‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌पावसाच्या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌‌ आहेत,‌ ‌असे‌ ‌कवीला‌ ‌वाटते.‌

प्रश्न‌ 5.‌ ‌
‌काटा‌ ‌पायात‌ ‌रूतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते.‌
‌उत्तरः‌
‌आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌‌ शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌शेतकऱ्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते;‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌ ‌नाही.‌ ‌कारण‌‌ त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌‌ उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 6.‌ ‌
‌काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते.‌ ‌
उत्तरः‌
‌पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌तिफन‌ ‌धरली‌ ‌जाते‌ ‌आणि‌ ‌बियाणाची‌‌ पेरणी‌ ‌होते.‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळात‌ ‌चालताना‌ ‌ती‌ ‌ढेकळं‌ ‌पावसाने‌ ‌भिजली‌ ‌आहेत.‌ ‌त्यामुळे‌ ‌पायाला‌ ‌ती‌ ‌मऊ‌ ‌लोण्यासारखी‌ ‌जाणवतात.‌ ‌या‌ ‌ढेकळातून‌ ‌आता‌ ‌हिरवंगार‌ ‌पीक‌ ‌येईल‌ ‌असं‌ ‌स्वप्न‌ ‌शेतकरी‌ ‌पाहत‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌ओळीतून‌ ‌शेतकऱ्याचा‌ ‌आशावाद‌‌ दिसून‌ ‌येतो.‌

‌पुढील‌ ‌ओळींचा‌ ‌अर्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌

प्रश्न‌ 1.‌ ‌
‌ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते.‌ ‌
उत्तरः‌
‌शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरी‌‌ धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो‌‌ जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.

प्रश्न‌ 2.‌ ‌
‌नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌सदाशीव‌ ‌हकालते.
उत्तरः‌ ‌
पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकरी‌‌ यार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌स्वत:‌ ‌नंदीबैलाच्या‌‌ जोडीला‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 3.‌ ‌‌
धरतीच्या‌ ‌आंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदनं‌ ‌
उत्तरः‌
‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌‌ ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते,‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌‌ कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 4.‌ ‌‌
मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌
उत्तरः‌
‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌‌ राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌‌ आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌ ‌

प्रश्न‌ 5.‌ ‌‌
बैल,‌ ‌काळी‌ ‌माती,‌ ‌तिफन‌ ‌आणि‌ ‌शेत‌ ‌यांमध्येच‌ ‌शेतकरी‌‌ राजाचा‌ ‌संसार‌ ‌गुरफटलेला‌ ‌असतो.‌ ‌तुमचे‌ ‌विचार‌ ‌लिहा.‌ ‌
उत्तरः‌
शेतकरी‌ ‌म्हटला‌ ‌म्हणजे‌ ‌शेत‌ ‌हे‌ ‌आलेच.‌ ‌शेत‌ ‌आले‌ ‌की,‌‌ माती,‌ ‌बैल‌ ‌व‌ ‌तिफन‌ ‌असे‌ ‌सर्व‌ ‌काही‌ ‌आले.‌ ‌शेतकरी‌ ‌राजाचे‌ ‌विश्व‌ ‌यांतच‌ ‌गुरफटलेले‌ ‌असते.‌ ‌दिवसभर‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌शेत‌ ‌नांगरताना‌ ‌त्याचे‌ ‌अनवाणी‌ ‌पाय‌ ‌काळ्या‌ ‌मातीला‌ ‌स्पर्श‌ ‌करीत‌ ‌असतात.‌ ‌तिफन‌ ‌हातात‌ ‌घेऊन‌ ‌शेत‌ ‌नांगरताना‌ ‌त्याला‌‌ सुखाची‌ ‌अनुभूती‌ ‌येत‌ ‌असते.‌ ‌पेरणी,‌ ‌नागरणी,‌ ‌कापणी,‌ ‌मळणी‌ ‌यांशिवाय‌ ‌दुसरे‌ ‌काहीही‌ ‌त्यास‌ ‌सुचत‌ ‌नसते.‌ ‌म्हणून‌ ‌शेतकरी‌ ‌राजाचा‌ ‌संसार‌ ‌हा‌ ‌बैल,‌ ‌काळी‌ ‌माती,‌ ‌तिफन‌ ‌आणि‌ ‌शेत‌ ‌यांमध्ये‌ ‌गुरफटलेला‌ ‌असतो.‌ ‌

प्रश्न‌ 6.‌ ‌‌
पावसाच्या‌ ‌दिवसातील‌ ‌मातीच्या‌ ‌सुगंधाचा‌ ‌तुम्ही‌ ‌जरूर‌ ‌आस्वाद‌ ‌घेतला‌ ‌असेल.‌ ‌त्यावेळी‌ ‌तुम्हांला‌ ‌झालेल्या‌‌ आनंदाचे‌ ‌वर्णन‌ ‌करा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
पाऊस‌ ‌पडण्याअगोदर‌ ‌माती‌ ‌उन्हात‌ ‌तापून‌ ‌गरम‌ ‌झालेली‌‌ असते.‌ ‌तिच्यातून‌ ‌गरम‌ ‌वाफा‌ ‌निघत‌ ‌असतात.‌ ‌पण‌ ‌जेव्हा‌ ‌पावसाला‌ ‌सुरुवात‌ ‌होते‌ ‌आणि‌ ‌तप्त‌ ‌धरती‌ ‌पावसात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघते,‌ ‌तेव्हा‌ ‌मातीतून‌ ‌निघणारा‌ ‌सुगंध‌ ‌आपणास‌ ‌मोहून‌ ‌टाकतो‌ ‌व‌ ‌तो‌ ‌कस्तुरीच्या‌ ‌सुगंधाप्रमाणे‌ ‌सारा‌ ‌आसमंत‌ ‌दरवळून‌ ‌टाकतो.‌ ‌जणू‌ ‌धरणी‌ ‌मातेने‌ ‌त्यात‌ ‌स्नानच‌ ‌केलेले‌ ‌असते.‌ ‌मी‌ ‌प्रत्येक‌ ‌वर्षी‌ ‌पावसात‌ ‌न्हाऊन‌ ‌निघालेल्या‌ ‌मातीच्या‌ ‌सुगंधाचा‌ ‌आस्वाद‌ ‌घेतलेला‌ ‌आहे.‌ ‌त्या‌ ‌प्रत्येक‌ ‌वेळी‌ ‌माझे‌ ‌मन‌ ‌प्रसन्न‌ ‌व‌ ‌टवटवीत‌ ‌झालेले‌ ‌आहे.‌‌ माझ्या‌ ‌मनात‌ ‌एक‌ ‌प्रकारचा‌ ‌जोश‌ ‌व‌ ‌उत्साह‌ ‌निर्माण‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌‌ ‌

प्रश्न‌ 7.‌ ‌‌‌
‌शेतकरीच‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌हिरवे‌ ‌सपन‌ ‌फुललेच‌ ‌नसते.‌ ‌या‌‌ विधानाचा‌ ‌तुम्हांला‌ ‌समजलेला‌ ‌अर्थ‌ ‌सांगा.‌ ‌
उत्तरः‌ ‌
शेतकरीच‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌हिरवे‌ ‌सपन‌ ‌फुललेच‌ ‌नसते.‌ ‌हिरवे‌‌ सपन‌ ‌म्हणजे‌ ‌शेतात‌ ‌बहरून‌ ‌आलेले‌ ‌पीक.‌ ‌जर‌ ‌शेतकरी‌ ‌नसता‌ ‌तर‌ ‌शेती‌ ‌कोणीच‌ ‌करू‌ ‌शकले‌ ‌नसते.‌ ‌मग‌ ‌पेरणी,‌ ‌नागरणी,‌ ‌कापणी‌ ‌व‌ ‌मळणी‌ ‌या‌ ‌प्रक्रिया‌ ‌कोणालाही‌ ‌पूर्ण‌ ‌करता‌ ‌आल्याच‌ ‌नसत्या.‌ ‌देशातील‌ ‌लोकांना‌ ‌अन्नधान्य‌ ‌खाण्यास‌ ‌मिळालेच‌ ‌नसते.‌ ‌त्यामुळे‌ ‌लोकांची‌ ‌अन्नान्न‌ ‌दशा‌ ‌झाली‌ ‌असती.‌ ‌संपूर्ण‌ ‌मानव‌ ‌जीवनच‌ ‌संपुष्टात‌ ‌आले‌ ‌असते.‌ ‌खरेच‌ ‌शेतकऱ्याशिवाय‌ ‌मानवी‌ ‌जीवनाची‌ ‌कल्पनाच‌ ‌करता‌ ‌आली‌ ‌नसती.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 8.‌ ‌‌‌
‌दिलेल्या‌ ‌मुद्द्यांच्या‌ ‌आधारे‌ ‌कवितेसंबंधी‌ ‌पुढील‌ ‌कृती‌‌ सोडवा.‌
उत्तरः‌
1. ‌कवी‌ ‌/‌ ‌कवयित्रीचे‌ ‌नाव‌ ‌-‌‌
विठ्ठल‌ ‌वाघ‌ ‌

2. ‌संदर्भ‌ ‌-‌‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌ही‌‌ कविता‌ ‌त्यांच्या‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌मातीत’‌ ‌या‌ ‌कवितासंग्रहातील‌ ‌आहे.‌ ‌

3.‌ ‌प्रस्तावना‌ ‌-‌‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांची‌ ‌होणारी शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌‌ कवीने‌ ‌केले‌ ‌आहे.‌ ‌

4. वाङ्मयप्रकार‌‌ –
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌एक‌ ‌‘लोकगीत’‌ ‌आहे.‌

5. ‌कवितेचा‌ ‌विषय‌‌ –
शेतकरी,‌ ‌कष्टकरी‌ ‌लोकजीवनाचे‌ ‌चित्रण‌ ‌करणारी‌ ‌’तिफन’‌ ‌ही‌‌ एक‌ ‌ग्रामीण‌ ‌कविता‌ ‌आहे.‌

6. कवितेतील‌ ‌आवडलेली‌ ‌ओळ‌‌ –
सरीवर‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते‌‌
तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌

7.‌ ‌मध्यवर्ती‌ ‌कल्पना‌ ‌-‌‌
पडणाऱ्या‌ ‌पावसावर,‌ ‌शेतीवर‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌सारे‌ ‌जीवन‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌पाऊस‌ ‌आल्यावर‌ ‌त्याची‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌धांदल‌ ‌सुरू‌ ‌होते.‌ ‌पेरणी,‌ ‌बैलांविषयीचे‌ ‌प्रेम,‌ ‌पावसाच्या‌ ‌दिवसांतील‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध,‌ ‌शेतकऱ्यांचे‌ ‌स्वप्न,‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्र‌ ‌’तिफन’‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

8. कवितेतून‌ ‌मिळणारा‌ ‌संदेश‌‌ –
शेतकरी‌ ‌खूप‌ ‌कष्टाने‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌पिकवत‌ ‌असतो.‌ ‌आपल्या‌ ‌अनेक‌ ‌सुखाचा,‌ ‌आनंदाचा‌ ‌तो‌ ‌त्याग‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌प्रसंगी‌ ‌रडणाऱ्या‌ ‌मुलांकडे‌ ‌दुर्लक्ष‌ ‌करून,‌ ‌आपल्या‌ ‌जखमांना‌ ‌विसरून‌ ‌तो‌ ‌शेतीची‌ ‌कामे‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌खूप‌ ‌यातना,‌ ‌त्रास‌ ‌सोसून‌ ‌आपल्या‌ ‌ताटात‌ ‌भाजी-भाकरीची‌ ‌सोय‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्यांचा‌ ‌आपण‌ ‌आदर‌ ‌केला‌ ‌पाहिजे.‌ ‌तो‌ ‌मातीत‌ ‌कष्ट‌ ‌करतो‌ ‌म्हणून‌ ‌आपण‌ ‌पोटभर‌ ‌जेऊ‌ ‌शकतो,‌ ‌हे‌ ‌आपण‌ ‌कधीही‌ ‌विसरू‌ ‌नये.‌ ‌हा‌ ‌संदेश‌ ‌‘तिफन’‌ ‌या‌ ‌कवितेतून‌ ‌आपणास‌ ‌मिळतो.‌ ‌

9. कविता‌ ‌आवडण्याची‌ ‌वा‌ ‌न‌ ‌आवडण्याची‌ ‌कारणे‌‌ –
“तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌मला‌ ‌खूप‌ ‌आवडली‌ ‌आहे.‌ ‌त्याचे‌ ‌कारण‌ ‌म्हणजे‌ ‌हे‌ ‌एक‌ ‌लोकगीत‌ ‌आहे.‌ ‌छान‌ ‌चालीवर‌ ‌आपण‌ ‌ते‌ ‌गाऊ‌ ‌शकतो.‌ ‌शिवाय‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌वाचत‌ ‌असताना‌ ‌शेतकऱ्याचे‌‌ आयुष्य‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌राहते.‌

10. ‌भाषिक‌ ‌वैशिष्ट्ये‌‌ –
‘तिफन’‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

खालील‌ ‌काव्यपंक्तींचे‌ ‌रसग्रहण‌ ‌करा.सोडवा.‌ ‌

प्रश्न‌ ‌1.‌ ‌
काया‌ ‌मातीत‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालते‌‌
ईज‌ ‌नाचते‌ ‌थयथय‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌ ‌सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌त्यामुळे‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌की‌ ‌त्याच्या‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌लगबग‌ ‌सुरू‌ ‌होते.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळया‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो.‌ ‌जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌व-हाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 2.‌ ‌
नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌जोळीले‌ ‌सदाशीव‌ ‌हकालते‌‌
वटी‌ ‌बांधून‌ ‌पोटाले‌ ‌पाराबती‌ ‌उनारते‌ ‌
वटी‌ ‌पोटाले‌ ‌बांधते‌ ‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌
‌झोयी‌ ‌काटीले‌ ‌टांगते‌ ‌त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌‌
त्यात‌ ‌तानुलं‌ ‌लळते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌जोडीला‌ ‌तिफन‌या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌ ‌

प्रश्न‌ 3.‌ ‌
काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌जसं‌ ‌हासरं‌ ‌चांदनं‌‌
घरतीच्या‌ ‌अंगोपांगी‌ ‌लाळानौसाचं‌ ‌गोंदन‌ ‌
उत्तरः‌ ‌
‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्यामुळे‌ ‌सदाशीव‌ ‌शेतकऱ्याने‌ ‌शेतात‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌साथीने‌ ‌तिफन‌ ‌जोडून‌ ‌पेरणीला‌ ‌सुरुवात‌ ‌केली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पेरणीच्या‌ ‌कामात‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌त्याला‌ ‌साथ‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌त्यांनी‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌ ‌ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌ ‌कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

‌या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

प्रश्न‌ 4.‌ ‌
सरीवरी‌ ‌सरी‌ ‌येती‌ ‌माती‌ ‌न्हातीधुती‌ ‌होते‌‌
तिचा‌ ‌कस्तुरीचा‌ ‌वास‌ ‌भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌ ‌
भूल‌ ‌जीवाले‌ ‌पाळते‌ ‌वाट‌ ‌सांजीले‌ ‌पाहेते‌ ‌
मैना‌ ‌वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌‌
राघू‌ ‌तिफन‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तरः‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

पावसाला‌ ‌चांगली‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌सर्वत्र‌ ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌बरसणाऱ्या‌ ‌सरींमुळे‌ ‌माती‌ ‌चिंब‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌मातीचा‌ ‌कस्तुरीसारखा‌ ‌सुगंध‌ ‌सर्वत्र‌ ‌पसरलेला‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌सुगंध‌ ‌जीवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे,‌ ‌मन‌ ‌मोहीत‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌इकडे‌ ‌भिजलेल्या‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध‌ ‌मनाला‌ ‌धुंद‌ ‌करत‌ ‌आहे‌ ‌तर‌ ‌तिकडे‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌मैना‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌ ‌राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌आकाशातून‌ ‌छान‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌व-हाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

प्रश्न‌ 5.‌ ‌
वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌शितू‌ ‌वखर‌ ‌पाहेते‌‌
पानी‌ ‌भिजलं‌ ‌ढेकूल‌ ‌लोनी‌ ‌पायाले‌ ‌वाटते‌‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌
उत्तर:‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌‘विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌करून‌ ‌शेतकरी‌ ‌शेतात‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌सुरू‌ ‌आहे.‌ ‌तिफनीतून‌ ‌धान्य‌ ‌जमिनीमध्ये‌ ‌पेरले‌ ‌जाते.‌ ‌त्यानंतर‌ ‌नांगरणी‌ ‌केल्यामुळे‌ ‌मातीची‌ ‌छोटी-मोठी‌ ‌ढेकळं‌ ‌जी‌ ‌जमिनीतून‌ ‌वर‌ ‌आलेली‌ ‌असतात‌ ‌ती‌ ‌फोडून‌ ‌त्याची‌ ‌माती‌ ‌या‌ ‌पेरलेल्या‌ ‌धान्यावर‌ ‌हळूच‌ ‌सारली‌ ‌जाते,‌ ‌त्याला‌ ‌वखरणी‌ ‌म्हणतात.‌ ‌पेरणी‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌तिकडेही‌ ‌लक्ष‌ ‌आहे.‌ ‌पडणाऱ्या‌ ‌पावसामुळे‌ ‌माती‌ ‌भिजलेली‌ ‌आहे.‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेली‌ ‌ही‌ ‌मातीची‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌वाटतात.‌ ‌या‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌

‌प्रश्न‌ 6.‌ ‌
काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌‌
डोया‌ ‌सपन‌ ‌पाहेते‌ ‌काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌
काटा‌ ‌पायात‌ ‌रुतते‌ ‌लाल‌ ‌रगत‌ ‌सांडते‌ ‌हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌‌
हिर्व‌ ‌सपन‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
उत्तर:‌
‌’तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.

बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌शेतकरी‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌पेरणी‌ ‌करून‌ ‌झाल्यावर‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌ ‌आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌त्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते.‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌‌ नाही.‌ ‌कारण‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌त्याच्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌ ‌उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌ ‌पाऊस‌ ‌पडतो,‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागतात‌ ‌आणि‌ ‌त्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌हिरवे‌ ‌स्वप्न‌ ‌खरे‌ ‌होऊ‌ ‌लागते.‌‌

या‌ ‌काव्यपंक्तीमध्ये‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌वहाडी‌ ‌बोलीचा‌ ‌छान‌ ‌वापर‌ ‌केला‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌कवितेमध्ये‌ ‌यमक‌ ‌अलंकाराचा‌ ‌वापर‌ ‌करून‌ ‌छान‌ ‌परिणाम‌ ‌साधला‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌इथे‌ ‌चित्रदर्शी‌ ‌शैली‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

पाठाखालील‌ ‌स्वाध्याय‌‌:

‌अभिव्यक्ती‌:

प्रश्न‌ ‌1.‌
‘काया‌ ‌ढेकलात‌ ‌डोया‌ ‌हिर्व‌ ‌सपान‌ ‌पाहेते’‌ ‌या‌ ‌ओळीतील‌‌ भावार्थ‌ ‌स्पष्ट‌ ‌करा.‌ ‌
उत्तर:‌
‌कृती‌ ‌3:‌ ‌काव्यसौंदर्य,‌ ‌प्रश्न‌ ‌(1)‌ ‌मधील‌ ‌(vi)‌ ‌चे‌ ‌उत्तर‌ ‌पाहा.‌ ‌

तिफन Summary in Marathi

कवीचा‌ ‌परिचय‌:

नाव‌‌: विठ्ठल‌ ‌वाघ‌
जन्म‌‌:‌ ‌1945
‌सुप्रसिदध‌ ‌कवी‌ ‌व‌ ‌लेखक.‌ ‌’काळ्या‌ ‌मातीत‌ ‌मातीत’,‌ ‌’पंढरीच्या‌ ‌वाटेवर’,‌ ‌’कपाशीची‌ ‌चंद्रफुले’,‌ ‌’पाऊसपाणी’‌ ‌हे‌ ‌कवितासंग्रह;‌ ‌’अंधारयात्रा’‌ ‌हे‌ ‌नाटक;‌ ‌’डेबू’‌ ‌ही‌ ‌कादंबरी;‌ ‌’वहाड‌ ‌बोली‌ ‌आणि‌ ‌इतिहास’,‌ ‌’वहाडी‌ ‌म्हणी’‌ ‌इत्यादी‌ ‌पुस्तके‌ ‌प्रसिद्ध.‌‌

प्रस्तावना‌‌:

‘तिफन’‌ ‌ही‌ ‌कविता‌ ‌कवी‌ ‌’विठ्ठल‌ ‌वाघ’‌ ‌यांनी‌ ‌लिहिली‌ ‌आहे.‌ ‌पावसाच्या‌ ‌आगमनाने‌ ‌शेतकऱ्यांना‌ ‌होणारा‌ ‌आनंद‌ ‌शिवाय‌ ‌शेतीच्या‌ ‌कामांची‌ ‌लगबग‌ ‌याचे‌ ‌सुंदर‌ ‌चित्रदर्शी‌ ‌वर्णन‌ ‌या‌ ‌कवितेत‌ ‌दिसून‌ ‌येते.‌‌

Poet‌ ‌Vitthal‌ ‌Wagh‌ ‌has‌ ‌written‌ ‌the‌ ‌poem‌ ‌’Tiphan’.‌ ‌This‌ ‌poem‌ ‌describes‌ ‌a‌ ‌picture‌ ‌of‌ ‌rural‌ ‌area‌ ‌at‌ ‌the‌ ‌onset‌ ‌of‌ ‌the‌ ‌monsoons.‌ ‌A‌ ‌farmer’s‌ ‌joy‌ ‌knows‌ ‌no‌ ‌bounds‌ ‌as‌ ‌the‌ ‌monsoon‌ ‌showers‌ ‌drench‌ ‌his‌ ‌farm‌ ‌thoroughly.‌ ‌The‌ ‌poem‌ ‌depicts‌ ‌the‌ ‌various‌ ‌activities‌ ‌of‌ ‌the‌ ‌farmer‌ ‌and‌ ‌that‌ ‌of‌ ‌his‌ ‌wife‌ ‌in‌ ‌sowing‌ ‌seeds‌ ‌in‌ ‌the‌ ‌farm.‌ ‌The‌ ‌rain‌ ‌showers‌ ‌kindle‌ ‌the‌ ‌hope‌ ‌of‌ ‌an‌ ‌abundant‌ ‌green‌ ‌crop‌ ‌in‌ ‌the‌ ‌farmer’s‌ ‌mind.‌‌

भावार्थ‌‌:

काया‌ ‌मातीत‌ ‌……‌ ‌ढोल‌ ‌वाजवते‌ ‌
शेतकऱ्याच्या‌ ‌कष्टकरी‌ ‌जीवनाचे‌ ‌व‌ ‌निसर्गाचे‌ ‌नितांत‌ ‌सुंदर‌ ‌व‌ ‌जिवंत‌ ‌चित्र‌ ‌कवी‌ ‌आपल्या‌ ‌डोळ्यांसमोर‌ ‌उभे‌ ‌करतात.‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌संपूर्ण‌ ‌जीवन‌ ‌हे‌ ‌शेतीवर‌ ‌आणि‌ ‌पर्यायाने‌ ‌पावसावर‌ ‌अवलंबून‌ ‌असते.‌ ‌त्यामुळे‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌की‌ ‌त्याच्या‌ ‌शेतीच्या‌ ‌कामाची‌ ‌लगबग‌ ‌सुरू‌ ‌होते.‌

शेताची‌ ‌नांगरणी‌ ‌आटोपून‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्याने‌ ‌शेतकरीधान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌असतो.‌ ‌शेतात‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌चालू‌ ‌असते.‌ ‌काळ्या‌ ‌मातीत‌ ‌तिफन‌ ‌चालत‌ ‌असते.‌ ‌आकाशात‌ ‌विजा‌ ‌चमकत‌ ‌असतात‌ ‌जणू‌ ‌त्यांचा‌ ‌थयथय‌ ‌नाच‌ ‌चालू‌ ‌असतो.‌ ‌त्याचवेळी‌ ‌ढगांचा‌ ‌गडगडाट‌ ‌ऐकू‌ ‌येऊ‌ ‌लागतो‌ ‌जणू‌ ‌ढग‌ ‌ढोल‌ ‌वाजवत‌ ‌आहेत‌ ‌असे‌ ‌वाटते.‌‌

नंदी‌ ‌बैलाच्या‌ ‌…..‌ ‌ढग‌ ‌बरसते‌
]पाऊस‌ ‌आल्यामुळे‌ ‌पेरणीसाठी‌ ‌सदाशीव‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकरी‌ ‌तयार‌ ‌झालेला‌ ‌आहे.‌ ‌तो‌ ‌आपल्या‌ ‌शेतामध्ये‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌जोडीला‌ ‌तिफन‌ ‌बांधून‌ ‌हाकारत‌ ‌आहे.‌ ‌त्यावेळी‌ ‌सदाशीवची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌आपल्या‌ ‌पोटाला‌ ‌पदराची‌ ‌ओटी‌ ‌बांधून‌ ‌त्यात‌ ‌बियाणे‌ ‌घेऊन‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌‌
आपले‌ ‌रडणारे‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌ ‌पार्वतीने‌ ‌झोळीत‌ ‌ठेवले‌ ‌आहे.‌ ‌ती‌ ‌झोळी‌ ‌तिने‌ ‌काठीला‌ ‌टांगून‌ ‌ठेवली‌ ‌आहे.‌ ‌झोळीत‌ ‌झोका‌ ‌घेणारे‌ ‌बाळ‌ ‌रडत‌ ‌आहे‌ ‌आणि‌ ‌आकाशातून‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागले‌ ‌आहेत.‌ ‌पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाला‌ ‌आहे.‌‌

काकरात‌ ‌बिजवाई‌ ‌……‌ ‌हानते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌ ‌
पाऊस‌ ‌सुरू‌ ‌झाल्यामुळे‌ ‌सदाशीव‌ ‌शेतकऱ्याने‌ ‌शेतात‌ ‌नंदीबैलाच्या‌ ‌साथीने‌ ‌तिफन‌ ‌जोडून‌ ‌पेरणीला‌ ‌सुरुवात‌ ‌केली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌पेरणीच्या‌ ‌कामात‌ ‌त्याची‌ ‌पत्नी‌ ‌पार्वती‌ ‌त्याला‌ ‌साथ‌ ‌देत‌ ‌आहे.‌ ‌त्यांनी‌ ‌शेतात‌ ‌पेरलेले‌ ‌धान्य‌ ‌जणू‌ ‌हसणारं‌ ‌चांदणं‌ ‌वाटत‌ ‌आहे.‌ ‌शिवाय‌ ‌पेरलेले‌ ‌ते‌ ‌धान्य‌ ‌पाहून‌ ‌असे‌ ‌वाटते‌ ‌जणू‌ ‌धरतीच्या‌ ‌अंगावर‌ ‌लाडाने,‌ ‌कौतुकाने‌ ‌नवसाचे‌ ‌छान‌ ‌गोंदण‌ ‌केलेले‌ ‌आहे.‌‌

पुढे‌ ‌कवी‌ ‌म्हणतात‌ ‌की,‌ ‌आता‌ ‌पावसाला‌ ‌चांगली‌ ‌सुरुवात‌ ‌झाली‌ ‌आहे.‌ ‌सर्वत्र‌ ‌पावसाच्या‌ ‌सरीवर‌ ‌सरी‌ ‌कोसळत‌ ‌आहेत.‌ ‌जणू‌ ‌या‌ ‌सरी‌ ‌मातीला‌ ‌न्हाऊ‌ ‌घालत‌ ‌आहेत.‌ ‌या‌ ‌बरसणाऱ्या‌ ‌सरींमुळे‌ ‌माती‌ ‌चिंब‌ ‌भिजून‌ ‌गेली‌ ‌आहे.‌ ‌या‌ ‌मातीचा‌ ‌कस्तुरीसारखा‌ ‌सुगंध‌ ‌सर्वत्र‌ ‌पसरलेला‌ ‌आहे.‌ ‌हा‌ ‌सुगंध‌ ‌जीवाला‌ ‌भूल‌ ‌पाडत‌ ‌आहे,‌ ‌मन‌ ‌मोहीत‌ ‌करत‌ ‌आहे.‌‌

इकडे‌ ‌भिजलेल्या‌ ‌मातीचा‌ ‌सुगंध‌ ‌मनाला‌ ‌धुंद‌ ‌करत‌ ‌आहे‌ ‌तर‌ ‌तिकडे‌ ‌संध्याकाळच्या‌ ‌वेळी‌ ‌मैना‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌बायको‌ ‌घरी‌ ‌आपल्या‌ ‌राघूची‌ ‌म्हणजेच‌ ‌शेतकऱ्याची‌ ‌मनापासून‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌आहे.‌ ‌ती‌‌ घरी‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌पण‌ ‌इकडे‌ ‌शेतात‌ ‌हा‌ ‌शेतकरी‌ ‌तिफन‌ ‌चालवत‌ ‌आहे.‌ ‌पाऊस‌ ‌बरसत‌ ‌आहे.‌‌

वला‌ ‌टाकती‌ ‌तिफन‌ ‌…..‌ ‌फुलते‌ ‌ढग‌ ‌बरसते‌
‌शेतीची‌ ‌नांगरणी‌ ‌करून‌ ‌शेतकरी‌ ‌शेतात‌ ‌धान्याची‌ ‌पेरणी‌ ‌करत‌ ‌आहे.‌ ‌बैलांच्या‌ ‌मदतीने‌ ‌तिफन‌ ‌चालवून‌ ‌पेरणी‌ ‌सुरू‌ ‌आहे.‌ ‌तिफनीतून‌ ‌धान्य‌ ‌जमिनीमध्ये‌ ‌पेरले‌ ‌जाते.‌ ‌त्यानंतर‌ ‌नांगरणी‌ ‌केल्यामुळे‌ ‌मातीची‌ ‌छोटी-मोठी‌ ‌ढेकळं‌ ‌जी‌ ‌जमिनीतून‌ ‌वर‌ ‌आलेली‌ ‌असतात‌ ‌ती‌ ‌फोडून‌ ‌त्याची‌ ‌माती‌ ‌या‌ ‌पेरलेल्या‌ ‌धान्यावर‌ ‌हळूच‌ ‌सारली‌ ‌जाते,‌ ‌त्याला‌ ‌वखरणी‌ ‌म्हणतात.‌ ‌पेरणी‌ ‌करणाऱ्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌तिकडेही‌ ‌लक्ष‌ ‌आहे.‌ ‌पडणाऱ्या‌ ‌पावसामुळे‌ ‌माती‌ ‌भिजलेली‌ ‌आहे.‌ ‌पाण्याने‌ ‌भरलेली‌ ‌ही‌‌ मातीची‌ ‌ढेकळं‌ ‌पायाला‌ ‌लोण्याप्रमाणे‌ ‌वाटतात.‌ ‌या‌ ‌मातीच्या‌ ‌काळ्या‌ ‌ढेकळातच‌ ‌शेतकरी‌ ‌उदयाच्या‌ ‌नव्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌पिकाचं‌ ‌हिरवं‌ ‌स्वप्न‌ ‌पाहू‌ ‌लागतो.‌

आपल्या‌ ‌कष्टाने,‌ ‌मेहनतीने‌ ‌हे‌ ‌शेत‌ ‌हिरवेगार‌ ‌होऊन‌ ‌उठेल,‌ ‌शेतात‌ ‌धान्य‌ ‌डोलू‌ ‌लागेल‌ ‌असे‌ ‌स्वप्न‌ ‌डोळ्यांनी‌ ‌पाहत‌ ‌असताना‌ ‌किंवा‌ ‌मनात‌ ‌तसा‌ ‌विचार‌ ‌चालू‌ ‌असताना‌ ‌अचानक‌ ‌शेतकऱ्याच्या‌ ‌पायात‌ ‌काटा‌ ‌टोचतो.‌ ‌काटा‌ ‌टोचल्यामुळे‌ ‌पायातून‌ ‌लाल‌ ‌रक्त‌ ‌येऊ‌ ‌लागते.‌ ‌पण‌ ‌शेतकऱ्याला‌ ‌ती‌ ‌वेदना‌ ‌जाणवत‌ ‌नाही.‌ ‌कारण‌ ‌त्याच्या‌ ‌कष्टातून,‌ ‌श्रमातून‌ ‌त्याच्या‌ ‌हिरव्यागार‌ ‌शेताचे‌ ‌स्वप्न‌ ‌सत्यात‌ ‌उतरेल‌ ‌असा‌ ‌त्याला‌ ‌विश्वास‌ ‌वाटतो.‌ ‌पाऊस‌ ‌पडतो,‌ ‌ढग‌ ‌बरसू‌ ‌लागतात‌ ‌आणि‌ ‌त्या‌ ‌शेतकऱ्याचे‌ ‌हिरवे‌ ‌स्वप्न‌ ‌खरे‌ ‌होऊ‌ ‌लागते.‌‌

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 13 तिफन

शब्दार्थ‌‌:

  1. काया‌ ‌-‌ ‌काळ्या‌ ‌(black)‌
  2. ‌पानी‌ ‌-‌ ‌पाणी‌ ‌
  3. ईज‌ ‌-‌ ‌वीज‌ ‌(lightning)‌ ‌
  4. जोळीले‌ ‌-‌ ‌जोडीने‌ ‌(together,‌ ‌with)‌‌
  5. वटी‌ ‌-‌ ‌ओटी‌‌ ‌
  6. पोटाले‌ ‌-‌ ‌पोटाला‌ ‌
  7. पाराबती‌ ‌-‌ ‌पार्वती‌
  8. ‌काटीले‌ ‌-‌ ‌काठीला‌ ‌
  9. लळते‌ ‌-‌ ‌रडते‌ ‌(is‌ ‌crying)‌ ‌
  10. वाटुली‌ ‌पाहेते‌ ‌-‌ ‌वाट‌ ‌पाहते‌ ‌(is‌ ‌waiting)‌ ‌
  11. झोयी‌ ‌-‌ ‌झोळी‌ ‌(traditional‌ ‌cradle)‌ ‌
  12. तानुलं‌ ‌-‌ ‌तान्हुलं,‌ ‌छोटे‌ ‌बाळ‌ ‌
  13. लोनी‌ ‌- लोणी‌ ‌(butter)‌ ‌
  14. बिजवाई‌ ‌-‌ ‌बियाणं‌‌
  15. चांदनं‌ ‌-‌ ‌चांदणं‌ ‌(moon‌ ‌light)‌ ‌
  16. लाळानौसाचं‌ ‌-‌ ‌लाडा‌ ‌नवसाचं‌ ‌
  17. जीवाले‌ ‌-‌ ‌जीवाला‌ ‌(here-mind)‌ ‌
  18. डोया‌ ‌-‌ ‌डोळा‌ ‌(eye)‌ ‌
  19. तिफन‌ ‌-‌ ‌धान्य‌ ‌पेरणीसाठीचे‌ ‌तीन‌ ‌नळकांड्या‌ ‌असलेले‌‌ शेतीचे‌ ‌अवजार‌
  20. ‌नौसाचं‌ ‌-‌ ‌नवसाचं‌ ‌
  21. रगत‌ ‌-‌ ‌रक्त‌ ‌(blood)‌
  22. ‌सपन‌ ‌-‌ ‌स्वप्न‌ ‌(dream)‌ ‌
  23. सांजीले‌ ‌-‌ ‌सायंकाळी‌ ‌(evening)‌ ‌
  24. हानते‌ ‌-‌ ‌हाकतो‌ ‌(moving‌ ‌forward)
  25. हिर्व‌‌ -‌ ‌हिरवं‌ ‌(green)‌ ‌
  26. काकरात‌ ‌-‌ ‌शेतात‌ ‌
  27. कस्तुरी‌ ‌-‌ ‌कस्तुरीमृगाच्या‌ ‌नाभीत‌ ‌उत्पन्न‌ ‌होणारे‌ ‌एक‌ ‌सुगंधी‌‌ द्रव्य‌ ‌(an‌ ‌aromatic‌ ‌substance)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
लेखकांना शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता, कारण …………….
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण ……………
(अ) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.
(ब) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुदंर वाजवत होता.
(क) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.
उत्तर :
(ड) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

2. आकृतिबंध पूर्ण करा. 

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 1
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 2

3. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.
जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा. पाठातील असे शब्द शोधा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 3
उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. धीटभित्रा
2. हजर गैरहजरगैरहजर
3. सुंदरकुरूप
4. स्तुती निंदानिंदा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

4. खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.

प्रश्न 1.
खालील परिणामांबाबतच्या घटना लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 4
उत्तर :
i. लेखकाने सुमारे वीसएक मिनिटे पिलू रागातील एक गत वाजवून दाखवली.
ii. नानांना काहीच ऐकू येत नव्हते.

5. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा. 

प्रश्न 1.
खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्ये पुन्हा लिहा.

  1. वर्गातील विदयार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
  2. आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
  3. उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.

उत्तर :

  1. वर्गातील विद्यार्थ्यांनी जिवाचे कान करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे.
  2. आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विक्ष्यानि काळजी घ्यायला हवी.
  3. उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

6. खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. 

प्रश्न 1.
खालील शब्द व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. कोलाहल(अ) प्रवासी
2. त-हेवाईक(आ) विचित्र
3. मुसाफिर(इ) प्रेरित
4. उदयुक्त(ई) गोंधळ

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. कोलाहल(ई) गोंधळ
2. त-हेवाईक(आ) विचित्र
3. मुसाफिर(अ) प्रवासी
4. उदयुक्त(इ) प्रेरित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

7. स्वमत :

प्रश्न अ.
शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्टचे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा शिरीष हा दहा-बारा वर्षांचा मुलगा होता. वयाच्या मानाने परिस्थितीमुळे शिरीषला लवकरच शहाणपण आले होते. शिरीषच्या वडिलांचे संगीत कलेवर जिवापाड प्रेम होते. ते उत्कृष्ट गवई होते; परंतु एका अपघातामुळे ते पूर्ण बहिरे झाले. त्यांची संगीत सेवा अंतरली, याचे त्यांना दुःख झाले.

त्यामुळे वडिलांना सुख मिळावे याकरता शिरीषने संगीत कला शिकण्याचा निर्णय घेतला, शिरीषची आकलनशक्ती इतकी दांडगी होती की त्याने पहिल्या तीन महिन्यातच आपली प्रगती व कौशल्य दाखवून दिले. तो शिकवणीला न चुकता वेळेवर जात असे. यावरुन त्याचा नियमितपणा व वक्तशीरपणा दिसून येतो. त्याला आपल्या वडिलांविषयी आदर व प्रेम होते.

वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. संगीतकलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. वडील गेल्यावर तो फार दु:खी झाला. पण मन घट्ट करून तो परिस्थितीला सामोरा गेला.

लोकनिंदेकडे लक्ष न देता नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते. कार्यक्रमाच्या दिवशी नवखा असूनही उत्तम वादन करून श्रोत्यांना व संगीत शिक्षकांना प्रभावित केले. यातून त्याचा आत्मविश्वास ब धीटपणा दिसून येतो. अशाप्रकारे, या पाठातून शिरीषचा ध्येयवेडेपणा, प्रामाणिकपणा, सातत्य, कष्ट, ध्यास व वडिलांच्या सौख्यासाठी केलेली धडपड ही गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने दिसून येतात.

प्रश्न आ.
शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
शिरीष हा दहा – बारा वर्षांचा मुलगा, त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण एका जबर अपघातामुळे ते शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे, कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे, ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

8. अभिव्यक्ती: 

प्रश्न अ.
प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.
उत्तर :
(शिरीष व त्याचे वडिल संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात.)

  • शिरीष : नमस्कार ! मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे.
  • संगीत शिक्षक : बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर!
  • शिरीष : माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील. अशी माझी अट आहे.
  • संगीत शिक्षक : मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण तुला त्यासाठी महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!
  • शिरीष : कबूल! मी उद्यापासून शिकवणीला येतो. तीन महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो.)
  • शिरीष : माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी दयावी, ही विनंती.
  • संगीत शिक्षक : शिरीष तुझी मन:स्थिती ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही नाही. त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही.
  • शिरीष : मला परवानगी दिली, तर माझी मन:स्थिती आपोआप सुधारेल, सर.
  • संगीत शिक्षक : ठीक आहे. दिली तुला परवानगी; पण नीट वाजव.
  • शिरीष : होय सर, धन्यवाद. (शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते व शिक्षक सगळेच त्याचे वादन ऐकून प्रभावित होतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात व त्याचे कौतुक करतात.)
  • संगीत शिक्षक : अरे वा ! शिरीष. तू तर आज कमालच केली. अशा मन:स्थितीत तुला कसे शक्य झाले?
  • शिरीष : सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले. त्यांच्या सुखासाठी मी ही धडपड करत होतो; पण ज्या दिवाशी नाना गेले त्या दिवशी मी संगीत बंद केले; पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा वादन ऐकूशकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारा सरशी मी त्याच दिवासापासून व्हायोलिन वाजावाला सुरुवात केली. आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही. चोवीस तास एकच उदयोग, एकच ध्यास! त्याचा हा परिणाम.
  • संगीत शिक्षक : शाब्बास ! शिरीष तू फार मोठी कामगिरी केली. आज तुझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ (शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यावेळी शिरीषच्या डोळ्यांतून अश्रूओघळले.)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 5

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 6
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 7

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

विशेषणबिशेष्य
1. तिसरी(अ) मुसाफिर
2. जाहीर(ब) घंटा
3. नवखा(क) कोलाहल
4. संमिश्र(ड) कार्यक्रम

उत्तर :

विशेषणबिशेष्य
1. तिसरी(ब) घंटा
2. जाहीर(ड) कार्यक्रम
3. नवखा(अ) मुसाफिर
4. संमिश्र(क) कोलाहल

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
  2. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होता.
  3. मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
  4. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.

उत्तर :

  1. मी गंभीर आवाजात बोलायला सुरुवात केली.
  2. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
  3. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.
  4. म्हणूनच मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.

प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाचा कोणता पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे?
उत्तर :
लेखकाच्या वादनविदयालयाचा पहिलाच जाहीर कार्यक्रम आहे.

ii. बाहेरचा संमिश्र कोलाहल केव्हा बंद पडला?
उत्तर :
तिसरी घंटा घणघणली तेव्हा बाहेरचा संमिश्र कोलाहल बंद पडला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा ……….. आहे. (प्रवासी, मुसाफिर, यात्री, सहप्रवासी)
ii. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात शिरीष भागवत यांच्या ………………. होईल. (तंतुवादनाने, तबलावादनाने, वीणावादवाने, फिड्लवादनाने)
उत्तर :
i. मुसाफिर
ii. फिड्लवादनाने

प्रश्न 7.
सहसंबंध लिहा.
स्त्री : पुरुष :: विद्यार्थिनी : …………
उत्तर :
विदयार्थी

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 8

प्रश्न 2.
कोष्टक पूर्ण करा
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 9

प्रश्न 3.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा नव्हता; कारण
(अ) तो नुकताच शिकायला आला होता.
(ब) त्याला वाक्य वाजवता येत नव्हते.
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.
(ड) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.
उत्तर :
(क) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाला शिरीषला कार्यक्रम दयायचा होता,
ii. शिरीष हा अनुभवी वादक होता.
उत्तर :
i. चूक
ii. चूक

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 10

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. कलेच्या प्रांतातिल हा नवखा मुसाफीर आहे.
ii. मला या मूलाची अतिशय भिती वाटत होती.
उत्तर:
i. कलेच्या प्रांतातील हा नवखा मुसाफिर आहे.
ii. मला या मुलाची अतिशय भीती वाटत होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मी
  2. मला
  3. माझ्या

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. अतिशय
  2. संमिश्र
  3. नवखा

प्रश्न 4.
लिंग बदला
i. स्त्री-
ii. विद्यार्थिनी –
उत्तर:
i. पुरुष
ii. विद्यार्थी

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शेवट × [ ]
  2. निंदा × [ ]
  3. दुःख × [ ]

उत्तर :

  1. सुरुवात
  2. कौतुक
  3. आनंद

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा, स्थिर होणे
उत्तर :
स्थिर होणे – शांत होणे
वाक्य: मुख्याध्यापकाचा आवाज ऐकताच वर्गातील सर्व विद्यार्थी आपापल्या जागेवर स्थिर झाले.

प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी त्याला कार्यक्रम देण्याचे टाळत होतो.
ii. कला सादर करताना मला अतिशय आनंद वाटत आहे.
उत्तर:
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 11

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही स्टेजवर एखादा कार्यक्रम जरूर सादर केलेला असाल त्यावेळी आलेल्या तुमच्या अनुभवांचे वर्णन करा.
उत्तर :
स्टेजवर एखादा कार्यक्रम सादर करणे म्हणजे आनंदाची एक पर्वणीच असते. मी अनेकदा स्टेजवर कार्यक्रमात सहभागी झालेलो आहे. एकदा मी शालेय नाटकस्पर्धेत भाग घेतला होता. त्या नाटकात मी नायकाची भूमिका वठवली होती. तो माझा स्टेजवरील पहिलाच अनुभव होता. त्यामुळे संवाद बोलताना व अभिनय करताना सुरुवातीला मला धास्तीच वाटत होती. मनावर एक प्रकारचे दडपण आलेले होते.

मनात अनेक वेळा शंका येत होती की जर एखादा संवाद चुकला तर संपूर्ण नाटकाचा बट्याबोळ होईल. पण प्रत्यक्षात जेव्हा मी स्टेजवर अभिनय व संवाद यांचा सुंदर समन्वय साधू लागलो, तेव्हा मात्र प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून मला दाद दिली. मग मला हुरूप आला आणि मी माझी भूमिका चांगल्या प्रकारे वठवून सर्वांच्या स्तुतीस पात्र ठरलो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 12

प्रश्न 2.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. फूटलाईट(अ) प्रतिबिंबित
2. मन(ब) ध्यान
3. डोळे मिटून(क) झगझगीत प्रकाश
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास(ड) चलबिचल

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. फूटलाईट(क) झगझगीत प्रकाश
2. मन(ड) चलबिचल
3. डोळे मिटून(ब) ध्यान
4. चेहऱ्यावरचा आत्मविश्वास(अ) प्रतिबिंबित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. फुटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळयांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
  2. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
  3. चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
  4. हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला.

उत्तर :

  1. चेहऱ्यावर धीटपणा व आत्मविश्वास पुरेपूर प्रतिबिंबित झाला.
  2. फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच शिरीषने डोळे मिटून घेतले.
  3. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.
  4. हलकेच त्याने ‘षड्ज’ लावला

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखक शिरीषबाबत काय ओळखून होता?
उत्तर :
शिरीषचे अवसान फार वेळ राहणार नाही, हे लेखक ओळखूनोता.

ii. शिक्षक या नात्याने लेखकाचे कोणते कर्तव्य होते?
उत्तर :
कार्यक्रमात शिरीषला सावरून धरणे हे शिक्षक या नात्याने लेखकाचे कर्तव्य होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. पडदा ……….. वर गेला. (पटकन, झटकन, झरझर, भरभर)
  2. तो …………. गेला आहे, हे मी ओळखले. (गडबडून, घाबरून, गोंधळून, विधरून)
  3. त्याचा चेहरा पूर्वीच्या ……….. न्हाऊन निघाला. (धीटपणाने, अभिमानाने, गनि, आत्मविश्वासाने)

उत्तर:

  1. झरझर
  2. गडबडून
  3. आत्मविश्वासाने

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
तंबोऱ्याचा आवाज : धीरगंभीर :: मनाची अवस्था : ……
उत्तर :
चलबिचल

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
फूटलाइटचा झगझगीत प्रकाश डोळ्यांवर पडताच …………
(अ) शिरीषने डोळे पटकन उघडले.
(ब) शिरीषने डोळे झपकन मिटून घेतले.
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.
(ड) शिरीषने डोळ्यांवर हात ठेवला.
उत्तर :
(क) शिरीषने डोळे मिटून घेतले.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 13

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 14

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 15

प्रश्न 5.
चूक की बरोबर लिहा.
i. लेखकाने तंबोरेवाल्याला व तबलेवाल्याला खूण केली नाही.
ii. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
उत्तर :
i. चूक
ii. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. शिरीषने डोळे मीटून कुणाचे तरि ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धिरगंभीर आवाज घूमु लागला.
उत्तर :
i. शिरीषने डोळे मिटून कुणाचे तरी ध्यान केल्यासारखे दिसले.
ii. तंबोऱ्याचा धीरगंभीर आवाज घुमू लागला.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. चेहरा
  2. प्रकाश
  3. डोळे
  4. पडदा

प्रश्न 3.
वचन बदला.
i. डोळा – [ ]
i. सवयी – [ ]
उत्तर :
i. डोळे
ii. सवय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 16

कृती प्रश्न 4. स्वमत

प्रश्न 1.
कोणत्याही कलेसाठी धीटपणा व आत्मविश्वास आवश्यक असतो. यावर तुमचे मत लिहा.
उत्तर :
कोणतीही कला असो, ती शिकताना वा तिचे सादरीकरण करताना कलावंताजवळ धीटपणा व आत्मविश्वास असणे आवश्यक असते. खरे पाहता हे दोन्ही गुण कलेसाठी पूरक असतात. आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असते, तर धीटपणा कला सादर करताना अप्रत्यक्षपणे अभिव्यक्त होत असतो. त्यामुळे कला शिकताना व ती सादर करताना व्यक्तीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. उलट व्यक्ती खंबीरपणे कला आत्मसात करू लागते, तसेच तिचे सादरीकरण ही तितक्याच तन्मयतेने करते. धीटपणा व आत्मविश्वास अंगी बाळगल्यामुळे व्यक्तीचे चित्त इतर घटकांकडे वळत नाही. कला सादर करते वेळी हजारो प्रेक्षकांपुढे ती सादर करताना व्यक्तीच्या मनाची चलबिचल होत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 17

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. लेखकाच्या शिकवणीची फी – [ ]
ii. सहा महिन्यापूर्वी विदयालयात आलेला विद्यार्थी – [ ]
उत्तर :
i. पन्नास रूपये
ii. शिरीष भागवत

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. टपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन ?’
  2. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
  3. ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!’
  4. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.

उत्तर :

  1. धीमेपणाने शिरीषने भूप रागातील गत वाजायला सुरुवात केली.
  2. सुमारे सहा महिन्यांपूर्वी शिरीष माझ्या विद्यालयात आला.
  3. धीटपणे त्याने विचारले, ‘आपणच का पी. जनार्दन?’
  4. ‘त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल.’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने धीमेपणाने कोणत्या रागातील गत वाजवायला सुरुवात केली?
उत्तर :
शिरीषने धीमेपणाने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली.

ii. शिरीषला घरी कोणत्या नावाने बोलावले जायचे?
उत्तर :
शिरीषला घरी ‘श्री’ या नावाने बोलावले जायचे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. सुमारे ………………….. महिन्यांपूर्वी शिरीष विदयालयात आला. (सहा, सात, दहा, चार)
ii. ……………… शिरीषने भूप रागातील गत वाजवायला सुरुवात केली. (पटापट, हळूवारपणे, धीमेपणाने, धीम्यागतीने)
उत्तर :
i. सह्य
ii. धीमेपणाने

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कानांवर : विश्वास :: पंचेंद्रिये : ……………..
उत्तर :
दगा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून खालील विधान पूर्ण करा.
तुझ्या अटी एकदम मान्य; …………….
(अ) पण त्यासाठी तुला महिना साठ रुपये फी दयावी लागेल!
(ब) पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल!
(क) पण त्यासाठी तुला शंभर रुपये फी दयावी लागेल!
पण त्यासाठी तुला सत्तर रुपये फी क्यावी लागेल!
उत्तर :
तुझ्या अटी एकदम मान्य; पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी दयावी लागेल!

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 18

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 19

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.

  1. शिरीषला शिकविण्याची लेखकाची अजिबात इच्छा नव्हती.
  2. लेखकाला शिरीषचा राग आला.
  3. शिरीषने मल्हार रागातील गत वाजवायला सुरुवात केली.

उत्तर :

  1. चूक
  2. बरोबर
  3. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 20

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. माझ्यापेक्षा माझ्या वडीलांना, मि शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महीना पन्नास रुपये फि द्यावी लागेल.
उत्तर :
i. माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना, मी शिकलेले फार आवडेल.
ii. पण त्यासाठी तुला महिना पन्नास रुपये फी क्यावी लागेल.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा,
उत्तर :

  1. सुहास्य
  2. चमत्कारिक
  3. थोडासा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
लिंग बदला
i. आई – [ ]
ii. मुलगी – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुलगा

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. उठतील × – [ ]
  2. घेणे × – [ ]
  3. अमान्य × – [ ]
  4. बंद × – [ ]

उत्तर :

  1. बसतील
  2. देणे
  3. मान्य
  4. चालू

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.
i. पिता – [ ]
ii. चेहरा – [ ]
उत्तर :
i. वडील
ii. मुद्रा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. धक्का बसणे
ii. नवल वाटणे
iii. शंका वाटणे
उत्तर :
i. अर्थ : आघात होणे
वाक्य : मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईवडिलांना जोरदार धक्का बसला.

ii. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : पावसात पिसारा फुलवून नाचणारा मोर बघताना सर्वांना नवल वाटते.

iii. अर्थ : संशय वाटणे
वाक्य : रमेशच्या वागण्याची पोलिसांना शंका वाटू लागली.

प्रश्न 7.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 21

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
गाणे गाताना सूर महत्त्वाचे असतात. गाणे गात असलेल्या व्यक्तीला सूरांचे भान ठेवावेच लागते. जर सूर तंतोतंत जुळले तरच व्यक्तीने गाणे चांगल्या प्रकारे सादर केले असे म्हटले जाते. समजा एखाद्या व्यक्तीने गाणे सादर करताना सुरांचा ताळमेळ राखला नाही म्हणजे सूर भटकले तर गाणे गात असलेल्या व्यक्तीचे गाणे चांगल्या प्रकारे सादर होऊच शकत नाही. असे गाणे मनाला भिडत नाही व हृदयात घर करू शकत नाही. चांगले गाणे म्हणजे सुरांचे ताळतंत्र लक्षात घेऊन गायलेल्या गाण्याची सर्व प्रेक्षक वर्ग दाद देतात. अशीच व्यक्ती एक उत्कृष्ट गायक म्हणून नावारूपाला येते. समाजात कलावंत म्हणून ओळखली जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 22

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. नानांच्या चेहऱ्यावरील भाव – [ ]
ii. लेखकाने वाजवून दाखविलेली गत – [ ]
उत्तर :
i. तृप्तीच्या समाधानाचे
ii. पिलू रागातली

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
  2. हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
  3. आमचे नमस्कार झाले.
  4. ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.

उत्तर :

  1. हे माझे गुरुजी, नाना आणि हे माझे वडील!
  2. आमचे नमस्कार झाले.
  3. एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवर बसले.
  4. ‘वा उत्कृष्ट! त्याबद्दल प्रश्नच नाही’ शिरीषनेच मध्ये उत्तर दिले.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाला कशाचा राग आला?
उत्तर :
लेखकाला शिरीषच्या आगाऊ स्वभावाचा राग आला होता.

ii. शिरीष बरोबर कोण होते?
उत्तर :
शिरीष बरोबर नाना (वडील) होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

iii. लेखकाने कोणत्या रागातील गत वाजवून दाखवली?
उत्तर :
लेखकाने पिलू रागातील गत वाजवून दाखवली.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,
i. दुसरे दिवशी तो अगदी ………….. आला. (वेळेव्याआधी, वेळेनंतर, वेळेवर, बऱ्याच वेळाने)
ii. एक अक्षर न बोलता नाना ………….. बसले.
(खुर्चीवर, टेबलावर, आरामखुर्चीवर, बिछान्यावर)
उत्तर :
i. वेळेवर
ii. खुर्चीवर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
लेखकाचा शिरीषबद्दलचा ग्रह चांगला झाला; कारण …………
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.
(ब) शिरीषने व्हायोलिन आणले होते.
(क) शिरीषने ढोलकी आणली होती.
(ङ) शिरीषने स्वत:बरोबर पेन आणला होता.
उत्तर :
(अ) शिरीषने स्वत:बरोबर वही वगैरे आणलेली लेखकाने पाहिली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 23

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 24

प्रश्न 4.
कोष्टक पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 25

प्रश्न 5.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 47

प्रश्न 6.
चूक की बरोबर लिहा.
एक अक्षर न बोलता नाना खुर्चीवरून उठले.
उत्तर :
चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 7.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 26

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्य शुद्ध करून लिहा.
शिरीष बरोबर एक वयसकर आणि भारदसत गृहस्थ होते.
उत्तर :
शिरीष बरोबर एक वयस्कर आणि भारदस्त गृहस्थ होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. वडील
  2. शिरीष
  3. गुरुजी
  4. नाना
  5. खुर्ची
  6. व्हायोलिन
  7. विदयालय
  8. विदयार्थी
  9. पिता
  10. पुत्र

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. शिकवणी – [ ]
  2. नियम – [ ]
  3. शिक्षक – [ ]
  4. संवेदना – [ ]
  5. म्हातारा – [ ]
  6. पद्धत – [ ]
  7. उद्देश – [ ]
  8. उत्तम – [ ]

उत्तर :

  1. अध्यापन
  2. अट
  3. गुरुजी
  4. जाणीव
  5. वयस्कर
  6. प्रथा
  7. हेतू
  8. उत्कृष्ट

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. तरुण × [ ]
  2. नाकबूल × [ ]
  3. आज × [ ]
  4. रात्र × [ ]

उत्तर :

  1. वयस्कर
  2. कबूल
  3. उदया
  4. दिवस

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
विद्यालयातविद्यालया
चेहऱ्याकडेचेह-या
स्वभावाचास्वभावा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. एक अक्षर न बोलणे
ii. प्रथा असणे
उत्तर :
i. एक अक्षर न बोलणे – गप्प बसून राहणे
ii. प्रथा असणे – पद्धत असणे

प्रश्न 7.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. व्हायोलिन काढले व शिरीषच्या हातात दिले होते.
ii. शिरीष माझ्याकडे व नानांकडे आळी-पाळीने बघत आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

प्रश्न 8.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 27

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
एखाक्याचा स्वभाव आगाऊ असतो म्हणजे कसा? हे तुमच्या शब्दात सांगा.
उत्तर :
आगाऊ स्वभाव म्हणजे थोडासा उद्धट असा स्वभाव असलेली व्यक्ती स्वभावाने बिनधास्त असते. कधीही कोणाला न घाबरता प्रश्न विचारणे हा तिचा स्वभाव असतो. अशी व्यक्ती इतरांशी बोलताना स्पष्टपणे आपले विचार व्यक्त करते. आपल्या समोरील व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने छोटी आहे की मोठी हे सुद्धा ती पाहत नाही व आपले मत त्यांच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त करते. अशा व्यक्तींशी जर कोणी थोडा फार आवाज चढवून बोलले तर अशा स्वभावाच्या व्यक्तींना फारच राग येतो व मग आपल्याशी आवाज चढवून बोलत असलेल्या व्यक्तीचा पाणउतारा केल्याशिवाय ती गप्प राहूच शकत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 28

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. भोचकपणे उत्तर देणारा .
ii. शिरीष बरोबर रोज यायचे
उत्तर :
i. शिरीष
ii. नाना (वडील)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. त्याचा चेहरा काहीसा उतरला!
  2. ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
  3. शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
  4. ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’

उत्तर :

  1. ते कौतुकाच्या नजरेनेच त्याच्याकडे पाहत होते.
  2. शिरीषला अत्यानंद होईल अशी कल्पना होती.
  3. त्याचा चेहरा काहीसा उतरला!
  4. ‘माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल.’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. नाना कोणाला दम भरतील असे लेखकाला वाटत होते?
उत्तर :
नाना शिरीषला दम भरतील असे लेखकाला वाटत होते.

ii. नाना शिरीषकडे कोणत्या नजरेने पाहत होते?
उत्तर :
नाना शिरीषकडे कौतुकाच्या नजरेने पाहत होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. नियमितपणे रोज ………….” जोडी येऊ लागली. (मातापित्याची, पितापुत्राची, काकापुतण्याची, दादामामाची)
ii. हां हां म्हणता “” “महिने निघून गेले! (चार, पाच, तीन, सहा)
उत्तर :
i. पितापुत्राची
ii. तीन

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
आकलनशक्ती : दांडगी :: ठाशीव स्वरूपाचे : ………………..
उत्तर :
उत्तर

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. लेखकाच्या सर्व विदयार्थ्यांत त्याची ……………….
(अ) स्मरणशक्ती फारच दांडगी होती.
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,
(क) विचारशक्ती फारच दांडगी होती.
(ड) चिंतनशक्ती फारच दांडगी होती.
उत्तर :
(ब) आकलनशक्ती फारच दांडगी होती,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. लेखकाने आपल्या विद्यालयाच्या प्रथम कार्यक्रमात आपण ……..
(अ) अमेयला कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(ब) नानांना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.
(ड) गुरुजींना कार्यक्रम दयायचा असा निश्चय केला.
उत्तर :
(क) शिरीषला कार्यक्रम व्यायचा असा निश्चय केला.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 29

प्रश्न 3.
चूक की बरोबर लिहा.

  1. गंभीर आवाजात ठाशीव स्वरूपाचे उत्तर आले.
  2. माझ्यापेक्षा नानांना त्याचे दु:ख जास्त होईल.
  3. लेखक नानांशी बोलत नसत.

उत्तर :

  1. बरोबर
  2. चूक
  3. बरोबर

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 30

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा,
i. भोचकपणे शीरीषच पून: म्हणाला
ii. एक अक्षरहि न बोलता शांत बसुन राहात.
उत्तरः
i. भोचकपणे शिरीषच पुन्हा म्हणाला.
ii. एक अक्षरही न बोलता शांत बसून राहात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. अतिशय
  2. सर्व
  3. गंभीर
  4. प्रथम

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. निश्चय, निशचय, नीश्चय, निशय
ii. विदयालय, बीद्यालय, वीदय्यालय, विद्यालय
उत्तर :
i. निश्चय
ii. विद्यालय

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. प्रशंसा – [ ]
  2. नवल – [ ]
  3. सुधारणा – [ ]
  4. निर्धार – [ ]

उत्तर :

  1. कौतुक
  2. आश्चर्य
  3. प्रगती
  4. निश्चय

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. निंदा × [ ]
  2. अधोगती × [ ]
  3. जड × [ ]
  4. अनियमित × [ ]

उत्तर :

  1. कौतुक
  2. प्रगती
  3. हलका
  4. नियमित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :
i. महिने
ii. विदयार्थी

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
स्वरूपाचेस्वरूपा
कौतुकाच्याकौतुका
विद्यार्थ्यातविदयाथ्यो
आनंदाच्याआनंदा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. दम भरणे
  2. अक्षरही न बोलणे
  3. निश्चय करणे
  4. अत्यानंद होणे

उत्तर :

  1. दम भरणे – ओरडणे
  2. अक्षरही न बोलणे – गप्प बसणे
  3. निश्चय करणे – ठरवणे
  4. अत्यानंद होणे – खूप आनंद होणे

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. मी पण त्यांच्याशी बोलत नसे.
ii. तुझा कार्यक्रम आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 31

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते तुम्हास पटते का?
उत्तर :
मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते असे जे म्हटले जाते ते मला शंभर टक्के पटते. प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांना लहानाचे मोठे करतात त्यांना शिक्षण देतात. प्रत्येक आई-वडिलांचे स्वप्न असते की आपल्या लाडक्याने मोठे होऊन आपल्या घराचे, समाजाचे व देशाचे नाव मोठे करावे. जेव्हा मुले परीक्षेत प्रथम येतात.

डॉक्टर किंवा अभियंता होतात, तेव्हा त्यांच्या आई-बाबांना ब्रह्मानंद झाल्याशिवाय राहत नाही. मुलांपेक्षा त्यांनाच अधिक कौतुक वाटते. त्यांच्या मुलांनी आयुष्यात मिळविलेले यश हे त्यांनी आयुष्यभर कष्ट करून मिळविलेल्या तपाचे फळ असते. म्हणून मुलांच्या कर्तृत्वाचे त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांनाच अधिक कौतुक वाटते, असे जे म्हटले जाते ते अगदी योग्यच आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 32

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष न येण्याचे कारण – [ ]
ii. लेखक बेचैन झाला होता – [ ]
उत्तर :
i. नाना आजारी होते.
ii. शिरीषच्या आठवणीने

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
  2. समारंभाचा दिवस उगवला.
  3. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!
  4. दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.

उत्तर :

  1. दुसऱ्या दिवशीसुद्धा शिरीष आला नाही.
  2. ‘नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
  3. समारंभाचा दिवस उगवला.
  4. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा!

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाच्या मनात वरचेवर कोणती शंका येत असे?
उत्तर :
नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावा अशी शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. शिरीषच्या आठवणीने कोण बेचैन झाले होते?
उत्तर :
शिरीषच्या आठवणीने लेखक बेचैन झाला होता.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात ………………… उभा! (शिरीष, नाना, शिक्षक, गिरीष)
ii. ……….. गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या त-हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो.
(मातापिता, काकापुतण्या, पितापुत्र, काकाकाकी)
उत्तर :
i. शिरीष
ii. पितापुत्र

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा.
या शिवाय आणखीन एक शंका लेखकाच्या मनात वरचेवर येत असे, ती म्हणजे …………..
(अ) लेखक असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.
(क) नाना जवळ असताना शिरीष मोकळया मनाने गिटार वाजवत नाही.
(ड) नाना असताना शिरीष मोकळ्या मनाने पेटी वाजवत नाही.
उत्तर :
(ब) नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
कोण ते लिहा, – [ ]
i. आजारी होते – [ ]
ii. आठवणीने बेचैन होता
उत्तर :
i. नाना
ii. लेखक

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 33

प्रश्न 4.
चूक की बरोबर लिहा.
i. त्याचा हा पहिला खाडा, नसेल एखादवेळेस जमले.’
ii. ‘नाना ठणठणीत असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही.’
उत्तर :
i. बरोबर
ii. चूक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमानुसार शुद्ध करून लिहा.
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवुन मि बाकीचे विद्यार्थी तयार केले.
उत्तर :
त्याचे नाव पण काढायचे नाही, असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. पिता
  2. पुत्र
  3. शिरीष
  4. नाना
  5. मनुष्य
  6. फी
  7. पैसे
  8. कार्यक्रम
  9. सकाळ
  10. दार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन विशेषण शोधून लिहा.
उत्तर :

  1. 0त-हेवाईक
  2. मोकळ्या
  3. पहिला

प्रश्न 4.
अचूक शब्द लिहा.
i. बेचैन, बैचन, बैचेन, बेचन
ii. व्हायोलिन, व्हायलिन, व्ायलीन, व्होयालीन
उत्तर :
i. बेचैन
ii. व्हायोलिन

प्रश्न 5.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पिता – [ ]
  2. पुत्र – [ ]
  3. खाडा – [ ]
  4. रहस्य – [ ]
  5. शंका – [ ]
  6. दिवस – [ ]

उत्तर :

  1. वडील
  2. मुलगा
  3. गैरहजेरी
  4. गुपित
  5. संशय
  6. दिन

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. रात्र × [ ]
  2. चूक × [ ]
  3. अवेळी × [ ]
  4. प्रश्न × [ ]
  5. जवळ × [ ]
  6. मावळला × [ ]
  7. अस्वस्थ × [ ]

उत्तर :

  1. दिवस
  2. बरोबर
  3. वेळी
  4. उत्तर
  5. दूर
  6. उगवला
  7. स्वस्थ

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
प्रश्नाचेप्रश्ना
थोड्याशाथोड्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा.
i. आश्चर्यचकित होणे
ii. बेचैन होणे
उत्तर :
i. अर्थ : नवल वाटणे
वाक्य : सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ पाहून मुले आश्चर्यचकित झाली.

ii. अर्थ : अस्वस्थ होणे
वाक्य : आई घरात न दिसल्याने भूषण बेचैन झाला होता.

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. त्याचा ा पहिला खाडा होता.
ii. मी उगाचच बेचैन झालो आहे.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 34

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
ऐन कार्यक्रमाच्या दिवशी तुमच्याबरोबर कार्यक्रमात भाग घेतलेला तुमचा मित्र गैरहजर राहिल्यास तुमची मन:स्थिती कशी होईल?
उत्तर :
समजा मी एखादया संगीत नाटकात भाग घेतलेला आहे व माझ्याबरोबर माझ्या मित्रानेही त्यात भाग घेतलेला आहे. गेल्या महिनाभर आम्ही त्यासाठी पूर्वतयारी केलेली आहे. ऐन नाटकाच्या दिवशी कही कारणास्तव तो नाटकाला हजर राहू शकणार नाही हे समजताच माझी तारांबळ उडेल. नाटक सादर कसे करायचे तसेच गैरहजर राहिलेल्या मित्राचे संवाद अगदी ऐन वेळी कोण पाठ करणार? असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतील. कार्यक्रम सूचीतून नाटक रद्द करण्याशिवाय दुसरा मार्गच राहणार नाही. गेल्या महिनाभर वेळ काढून केलेल्या तयारीला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे मन खिन्न व उदास होईल.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 35

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीष जन्मात हात लावणार नव्हता.
ii. लेखकांनी कार्यक्रमाची परवानगी दिली.
उत्तर :
i. व्हायोलिनला
ii. शिरीषला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
  2. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
  3. सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
  4. ‘तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’

उत्तर :

  1. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्याजवळ गेलो.
  2. ‘माझे नाना…नाना…माझे नाना कायमचे गेले हो सर!’
  3. सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा.
  4. ‘तर माझी मन:स्थिती आपोआपच सुधारेल!’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. लेखकाने कोणाचे सांत्वन केले?
उत्तर :
लेखकाने शिरीषचे सांत्वन केले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. अगितक होऊन शिरीष कोणाला विनंती करत होता?
उत्तर :
अगतिक होऊन शिरीष लेखकाला विनंती करत होता,

iii. शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार का देत होता?
उत्तर :
शिरीषला कार्यक्रम देण्यास लेखक नकार देत होता कारण; तो दोन महिने गैरहजर होता.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. अरे, तुझा ………. तरी काय? (नाव, गाव, पत्ता, धंदा)
ii. नंतर जन्मात हात लावणार नाही ……….! (व्हायोलिनला, गिटारला, विण्याला, तबल्याला)
उत्तर :
i. पत्ता
ii. व्हायोलिनला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
विनंती : लेखकाला :: आगतिक ……………….
उत्तर :
शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. ………………..
i. ‘इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर.
(अ) यापुढे मी दिसणार नाही!
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !
(क) यापुढे मी आणि नाना येईन!
(ड) यापुढे मी कधीच बोलणार नाही!
उत्तर :
(ब) यापुढे मी एकटाच दिसेन !

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या ……………..
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.
(ब) विद्यालयाची शान अवलंबून आहे.
(क) विद्यालयाची पत अवलंबून आहे.
(ड) विदयालयाचे नाव अवलंबून आहे.
उत्तर :
(अ) विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे.

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 36

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. ‘मला परवानगी दिलीत, तर माझी मनःस्थिती आपोआपच सुधारेल!’
  2. गिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो’
  3. ‘आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?’

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 37

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ‘इकडची दुनीया तीकडे होईल ना?’
ii. ‘तू पूढे जन्मभर वाजव पण आज वाजवु नको.’
उत्तर :
i. ‘इकडची दुनिया तिकडे होईल ना?’
ii. ‘तू पुढे जन्मभर वाजव पण आज वाजवू नको.’

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. इभरत, इभत, इभ्रत, इर्भत
ii. दुःखित, दुखित, दूःखित दुःखीत
उत्तर :
i. इभ्रत
i. दुःखित

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.
i. निर्धार – [ ]
ii. सौम्य – [ ]
उत्तर :
i. निश्चय
ii. शांत

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. दूर × [ ]
  2. इकडे × [ ]
  3. हजर × [ ]
  4. चूक × [ ]
  5. सुरुवात × [ ]
  6. आनंदी × [ ]

उत्तर :

  1. जवळ
  2. तिकडे
  3. गैरहजर
  4. बरोबर
  5. शेवट
  6. दु:खी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दप्रत्ययविभक्ती
विदयालयाचाचाषष्ठी
आवाजातसप्तमी
व्हायोलिनलालाद्वितीया

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
सांत्वनानंतरसांत्वना
विद्यालयाचाविदयालया
आवाजातआवाजा
कार्यक्रमावरकार्यक्रमा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.
i. इभ्रत राखणे
ii. आगतिक होणे
उत्तर :
i. इभ्रत राखणे – इज्जत राखणे / प्रतिष्ठा राखणे
ii. अगतिक होणे – अधीर होणे

प्रश्न 8.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा,
i. तुझी मन:स्थिती पण आज बरोबर नाही.
आज आपला नाईलाज आहे.
उत्तर :
i. वर्तमानकाळ
ii. वर्तमानकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 38

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुम्ही शिरीषच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते ते थोडक्यात सांगा.
उत्तर :
मी जर शिरीषच्या जागी असतो तर कार्यक्रमाला गेलो असतो. शिक्षकांना विनंती करून कार्यक्रमात वाजविण्याची परवानगी मिळवली असती. स्वत:चे दुःख विसरून संगीतक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले असतेवदिवस-रात्र मेहनतकरूनआपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण केले असते. एकाग्रता व जिद्द यांची सांगड घालून यशाची उंचच उंच भरारी मारली असती. संगीत शिकत असताना येत असलेल्या सर्व संघर्षांचा सामना केला असता; पण काहीही झाले असते तरी संगीत शिकण्याचे थांबविले नसते.

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 39

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. संगीतसेवा अंतरली याचाच धक्का बसला – [ ]
ii. एकेकाळी उत्कृष्ट गवई होते – [ ]
उत्तर :
i. नानांना
ii. शिरीषचे नाना

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. माझे नाना एकेकाळी ………………. गवई होते. (उत्कृष्ट, चांगले, मध्यम, दर्जाचे)
ii. ………. कडकडाटाने मी भानावर आलो. (वाक्यांच्या, टाळ्यांच्या, आवाजाच्या, किंचाळीच्या)
उत्तर :
i. उत्कृष्ट
ii. टाळ्यांच्या

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
  2. शेवटी त्यांनी मला काही तरी वादय शिकण्यासाठी उद्युक्त केले.
  3. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  4. नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.

उत्तर :

  1. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  2. नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो.
  3. डोळे पुशीत शिरीष म्हणाला, ‘सर, काय ही भलतीच शंका!’
  4. शेवटी त्यांनी मला काही तरी वादव शिकण्यासाठी उद्युक्त केले.

प्रश्न 5.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीषने लेखकाला काय पाठवली?
उत्तर :
शिरीषने लेखकाला फी व चिठ्ठी पाठवली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

ii. शिरीष कार्यक्रमात कोणते वाक्य वाजवत होता.
उत्तर :
शिरीष कार्यक्रमात व्हायोलिन हे वाक्य वाजवत होता.

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व
(अ) चिठ्ठी पाठवली.
(ब) संदेश पाठवला.
(क) वही पाठवली.
(ड) पेन पाठवला.
उत्तर :
(अ) चिठ्ठी पाठवली.

ii. डोळे पुशीत शिरीष म्हणाला.
(अ) सर, काय हे भलतच सांगताय!
(ब) सर, काय हे भलतच म्हणताय!
(क) सर, काय ही भलतीच शंका!
(ड) सर, काय ही भलतीच निंदा!
उत्तर :
(क) सर, काय ही भलतीच शंका!

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा,
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 40

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. लेखकाने परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला.
  2. माझे नाना उत्कृष्ट खेळाडू होते.
  3. नानांनी शिरीषला वाक्य शिकण्यासाठी उद्युक्त केले.

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 41

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. ओठांच्या हालचालिंवरून त्यांना काहि काही शब्द समजत.
ii. ज्या दिवशी मि तुमच्याकडे फी व चीट्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.
उत्तर :
i. ओठांच्या हालचालींवरून त्यांना काही काही शब्द समजत,
ii. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मी
  2. मला
  3. त्याने
  4. तू
  5. त्यांना
  6. ते
  7. माझे

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. शिरीष
  2. पाय
  3. फी
  4. चिट्ठी
  5. व्हायोलिन
  6. गवई
  7. हात

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. लोक – [ ]
  2. पाय – [ ]
  3. शंका – [ ]
  4. डोळे – [ ]
  5. हात – [ ]
  6. अंतरली – [ ]
  7. वारंवार – [ ]
  8. कौशल्य – [ ]

उत्तर :

  1. जनता
  2. पद
  3. संशय
  4. नयन
  5. कर
  6. दुरावली
  7. पुन्हापुन्हा
  8. कसब

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. शंका × [ ]
  2. दिवस × [ ]
  3. सोई × [ ]
  4. अंतरली × [ ]

उत्तर :

  1. कुशंका
  2. रात्र
  3. गैरसोई
  4. मिळाली

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
पायांवरपायां
माझ्याकडेमाझ्या
वादकाप्रमाणेवादका
टाळ्यांच्याटाळयां

प्रश्न 7.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. विदयार्थी
  2. लोक
  3. टाळया
  4. डोळे

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. परवानगी देणे
  2. भानावर येणे
  3. उदयुक्त करणे

उत्तर :

  1. होकार देणे / अनुमती देणे
  2. शुद्धीवर येणे
  3. प्रोत्साहन देणे, प्रेरित करणे,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 9.
काळ बदला, (भविष्यकाळ करा)
शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले.
उत्तर :
शिरीष आत येईल व तो माझ्या पायांवर डोके ठेवेल.

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 42

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का ? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असते. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत वा पद्धत, तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ लागत नाही. वा त्याचे आश्चर्य वाटत नाही; पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास घोडा फार वेळ लागतोच.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 43

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. शिरीषला खेद वाटायचा – [ ]
ii. लोकांच्या निदेकडे लक्ष न देता शिरीष – [ ]
उत्तर :
i. नानांना ऐकायला येत नव्हतं.
ii. व्हायोलिन वाजवू लागला.

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार वाक्यांचा क्रम लावा.

  1. शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
  2. ‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
  3. शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.
  4. नाना रोज शिरीषबरोबर येत होते.

उत्तर :

  1. नाना रोज शिरीषबरोबर येत होते.
  2. शिरीषला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता.
  3. बेटा वाजव, मी ऐकतो आहे.’
  4. शिरीष गप्प बसला आणि मी बोलू शकत नव्हतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. शिरीष किती तास सराव करत होता?
उत्तर :
शिरीष 24 तास सराव करत होता.

ii. ताना व सूर कोण सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.
उत्तर :
ताना व सूर नाना सांगत आहेत, असा भास शिरीषला व्हायचा.

iii. शिरीषने डोळे मिटून घेताच नाना काय म्हणाले?
उत्तर :
‘बेटा वाजव, मी ऐकतो आहे!’ असे नाना म्हणाले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
i. डोळ्यांसमोर …………. नव्हते, ………….. नव्हते, कोणी नव्हते. (प्रेक्षक/थिएटर, लोक/प्रेक्षक, जनता/ प्रेक्षक, थिएटर/प्रेक्षक)
ii. …………… गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. (शिरीष, नाना, लेखक, रमेश)
उत्तर :
i. प्रेक्षक/थिएटर
ii. शिरीष

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा,
i. चोवीस तास एकच उदयोग, ……………..
(अ) एकच चिंता!
(ब) एकच ध्यास!
(क) एकच विचार!
(ड) एकच शिक्षा!
उत्तर :
(ब) एकच ध्यास!

ii. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले, की ………
(अ) संगीत बंद !
(ब) वाक्ष्य बंद !
(क) व्हायोलिन बंद !
(ड) पेटी बंद !
उत्तर :
(अ) संगीत बंद !

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 44

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला, एवढे लोक पाहून, शिरीष गडबडून गेला होता.
ii. बारा तास एकच उदयोग, एकच ध्यास!
उत्तर :
i. सत्य
ii. असत्य

प्रश्न 4.
कोण कोणास म्हणाले ते लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 45

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
या वीचारासरशी, लोकांच्या नींदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.
उत्तर :
या विचारासरशी, लोकांच्या निदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन नामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. संगीत
  2. नाना
  3. व्हायोलिन
  4. प्रेक्षक
  5. थिएटर
  6. बेटा
  7. आवाज

प्रश्न 3.
उताऱ्यातील दोन सर्वनामे शोधून लिहा.
उत्तर :

  1. त्यांना
  2. ते
  3. मला
  4. मी

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. पुष्कळ – [ ]
  2. सुधारणा – [ ]
  3. सराव – [ ]
  4. दुःख – [ ]

उत्तर :

  1. अमाप
  2. प्रगती
  3. रियाज
  4. खेद

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 5.
विरूद्धार्थी शब्द लिहा.

  1. शेवट – [ ]
  2. आनंद – [ ]
  3. अधोगती – [ ]

उत्तर :

  1. सुरुवात
  2. खेद
  3. प्रगती

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. विदयार्थी
  2. लोक
  3. टाळया
  4. डोळे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
विचारासरशीविचारा
शास्त्रासाठीशास्त्रा
निंदेकडेनिंदे
तारांवरूनतारां

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. धडपड करणे
  2. खेद करणे
  3. निंदा करणे

उत्तर :

  1. खूप मेहनत करणे
  2. दु:ख करणे
  3. वाईट बोलणे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’ 46

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
संगीतशास्त्राची प्रेरणा ज्यास मिळते त्याचे भाग्य मुखासमाधानात न्हाऊन निघते, या कश्चनावर तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
संगीतशास्त्र ही जीवनोपयोगी कला आहे. सूर ताल व लय यांचा मिलाप त्यात आहे. संगीतशास्त्र शिकणे हे कोणाचेही काम नाही. ही शिकण्याची संधी व भाग्य त्यालाच मिळते, ज्यास दैवी ईश्वरीय शक्तीचे वरदान लाभलेले आहे. लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी, किशोर कुमार, शान, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांनी संगीतशास्त्रात नाव कमावलेले आहे. त्यांनादेखील संगीतशास्त्राची प्रेरणा त्यांच्या गुरूपासून लाभलेली आहे. त्यांच्या गुरूंची त्यांच्यावर असलेली कृपा हीच त्यांना मिळालेली प्रेरणा होय. त्यामुळेच त्यांचे आयुष्य सुखासमाधानात न्हाऊन निघालेले आहे.

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : वसंत पुरुषोत्तम काळे
कालावधी : 1932-2001
कथालेखक, निबंधकार, नाटककार, कादंबरीकार, ‘लोंबकळणारी माणसं’, ‘पण माझ्या हातांनी’, ‘पेन सलामत तो’, ‘ब्रम्हदेवाचा काळ’, ‘गुलमोहर’, ‘कर्मचारी’, ‘का रे भुललासी’, ‘ऐक सखे’, ‘वन फॉर द रोड’, ‘मायाबाजार’, ‘स्वर, ‘संवादिनी’, ‘वलय’ इत्यादी कथासंग्रहः ‘ही वाट एकटीची’, ‘पार्टनर’ इत्यादी कादंबरीलेखन प्रसिद्ध, आकर्षक कथानके, ओघवती निवेदनशैली आणि चटपटीत संवाद यांमुळे त्यांच्या कथा वाचकप्रिय आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्रस्तावना :

‘बेटा, मी ऐकतो आहे!’ ही कथा लेखक व.पु.काळे यांनी लिहिली आहे. या कथेत संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सौख्यासाठी धडपडणारा मुलगा यांचे भावस्पर्शी वर्णन लेखकांनी केले आहे.

‘Beta, mi aikto ahe!’ This story is written by writer V. P. Kale. In this story, we can witness a father who loves music more than his life and a son who struggles for happiness of father who has lost music because of an accident.

शब्दार्थ :

  1. अपघात – दुर्घटना, (an accident)
  2. सौख्य – संतोष, सुखासमाधानाची स्थिती (happiness)
  3. कोलाहल. – गोंगाट, गोंधळ (an uproar, noise)
  4. स्थिर – स्तब्ध, शांत (stable, steady)
  5. खात्री – भरवसा (trust, certainty)
  6. वादन – वाक्य वाजवण्याची कृती सादर – एखाक्यासमोर ठेवणे (to render)
  7. आस्वाद – (येथे अर्थ) आनंद (relish)
  8. धीटपणा – साहस (boldness, daring, courage)
  9. नवखा – नवीन (new)
  10. प्रतिबिंब – पडछाया (reflection)
  11. मुसाफिर – प्रवासी (traveller)
  12. अवसान – हिंमत, धमक (guts, courage)
  13. श्रोतृवृंद – ऐकण्यासाठी जमलेल्या लोकांचा समूह (audience)
  14. झरझर – घाईघाईने (quickly)
  15. झगझगीत – चकाकणारे (glittering, sparkling)
  16. सबंध – संपूर्ण (entire, whole)
  17. चलबिचल – अस्वस्थता (hesitation)
  18. तंबोरा – एक तंतुवादय (astring instrument)
  19. धीरगंभीर – शांतपणे (serious)
  20. ध्यान – चिंतन, मनन (meditation, attention)
  21. षड्ज – संगीतातील सप्तस्वरांपैकी पहिला स्वर (सा) (the Ist note of the gamut)
  22. धीमेपणाने – हळुवारपणे (slowly)
  23. पंचेद्रिये – ज्ञानप्राप्तीची पाच इंद्रिये (the five sense organs)
  24. दगा . विश्वासघात (betrayal)
  25. सुहास्य – चांगले हास्य (a beautiful smile)
  26. मुख – चेहरा (face)
  27. वयस्कर – प्रौढ (elderly)
  28. ग्रह – समजूत, कल्पना (a prejudice)
  29. प्राथमिक – सुरुवातीचा, प्रारंभिक (elementary, primary)
  30. प्रथा – रूडी, (general practice, custom)
  31. नेटाने – जोर लावून, कष्टपूर्वक, प्रयत्नपूर्वक (with tremendous efforts)
  32. आळीपाळीने – आलटून-पालटून, क्रमबदलून (alternately, by turns)
  33. आगाऊ – उद्धट (rude)
  34. आकलन शक्ती – बोधशक्ती (grasping power)
  35. अत्यानंद – परमानंद, अतिशय आनंद (rapture, great joy and delight)
  36. सांत्वन – दिलासा (consolation)
  37. सौम्य – हळूवार, शांत (gentle, soft)
  38. इभ्रत – पत, लौकिक (prestige)
  39. आगतिक – असहाय्य, निराधार (helpless)
  40. भानावर – शुद्धीवर (conscious)
  41. गवई – गायक, गाणारा (asinger)
  42. जबर – मोठे (huge)
  43. बहिरे – ज्याला ऐकू येत नाही असा (deaf)
  44. गैरसोय – अडचण (inconvenience)
  45. अंतरणे – गमावणे, मुकणे (to lose)
  46. उयुक्त – प्रेरित, तयार, सज्ज, प्रोत्साहित (ready)
  47. धडपड – खटपट,खटाटोप, (struggle)
  48. अमाप – खूप, पुष्कळ (a lot of, immeasurable)
  49. वारंवार – पुन्हा पुन्हा, सतत (again, repeatedly)
  50. खेद – दुःख, शोक (regret, remorse)
  51. कौशल्य – कुशलता, कसब (skill)
  52. मोकळेपणा – विनासंकोच वागणूक (freely, without any hesitation)
  53. ध्यास उत्कट इच्छा, (yearning. longing)
  54. भास – समज, कल्पना, ग्रह, भ्रम (illusion, impression)
  55. तान – सूर (tune)
  56. ठेका – एक मंद गतीचा ताल (rhythm)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 3 ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

टिपा :

1. फिड्लवादय – एक प्रकारचे तंतुवादच जे व्हायोलिन या नावानेही ओळखले जाते.
2. फूटलाईट – रंगमंच आणि कलाकारांना प्रकाशित करणारा, रंगभूमीच्या पुढे असलेला प्रकाश.

वाक्प्रचार :

  1. कोलाहल बंद पडणे – शांतता पसरणे
  2. आस्वाद घेणे _ – आनंद घेणे
  3. कौतुक करणे – प्रशंसा करणे
  4. नाव खराब करणे – वाईट कृत्य करणे
  5. प्रतिबिंबित होणे – स्पष्ट दिसणे, पडछाया उमटणे
  6. अवसान न राहणे – हिम्मत हारणे
  7. धीर सुटणे – हार मानणे
  8. खूण करणे – इशारा करणे
  9. चलबिचल होणे – अस्वस्थ होणे
  10. कानावर विश्वास न बसणे – एखादी गोष्ट सत्य न वाटणे
  11. शंका चाटून जाणे – संशय निर्माण करणे
  12. प्रथा असणे – रीत असणे
  13. जिवाचे कान करणे – एखादी गोष्ट लक्षपूर्वक ऐकणे
  14. दम भरणे – रागावणे
  15. आश्चर्यचकित होणे – नवल वाटणे
  16. भानावर येणे – शुद्धीवर येणे
  17. उदयुक्त करणे – प्रेरित करणे, प्रोत्साहन देणे, एखादी गोष्ट करण्यासाठी तयार करणे.
  18. सराव करणे – अभ्यास करणे
  19. ध्यास लागणे – इच्छा होणे, व्यसन लागणे
  20. भास होणे – प्रतीत होणे, जाणवणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 9 उजाड उघडे माळरानही Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 9 उजाड उघडे माळरानही Textbook Questions and Answers

1. कारणे लिहा.

प्रश्न (अ)
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………………..
उत्तरः
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण वसंत ऋतूच्या स्वागतासाठी.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न (आ)
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण ………………………..
उत्तरः
जगातील सर्व फूले मनात झुरू लागली कारण पळसफुले मातीच्या अंकावरती फुलून आली.

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

प्रश्न 1.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 1
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 2

(इ) पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 3
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 4

2. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

प्रश्न 1.
सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 5
उत्तरः

घटकत्यांचे सजणे
1. लिंबोणीगर्द पोपटी रंगाची वस्त्रे घालून सजली आहे.
2. नागफणीजर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.
3. घाणेरीदुरंगी चुनरीत सजली आहे.
4. पळसफुलेमातीच्या अंकावरती बहरून आली आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

3. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

प्रश्न 1.
खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.
उत्तरः

  1. भेटवस्तू – [नजराणा]
  2. सजली – [नटुनी]
  3. अरुंद रस्ता – [पाणंद]
  4. अंक – [चिन्ह]

4. भावार्थाधारित.

प्रश्न 1.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’ या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
उत्तरः
वरील काव्यपंक्ती ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेतील आहे. या कवितेच्या कवयित्री ‘ललिता गादगे’ आहेत. यांनी या ठिकाणी वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

प्रश्न 2.
‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीतील प्रत्येक गोष्टीला अतिशय आनंद झाला आहे. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही रंगबिरंगी फुलांनी, पानांनी बहरून आलेले आहेत. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत आनंदाने गात आहे.

5. अभिव्यक्ती:

प्रश्न (अ)
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
‘कृती: 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (3) चे उत्तर पहा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न (आ)
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
‘कृती : 3 काव्यसौंदर्य’ मधील प्र. (4) चे उत्तर पहा.

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही Additional Important Questions and Answers

पुढील पदयाच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1: आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तरः

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 6
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 7

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

2. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(अ) सृष्टी
2. बेरड कोरड(ब) लिंबोणी
3. गर्द पोपटी(क) कर्णफुले
4. जर्द तांबडी(ड) दिशा-दिशांन

उत्तरः

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड(अ) सृष्टी
3. गर्द पोपटी(ब) लिंबोणी
4. जर्द तांबडी(क) कर्णफुले

प्रश्न 2.

‘अ’ गट‘ब’ गट
1. लुसलुस पाने अंगोपांगी(अ) पिंपळ पाने
2. दुरंगी चुनरीत उभी(ब) सांबर वृक्ष
3. मऊ मुलायम मोरपिसारी(क) घाणेरी
4. लाल कळ्यांनी लखडून उभे(ड) वड वृक्ष

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. रंग उधळले(ड) दिशा-दिशांन
2. बेरड कोरड(क) कर्णफुले
3. गर्द पोपटी(अ) सृष्टी
4. जर्द तांबडी(ब) लिंबोणी

3. खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.

प्रश्न 1.
दिशा-दिशांना रंग का उधळले आहेत?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी दिशा दिशांना रंग उधळले आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 2.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी कोण नजराणा घेऊन आली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी बेरड, कोरड सृष्टी नजराणा घेऊन आली आहे.

प्रश्न 3.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी लिंबोणी कशी आली आहे?
उत्तर:
गर्द पोपटी रंगाची वस्त्रे परिधान करून, मुरडत लिंबोणी आली आहे.

प्रश्न 4.
वसंतऋतूच्या स्वागतासाठी नागफणी कशी सजली आहे?
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी जर्द तांबडी कर्णफुले घालून नागफणी सजली आहे.

प्रश्न 5.
लुसलुस पाने अंगावरती घेऊन कोण झुलत आहे?
उत्तर:
लुसलुस पाने अंगावरती घेऊन वड झुलत आहे.

प्रश्न 6.
दुरंगी चुनरीत कोण नटुन थटुन आली आहे?
उत्तरः
दुरंगी चुनरीत घाणेरी नटुन थटुन आली आहे.

प्रश्न 7.
पिंपळाची पाने कशी आहेत?
उत्तरः
पिंपळाची पाने मऊ मुलायम मोरपिसासारखी आहेत.

प्रश्न 8.
पाणंदीवर कोण उभा आहे?
उत्तर:
सांबर वृक्ष पाणंदीवर उभा आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 9.
लाल कळ्यांनी लखडून कोण आहे?
उत्तर:
लाल कळ्यांनी लखडून सांबर वृक्ष आहे.

प्रश्न 10.
मातीच्या अंकावरती कोण बहरून आले आहेत?
उत्तरः
मातीच्या अंकावरती पळसफुले बहरून आली आहेत.

प्रश्न 11.
पळसफुलांना पाहून कोण झुरत आहेत?
उत्तरः
पळसफुलांना पाहून जगातील सारी कुसुमे झुरत आहेत.

प्रश्न 12.
आंब्याच्या मोहरातून काय आली आहे?
उत्तरः
आंब्याच्या मोहरातून कोकिळेची सुरेल तान आली आहे.

प्रश्न 13.
उजाड उघडे माळरान काय करत आहे?
उत्तरः
उजाड उघडे माळरान वसंतगान गाऊ लागले आहे.

प्रश्न 14.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. बेरड कोरड इथली …………….. घेऊन आली ती नजराणा. (दृष्टी, सृष्टी, कष्टी, मस्ती)
  2. गर्द ……………. लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी. (पिवळी, लाल, तांबडी, पोपटी)
  3. जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली ……………….. (नागफणी, लिंबोणी, घाणेरी, पिंपळ)
  4. स्वागत करण्या …………… ऋतूचे रंग उधळले दिशादिशांना. (शिशिर, श्रावण, वसंत, ग्रीष्म)
  5. ………….. पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी. (मळमळ, झळझळ, लुसलुस, मुरडत)
  6. दुरंगी …………. उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी. (कळ्यांनी, मोरपिसारी, मुलायम, चुनरीत)
  7. सळसळ झळझळ …………….. पाने मऊ मुलायम मोरपिसापरी. (वड, पिंपळ, आंबा, पळस)
  8. सांबर …………….. कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी. (पोपटी, तांबडा, लाल, हिरवी)
  9. आंब्याच्या मोहरातून आली ………….. सुरेल तान. (पोपटाची, चिमणीची, कोकिळेची, कावळ्याची)
  10. ……….. सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती. (सुरेल, स्वागता, सजली, कुसुमे)

उत्तर:

  1. सृष्टी
  2. पोपटी
  3. नागफणी
  4. वसंत
  5. लुसलुस
  6. चुनरीत
  7. पिंपळ
  8. लाल
  9. कोकिळेची
  10. कुसुमे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध शोधा.

  1. गर्द : पोपटी : : जर्द : ………….
  2. लुसलुस : पाने : : दुरंगी : ………………
  3. आंबा : मोहर : : कोकिळा : …………….

उत्तर:

  1. तांबडी
  2. चुनरी
  3. तान

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.

  1. वसंतात रंगाची उधळण झालेली असते.
  2. वसंतात लिंबोणी नटल्याप्रमाणे भासते.
  3. वडाचे झाड वसंतऋतूत आनंदाने डुलत आहे.
  4. सांबर वृक्ष लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.
  5. पळसाची फुले पाहून इतर फुले झुरतात.
  6. माळरानही वसंतऋतूचे गीत गात आहे.

उत्तर:

  1. स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना.
  2. गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी.
  3. लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी.
  4. सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी
  5. कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती.
  6. उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान.

3. योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.

प्रश्न 1.
सळसळ झळझळ पिंपळ पाने ……………………
(अ) दुरंगी चुनरीत उभी ही
(ब) उभे स्वागता पाणंदीवरीत
(क) मऊ मुलायम मोरपिसापरी
(ड) लुसलुस पाने अंगोपांगी
उत्तर:
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 2.
सांबर लाल कळयांनी लखडून
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) झुले वड हा दंग होऊनी
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी
उत्तर:
सांबर लाल कळयांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी.

4. काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

प्रश्न 1.
(अ) बेरड कोरड इथली सृष्टी
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) स्वागत करण्या वसंत ऋतूचे
(ड) घेऊन आली ती नजराणा
उत्तरः
(अ) स्वागत करण्या वसंत ऋतूचे.
(ब) रंग उधळले दिशा-दिशांना
(क) बेरड कोरड इथली सृष्टी
(ड) घेऊन आली ती नजराणा

प्रश्न 2.
(अ) घालून सजली नागफणी
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) गर्द पोपटी लेऊन वसने
उत्तरः
(अ) गर्द पोपटी लेऊन वसने
(ब) मुरडत आली लिंबोणी
(क) जर्द तांबडी कर्णफुलेही
(ड) घालून सजली नागफणी

प्रश्न 3.
(अ) झुले वड हा दंग होऊनी,
(ब) घाणेरी ही नटुनी थटुनी
(क) लुसलुस पाने अंगोपांगी
(ड) दुरंगी चुनरीत उभी ही
उत्तरः
(अ) लुसलुस पाने अंगोपांगी,
(ब) झुले वड हा दंग होऊनी,
(क) दुरंगी चुनरीत उभी ही
(ड) घाणेरी ही नटुनी थटुनी

प्रश्न 4.
(अ) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(ब) सळसळ झळझळ पिंपळ पाने
(क) उभे स्वागता पाणंदीवरी
(ड) सांबर लाल कळयांनी लखडून
उत्तरः
(अ) सळसळ झळझळ पिंपळ पाने,
(ब) मऊ मुलायम मोरपिसापरी,
(क) सांबर लाल कळयांनी लखडून
(ड) उभे स्वागता पाणंदीवरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 5.
(अ) कुसुमे सारी या जगातली
(ब) पळसफुले ही बहरून आली
(क) पाहून त्यांना मनात झुरती
(ड) या मातीच्या अंकावरती
उत्तर:
(अ) पळसफुले ही बहरून आली,
(ब) या मातीच्या अंकावरती,
(क) कुसुमे सारी या जगातली
(ड) पाहून त्यांना मनात झुरती

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तर:
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 8
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही 9

प्रश्न 7.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. नजराणा, बेरड, वसंत, उधळले
  2. तांबडी, लिंबोणी, नागफणी, पोपटी
  3. घाणेरी, वड, दुरंगी, पाने
  4. सांबर, पिंपळ, मोरपिसापरी, पाणंदीवरी
  5. कुसुमे, झुरती, मातीच्या, पळसफुले
  6. माळरानही, वसंतगान, मोहरातून, कोकिळेची

उत्तर:

  1. वसंत, उधळले, बेरड, नजराणा
  2. पोपटी, लिंबोणी, तांबडी, नागफणी
  3. पाने, वड, दुरंगी, घाणेरी
  4. पिंपळ, मोरपिसापरी, सांबर, पाणंदीवरी
  5. पळसफुले, मातीच्या, कुसुमे, झुरती
  6. मोहरातून, कोकिळेची, माळरानही, वसंतगान

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 8.
चूक की बरोबर लिहा.

  1. जर्द तांबडी कर्णफुले घालून लिंबोणी सजली आहे.
  2. गर्द पोपटी वसने घालून सृष्टी आली आहे.
  3. नागफणी बेरड कोरडी झाली आहे.
  4. लुसलुस पाने अंगोपांगी घेऊन वड दंग झाले आहे.
  5. सांबर दुरंगी चुनरीत पाणंदीवर उभे आहे.

उत्तर:

  1. चूक
  2. चूक
  3. चूक
  4. बरोबर
  5. चूक

कृती 3: काव्यसौंदर्य

1. खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे
रंग उधळले दिशा-दिशांना
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगानी पाने, फुले, निसर्ग सारी सृष्टी सजलेली आहे. विविध रंगाच्या फुलांनी निसर्ग बहरलेला आहे. यामुळे आजूबाजूचे पशु-पक्षी सुद्धा आनंदित झाले आहेत. जणू काही वसंतऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने
मुरडत आली लिंबोणी
उत्तरः
वसंतऋतूत सर्व परिसर नटलेला सजलेला आहे. नानाविध रंगांनी निसर्गाचे रूप मनमोहक झालेले आहे. या वसंतऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

2. पुढील ओळींचा अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे, रंग उधळले दिशा-दिशांना.
उत्तरः
वसंतऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. रंग उधळल्यामुळे दिशा उजळून निघाल्या आहेत.

प्रश्न 2.
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी.
उत्तरः
गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे वसंतऋतूच्या स्वागतासाठी सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

प्रश्न 3.
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी
उत्तरः
घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसारी,
उत्तरः
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती
उत्तरः
पळसाच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात.

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान.
उत्तरः
वसंतऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो.अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते.

प्रश्न 7.
वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.
उत्तरः
वसंतऋतू हा भारतातील सर्व ऋतूचा राजा मानला जातो. म्हणूनच त्याला ‘ऋतुराज’ देखील म्हणतात. वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत बदल होतात. ती निसर्गसौंदर्याने न्हाऊन निघते. जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी ती बहरते. झाडांना नवी पालवी येते. पाने फुले बहरतात. लिंबोणी, अबोली, जाई, जुई, केवडा, रातराणी, चंपा, चमेली अशी विविध फुले फुलतात. त्यांचा सुगंध जणू वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतो. वसंतऋतूचे आगमन होणार म्हणून पक्षीही खुश होतात.

वसंतऋतूचे स्वागत पक्षीही करतात. त्यांचे कलरव कानी पडतात. कोकिळा कुहू कुहू करून आपले गाणे सुरू करते. जणू ती वसंतऋतू आल्याची ग्वाही देते. वसंतऋतूत संपूर्ण सजीव सृष्टीत एक नवीन उत्साह व आनंद आपल्याला पहायला मिळतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 8.
मानवी जीवनात वसंतऋतूला एक आगळेवेगळे स्थान दिले गेलेले आहे. या विधानावर चर्चा करा.
उत्तरः
वसंतऋतू सृष्टीच्या बहराचा ऋतू आहे. या ऋतूत सृष्टी नटते म्हणून मानवप्राणी वसंतपंचमी साजरी करतो. या ऋतूच्या निमित्ताने नृत्य व संगीताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भारताच्या विविध राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. राजस्थानी लोक या उत्सवाच्या निमित्ताने सूर्याची पूजा करून त्याच्या रथाची मिरवणूक काढतात. भारताच्या काही राज्यात लोक रंगीबेरंगी वस्त्रे परिधान करून विविध रंग व गुलाल उडवून हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

प्रश्न 9.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हाला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तरः
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी मी माझ्या परीने सर्व प्रयत्न करेन. झाडे लावून त्यांचे संवर्धन करेन. इतरांना देखील झाडे लावण्यास प्रेरित करेन. पशु-पाखरे, नदी, तलाव हे देखील सृष्टीचेच अंश आहेत. या सर्वाचे रक्षण करण्याची जबाबदारी मी स्वीकारेन, वनसंवर्धनसाठी समाजात जागरूकता निर्माण करेन. सृष्टी ईश्वराचे दुसरे रूप आहे ही भावना मनी बाळगून तिचे पूजन करेन, प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न करेन. ‘झाडे । लावा व झाडे जगवा’ या मंत्राचे सर्वांना पालन करण्यास सांगेन. जमीन, पाणी, हवा, वनस्पती आणि ऊर्जा यांचा अवास्तव वापर टाळण्याचा प्रयत्न करीन. सृष्टीचा समतोल राखण्यासाठी मी प्रयत्न करेन.

प्रश्न 2. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.

प्रश्न 1.
कवी / कवयित्रीचे नाव –
उत्तरः
ललिता गादगे.

प्रश्न 2.
संदर्भ –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे.

प्रश्न 3.
प्रस्तावना –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ‘ललिता गादगे’ यांनी लिहिली आहे. या कवितेमध्ये वसंतऋतूच्या आगमनामुळे सृष्टीच्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 4.
वाङमयप्रकार –
उत्तरः
निसर्ग कविता

प्रश्न 5.
कवितेचा विषय
उत्तरः
निसर्गातील बदलांचे मनमोहक वर्णन करणारी ‘उजाड उघडे माळरानही’ ही एक निसर्ग कविता आहे.

प्रश्न 6.
कवितेतील आवडलेली ओळ –
उत्तरः
पळसफुले ही बहरून आली
या मातीच्या अंकावरती

प्रश्न 7.
मध्यवर्ती कल्पना –
उत्तरः
वसंतऋतू हिवाळ्यानंतर सुरू होतो. या ऋतूत निसर्ग हिरवागार दिसतो. कारण वसंतऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटलेली असते. सारा आसमंत विविध रंगात आणि विविध गंधातही न्हाऊन जातो. सर्व झाडेवेली हिरवीगार व टवटवीत दिसू लागतात. नवचैतन्याने सळसळू लागतात. सारी सृष्टी आनंदित होते. कवयित्रीने अशा सुंदर बदलांचे वर्णन ‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेत केलेले दिसून येते.

प्रश्न 8.
कवितेतून मिळणारा संदेश-
उत्तरः
हिरवीगार झाडे, झुळझुळ वाहणारे झरे, खळाळणाऱ्या सरिता, उंचच उंच पर्वत या साऱ्यांनी तयार झालेली सृष्टी खूपच सुंदर आहे. ही सृष्टी माणसाला भरभरून देत असते. माणूस मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी या सुंदर सृष्टीचा नाश करतो. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. या सुंदर व मनमोहक निसर्गाचे संगोपन करून निर्सगाचा समतोल साधला पाहिजे. निसर्गसौंदर्यातील बदलांचे जाणीवपूर्वक स्वागत करा. असा संदेश उजाड उघडे माळरानही या कवितेतून मिळतो.

प्रश्न 9.
कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता मला खूप आवडली आहे. उजाड झालेले, मोकळे असलेले माळरान वसंतऋतूच्या आगमनाबरोबर चैतन्याने भरून येते. झाडांना नवीन पालवी फुटते. सारा निसर्ग हिरव्या रंगात न्हाऊन जातो. रानफुले लेऊन, हिरव्या वाटा सजून जातात. कोकीळेचा सुमधूर आवाज सारे वातावरण बेधुंद करणारे असते. या साऱ्या सौंदर्यांचे सुरेख वर्णन आपल्याला या कवितेत वाचायला मिळते, म्हणून ही कविता मनापासून आवडली.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 10.
भाषिक वैशिष्ट्ये
‘उजाड उघडे माळरानही’ या कवितेमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे.

प्रश्न 3. खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा-दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराणा।।
उत्तरेः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूच्या आगमानाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली असते. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत असते. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघालेल्या असतात. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे असे वाटते.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 2.
गर्द पोपटी लेऊन वसने मुरडत आली लिंबोणी,
जर्द तांबडी कर्णफुलेही घालून सजली नागफणी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

या काव्यपंक्तींमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 3.
लुसलुस पाने अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी,
दुरंगी चुनरीत उभी ही घाणेरी ही नटुनी थटुनी।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी वडाच्या झाडाखाली फुटते. अशी ही लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे असे वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 4.
सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोरपिसापरी,
सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते. अशीच मऊ, कोवळी पालवी पिंपळाच्या झाडालाही फुटते. असे वाटते जणू वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळाचे झाड मोरपिसाप्रमाणे असणारी मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभे आहे. तसेच सांबर नावाचा वृक्षदेखील रानातल्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभा आहे.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

प्रश्न 5.
पळसफुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती,
कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती।।
उत्तर:
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला पाहायला मिळतात. पळसाला आलेली व मातीवर पसरलेली ती फुले व त्यांची सुंदरता पाहून जगातील सर्व फुले मनातल्या मनात झुरतात.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

प्रश्न 6.
आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान,
उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान।।
उत्तरः
‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे झालेल्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

वसंत ऋतूत सृष्टीत अनेक आनंददायी बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले असते. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे असेच वाटते.

या काव्यपंक्तीमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी प्रमाण मराठी भाषेचा वापर केलेला आहे. त्याचबरोबर यमक अलंकाराचा केलेला वापर शोभून दिसतो.

उजाड उघडे माळरानही Summary in Marathi

कवयित्रीचा परिचय:

नाव: ललिता गादगे जन्म
जन्म: 1954
प्रसिद्ध कवयित्री, ‘फसवी क्षितिजे’, ‘अग्निजळ’, ‘संवेदन’ इत्यादी कवितासंग्रह; ‘आयुष्याच्या काठाकाठाने’, ‘दुःख आणि अश्रू’, ‘प्राजक्ताची फुले आणि दाह’ हे कथासंग्रह; ‘नाळबंधाची कहाणी’, ‘खिडकीतलं आभाळ’ हे ललित गदय प्रसिद्ध.

प्रस्तावना:

‘उजाड उघडे माळरानही’ ही कविता कवयित्री ललिता गादगे यांनी लिहिली आहे. या कवितेत कवयित्रीने वसंतऋतूच्या आगमनामुळे होणाऱ्या निसर्गसौंदर्यातील बदलांचे मनमोहक वर्णन केले आहे.

Poetess Lalita Gadge has written a poem named ‘Ujad Ughade Malranhi’. An appealing colourful description of change in nature due to the beginning of spring season has been depicted by the poetess in this poem in a vibrant picturesque manner.

भावार्थ:

स्वागत करण्या ……….. ती नजराणा ।।1।।
वसंत ऋतूच्या आगमनाच्या स्वागताचे वर्णन करताना कवयित्री सांगतात, वसंत ऋतूमध्ये वेगवेगळ्या रंगाची पाने, फुले फुलतात. सारा निसर्ग, सारी सृष्टी वेगवेगळ्या रंगांनी सजलेली आहे. जणू काही वसंत ऋतूच्या स्वागतासाठी हे होत आहे. सर्व दिशा वेगवेगळ्या रंगानी उजळून निघाल्या आहेत. शिशिर ऋतूमध्ये सारी सृष्टी कोरडी, रुक्ष झालेली असते. अशी ही कोरडी, रुक्ष झालेली सृष्टी असा वेगवेगळ्या रंगाचा नजराणा वसंत ऋतूसाठी घेऊन आली आहे.

गर्द पोपटी ……… सजली नागफणी ।।2।।
वसंत ऋतूमध्ये झाडांना नवी हिरवी पालवी फुटते, त्या हिरव्या पालवीला बघून असे वाटते की, गर्द पोपटी म्हणजे हिरव्या रंगाची वस्त्रे परिधान करून लिंबोणी लचकत, मुरडत आली आहे. गर्द तांबड्या रंगाची कर्णफुले घालून नागफणीची झाडे देखील सजली आहेत. वसंतऋतूच्या आगमनाने साऱ्या सृष्टीत आनंद पसरलेला आहे.

लुसलुस पाने ……… नटुनी थटुनी ।।3।।
वसंतऋतूत सर्व झाडांना नवीन पालवी फुटते अशीच ही मऊ, कोवळी, लुसलुशीत पाने अंगोपांगी घेऊन वडाचे झाड दंग होऊन अतिशय आनंदाने डुलत आहे. एवढेच नव्हे तर घाणेरी सुद्धा दोन रंगाची ओढणी आपल्या अंगाखांदयावर परिधान करून वसंतऋतूच्या स्वागतासाठी नटून थटून उभी आहे.

सळसळ झळझळ ……. स्वागता पाणंदीवरी ।।4।।
वसंतऋतूच्या स्वागतासाठी पिंपळ आपल्या मोरपिसाप्रमाणे मऊ व मुलायम पाने आपल्या अंगावर घेऊन सळसळ करत उभा आहे. तसेच सांबर वृक्ष देखील रानाच्या त्या चिंचोळ्या वाटेवर (पाणंद) दोन्ही बाजूला लाल कळ्यांनी बहरून वसंतऋतूच्या स्वागतासाठी उभे आहेत.

पळसफुले ही ……….. त्यांना मनात झुरती ।।5।।
पळसांच्या फुलांना बहर आला आहे. या बहरलेल्या फुलांनी वसंतऋतूच्या स्वागतासाठी आपला सडाच या मातीवर पसरलेला आहे. ती अतिशय आनंदाने या मातीवर पसरलेली, सुखावलेली आपल्याला

आंब्याच्या मोहरातून ……… लागले वसंतगान ।।6।।
वसंत ऋतूत सृष्टीत अनेक बदल घडतात. वसंतऋतूत आंब्याच्या झाडाला मोहर येतो. अशा या आनंददायी वातावरणात आंब्याच्या झाडावर बसून कोकिळा सुरेल तान घेत असते. वसंतऋतूच्या आगमनाने उजाड उघडे माळरानही फुलांनी पानांनी बहरून आलेले आहे. जणू काही ते माळरानही अतिशय आनंदाने वसंतऋतूचे गीत गात आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

शब्दार्थ:

  1. स्वागत – आतिथ्य (welcome)
  2. बेरड – निगरगट्ट (hardened)
  3. कोरड – कोरडी, शुष्क (dry)
  4. उधळणे – पसरवणे (to spread)
  5. दिशा – बाजू (a side)
  6. सृष्टी – निसर्ग (a nature)
  7. नजराणा – वरिष्ठाला यायची भेटवस्तू (a respectful gift)
  8. गर्द – दाट (dense)
  9. वसन – वस्त्र (a cloth)
  10. मुरडणे – नटणे (to adorn)
  11. जर्द – दाट, गहिरा (dark or deep)
  12. तांबडा – लाल, आरक्त (red)
  13. कर्णफुले – कानातील दागिना (an ear-ring)
  14. सजणे – नटणे, शृंगारणे (to get dressed up)
  15. लुसलुस – टवटवीत (fresh and healthy)
  16. अंगोपांगी – अंगावर
  17. दंग – तल्लीन, गुंग (deeply engaged)
  18. दरंगी – दोन रंगात काढलेले (in two colours)
  19. चुनरी – दोन्ही खांदयांवरून घेण्याचे स्त्रियांचे एक वस्त्र (a light garment)
  20. सळसळ – ‘सळसळ’ असा आवाज (rustle)
  21. झळझळ – चकाकी (glitter)
  22. पान – पर्ण (a leaf)
  23. मऊ – सौम्य, नरम (soft, mild)
  24. पाणंद – अरुंद पायवाट (a narrow lane)
  25. बहरणे – मोहरणे (to blossom)
  26. कुसुम – फूल (flower)
  27. झुरणे – खंत वाटणे (to pine and waste away)
  28. सुरेल – कर्णमधुर, मंजुळ (sweet sounding)
  29. तान – लकेर, गाण्यातील आलाप (a tune)
  30. माळरान – नापीक मैदान (barren land)
  31. वसंतगान – वसंतऋतूचा आनंद व्यक्त करणारे गीत

टिपा:

  1. लिंबोणी – कडुलिंब (neem tree)
  2. नागफणी – कॅक्टस (cactus) कुळातील काटेरी फूलझाड
  3. वड – वटवृक्ष (a banyan tree)
  4. घाणेरी – उग्र दर्प येणारे रंगीबेरंगी लहान फुलांचे झुडूप
  5. पिंपळ – एक वृक्ष
  6. सांबर – उष्णकटिबंधीय वनांतील एक वृक्ष
  7. पळस – एक वृक्ष
  8. वसंतऋतू – चैत्र व वैशाख या दोन महिन्यांमध्ये येणारा ऋतू (the spring season)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 9 उजाड उघडे माळरानही

वाक्प्रचार:

1. दंग होणे – गुंग /मग्न होणे

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Balbharti Maharashtra State Board Class 9 English Solutions My English Coursebook Chapter 3.1 Coromandel Fishers Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

My English Coursebook Std 9 Guide Chapter 3.1 Coromandel Fishers Textbook Questions and Answers

Warming up:
Chit-chat

  1. What time do you get up in the morning?
  2. What time do you go to bed?
  3. Where do you spend your holidays?
  4. What adventures do you like boating, trekking, scuba diving, mountaineering or something else?
  5. After you finish your education, would you like to work close to nature?
  6. What would you like to do?

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Expanding Horizons

Question (a)
Write as many words as you can, related to the following. You should have at least twenty words each. You may refer to your geography textbook or other sources for that purpose. Then try to find English words/items for the ones you have written.
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 1
Answer:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 2

Question (b)
Prepare a bilingual glossary for each of these topics:

Question (c)
Arrange the glossary in two ways:
1. According to the alphabetical order of letters in your mother tongue.
2. According to the alphabetical order ‘a-z’
[Students may attempt (b) & (c) above on ther own.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

English Workshop:

Answer the following questions.

Question (a)
How many stanzas are there in the poem?
Answer:
There are three stanzas in the poem.

Question (b)
How many lines are there in the poem?
Answer:
There are twelve lines in the poem.

Question (c)
List the rhyming words in each stanza:
Answer:

  1. First stanza: light – night, free – sea
  2. Second stanza: call – all, drives – lives
  3. Third stanza: grove – love, glee – sea

2. You know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as ‘a’, ‘b’, ‘c’, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is aabb. Verify.

Question 1.
You know that many poems have rhyming words or rhymes at the end of the lines in each stanza. The pattern of rhyming is usually shown with the help of small letters such as ‘a’, ‘b’, ‘c’, etc. This pattern of rhyme is known as the rhyme scheme. The rhyme scheme of each stanza in this poem is aabb. Verify.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

3. What do the following expressions refer to? Write in a word or phrase:

Question 1.
What do the following expressions refer to? Write in a word or phrase:

  1. leaping wealth of the tide: …………
  2. kings of sea: …………..
  3. at the fall of the sun: …………
  4. the edge of the verge: ………..

Answer:

  1. leaping wealth of the tide: fish
  2. kings of sea : fishermen
  3. at the fall of the sun : at the sunset
  4. the edge of the verge : horizon

4. Match the following:

Question 1.
Match the following:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 3
Answer:
(a) the wind – child
(b) dawn – mother holding her child
(c) sea – mother
(d) cloud – brother
(e) waves – comrades

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

5. Find and write the lines in the poem that refer to:

Question 1.
Find and write the lines in the poem that refer to:
(a) early morning
(b) evening
(c) full moon night
Answer:
(a) early morning: Rise, brother, rise; the wakening skies pray to the morning light.
(b) evening: What though we toss at the fall of the sun where the hand of the sea-god drives?
(b) full moon light: And sweet are the sands at the full o’ the moon with the sound of the voices we love

6. Write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or of drowning.

Question 1.
Write the lines that show that the fishermen are not afraid of the sea or of drowning.
Answer:
He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives.

7. In the last stanza, two lines refer to a landscape, and two lines refer to a ‘seascape’. Which are they? Copy them from the poem correctly:

Question 1.
In the last stanza, two lines refer to a landscape, and two lines refer to a ‘seascape’. < Which are they? Copy them from the poem correctly:
Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers 4
Answer:

LandscapeSeascape
Sweet is the shade of the coconut glade, and the scent of the mango grove,

And sweet are the sands at the full o’ the moon with the sound of the voices we love.

But sweeter, brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam’s glee;

Row, brothers, row to the edge of the verge, where the low sky mates with the sea.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

8. Using the internet, find photographs /pictures of landscapes /seascapes to illustrate the images used in the poem.

Question 1.
Using the internet, find photographs /pictures of landscapes /seascapes to illustrate the images used in the poem.

9. Select a few lines from your favourite nature poem in your mother tongue and translate them into English.

Question 1.
Select a few lines from your favourite nature poem in your mother tongue and translate them into English.
Answer:
1. Title: Coromandel Fishers
2. Poet/Poetess: This poem is written by Sarojini Naidu.

3. Theme/Central Idea: The theme of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously.

4. Rhyme Scheme: The rhyme scheme of the poem is ‘aabb’.

5. Figure of Speech: Simile, Metaphor

6. Special Feature: This is a didactic poem. A didactic poem is an instructive one. It is aimed at imparting certain advice or some moral principles. “When we come together for a common purpose and put our faith in God, we can accomplish great things” – This is the moral principle of this poem.

7. Favourite Lines: My favourite lines from the poem are :

  • “He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives”.
  • But sweeter, O brothers, the kiss of the spray and the dance of the wild foam’s glee.

8. Why I like the poem: I like this poem because it imparts a very positive message. It says that if we trust in God and do our work promptly, success is ours.

My English Coursebook 9th Class Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers Additional Important Questions and Answers

Simple Factual Activities:

Question 1.
Who holds the storm by the hair?
Answer:
God holds the storm by the hair.

Maharashtra Board Class 9 My English Coursebook Solutions Chapter 3.1 Coromandel Fishers

Question 2.
What type of boat do the fishermen use?
Answer:
The fishermen use catamaran boats.

Complex Factual Activities :

Question 1.
As the sea-gull flies away calling it appears as though, he is showing the way-What does the way lead to?
Answer:
The way leads the fishermen to the sea where plenty of fish can be caught.

Paragraph format:

The title of the poem is ‘Coromandel Fishers.’ The poem is written by Sarojini Naidu. The theme of the poem is that when human beings come together for a common purpose, no force or adversary can block their way. There could be risk in any challenging enterprise, but human progress depends on facing them courageously. The fishermen in the poem prove this fact.

The rhyme scheme of the poem is ‘aabb’. The figures of speech in the poem are simile and Metaphor. The special feature of this poem is that it a didactic poem. It is an instructive poem which is aimed at imparting certain advice or some moral principles. “ When we come together for a common purpose and put our faith in God, we can accomplish great things. ” This is the moral principle of this poem.

My favourite lines from the poem are:

1. “He who holds the storm by the hair, will hide in his breast our lives.” This line shows the fishermen put their full faith in the sea-god.
2. “But sweeter, O brothers, the kiss of spray and the dance of the wild foam’s glee.” I like the poem because it gives a very positive message. It says that if we trust in God and do our work promptly, success is ours.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. ताक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
ताक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 1
उत्तर:

वाट बघणाराकोणाची वाट बघतोवाट बघण्याचे कारण
चकोरपूर्णिमेचा चंद्रमाचंद्रकिरण हेच त्याचे जीवन
लेंकीमाहेरचे बोलावणे येणेदिवाळीचा सण
भुकेलेले बाळमाउलीचीभूक
संत तुकारामपांडुरंगाचीभेटीची आस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

2. योग्य अर्थ शोधा.

प्रश्न 2.
योग्य अर्थ शोधा.
अ. आस लागणे म्हणजे ………….
1. ध्यास लागणे
2. उत्कंठा वाढणे
3. घाई होणे
4. तहान लागणे
उत्तर:
1. ध्यास लागणे

आ. बाटुली म्हणजे ………….
1. धाटुली
2. वाट
3. वळण
4. वाट पहाणे
उत्तर:
2. वाट

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

3. भावार्थाधारित. 

प्रश्न अ.
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हाला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तरः
संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहते. तिच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे. परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.

प्रश्न आ.
चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, हे तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर:
संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो, त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेच जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

उपक्रम :

1. संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
2. संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.

भाषाभ्यास :

अलंकार

आपण जेव्हा कथा, कादंबरी, कविता, नाटक वगैरे साहित्य वाचतो. तेव्हा दैनंदिन जगण्यातील भाषेपेक्षा थोडी वेगळी भाषा आपल्याला वाचायला मिळते. आपल्याला साहित्य वाचताना आनंद मिळवून देण्यात त्या भाषेचा मोठा वाटा असतो. दैनंदिन व्यवहारातील भाषेपेक्षा साहित्याची भाषा वेगळी ज्या घटकांमुळे ठरते, त्यातील एक घटक म्हणजे ‘अलंकार’. अलंकार भाषेचे सौंदर्य कसे खुलवतात, हे आपल्याला आणखी काही उदाहरणे घेऊन पहायचे आहे.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 2

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Additional Important Questions and Answers

पुढील पक्ष्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार

कृती करा: कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा
उत्तरः
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम 3

प्रश्न 2.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. जीवाला कोणती आस लागली आहे?
उत्तरः
जीवाला विठ्ठल भेटीची आस लागली आहे.

ii. विठ्ठलाची वाट कोण पाहत आहे?
उत्तर:
संत तुकारामांचे मन विठ्ठलाची वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

iii. अति शोक कोण करत आहे ?
उत्तर :
भुकेलिवा बाळ अति शोक करत आहे.

iv. संत तुकारामांना कशाची भूक लागली आहे?
उत्तरः
संत तुकारामांना श्रीमुख दर्शनाची भूक लागली आहे.

v. संत तुकाराम विठ्ठलाला कोणती विनंती करत आहेत?
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला श्रीमुख दर्शनाची विनंती करत आहेत.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. तैसें माझें …………………. वाट पाहे । (जीवा, उरि, मन, श्रीमुख)
  2. दिवाळीच्या मुळा ………… आसावली । (मुली, बाया, लेंकी, स्त्रिया)
  3. पाहातसे वाटुली …………. । (आळंदीची, पंढरीची, पंढरपुराची, विठ्ठलाची)
  4. भुकेलिवा बाळ अति ………… करी । (गडबड, मस्ती, दुःख, शोक)
  5. वाट पाहे ……………….. माउलीची । (उरि, दारी, आई, विठाई)
  6. धावूनि ……………………. दांवी देवा। (दर्शन, श्रीमुख, प्रदर्शन, मुखदर्शन)

उत्तर:

  1. मन
  2. लेंकी
  3. पंढरीची
  4. शोक
  5. उरि
  6. श्रीमुख

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा(अ) वाट तुझी
2. तैसें माझें मन(ब) चकोराजीवन
3. पाहे रात्रंदिवस(क) वाट पाहे
4. पूर्णिमेचा चंद्रमा(ड) लागलीसे आस

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. भेटीलागी जीवा(ड) लागलीसे आस
2. तैसें माझें मन(क) वाट पाहे
3. पाहे रात्रंदिवस(अ) वाट तुझी
4. पूर्णिमेचा चंद्रमा(ब) चकोराजीवन

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
सहसंबंध लिहा.
i. जीवा : आस :: वाट : ………….
ii. लेंकी : आसावली :: उरि : ………….
उत्तरः
i. रात्रंदिवस
ii. माउलीची

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
समान अर्थाच्या काव्यपंक्ती शोधून लिहा.
i. (अ) पूर्णिमेचा चंद्रमा हेच चकोर पक्ष्याचे जीवन असते.
(ब) मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहत आहे.
(क) तसेच माझे मन तुझी वाट पाहत आहे.
उत्तर:
(अ) पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
(ब) पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
(क) तैसें माझें मन वाट पाहे ।।

ii. (अ) हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे, म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
(ब) हे विठ्ठला, पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायाला येईल याची मी आतुरतेने वाट पाहत आहे.
उत्तर :
(अ) धांवूनि श्रीमुख दांवी देवा।।
(ब) पाहातसे वाटुली पंढरीची।।

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
काव्यपंक्तीवरून शब्दांचा योग्य क्रम लावा.

  1. पाहे, मन, चंद्रमा, जीवा
  2. पंढरीची, श्रीमुख, माउलीची, आसावली
  3. तुका, मुळा, बाळ, शोक

उत्तर :

  1. जीवा, चंद्रमा, मन, पाहे
  2. आसावली, पंढरीची, माउलीची, श्रीमुख
  3. मुळा, बाळ, शोक, तुका

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 4.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा(अ) अति शोक करी
2. भुकेलिवा वाळ(ब) दांवी देवा
3. तुका म्हणे(क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख(ड) लेकी आसावली

उत्तर:

‘अ’ गट‘ब’ गट
1. दिवाळीच्या मुळा(ड) लेकी आसावली
2. भुकेलिवा वाळ(अ) अति शोक करी
3. तुका म्हणे(क) मज लागलीसे भूक
4. धावूनि श्रीमुख(ब) दांवी देवा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
काव्यपंक्तींचा योग्य क्रम लावा.

  1. धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
  2. पाहातसे वाटुली पंढरीची।।
  3. वाट पाहे उरि माउलीची।।
  4. भुकेलिवा बाळ अति शोक करी।

उत्तर:

  1. पाहातसे वाटुली पंढरीची ।।
  2. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
  3. वाट पाहे उरि माउलीची ।।
  4. धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।

प्रश्न 6.
कोण ते लिहा.
उत्तरः
शोक करणारा – भुकेलिवा बाळ |

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 7.
प्रश्न तयार करा.
i. तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
ii. भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
उत्तर:
i. भूक कोणाला लागली आहे?
ii. बाळ अति शोक का करत आहे?

कृती 3 : काव्यसौंदर्य

खालील काव्यपंक्तीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा.

प्रश्न 1.
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे।।
उत्तरः
संत तुकारामांना लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात. ज्याप्रकारे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे संत तुकारामांचे जीवन आहे. त्यामुळे संत तुकारामांचे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठलदर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
उत्तरः
संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे अचूक वर्णन केले आहे. संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 3.
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
विठ्ठलभेटीची तीव्र ओढ योग्य उदाहरणातून तुकाराम महाराज व्यक्त करतात, अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात की, लहान बाळाप्रमाणे मला देखील विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात, की हे देवा तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पुढील ओळींचा अर्थ स्पष्ट करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।
उत्तरः
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, है
विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस
तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रश्न 2.
भुकेलिबा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ।।
उत्तरः
विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करतं म्हणजे रडतं, तळमळत असतं व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भक्त व विठ्ठल आणि चकोर व चंद्र यांतील साधर्म्य तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
भक्त श्रीविठ्ठलाच्या भेटीसाठी आतुर झालेला असतो. त्याला विठ्ठलाशिवाय दुसरे काहीच सुचत नाही. त्याचे संपूर्ण जीवन हे विठ्ठलमय झालेले असते. विठ्ठलदर्शनाशिवाय त्याला अन्न-पाणी गोड लागत नाही. विठ्ठलदर्शन हेच त्याच्या जीवनाचे साध्य असते. त्याचप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांसाठी आतुर झालेला असतो. कविकल्पना आहे की, पौर्णिमेचा पूर्ण चंद्र दिसला की, चकोर पक्ष्याला आनंद होतो. तो फक्त चंद्राचे कोवळे किरणच प्राशन करतो. चंद्रकिरण हेच त्याचे जीवन असते. अशाप्रकारे भक्त व चकोर हे अनुक्रमे विठ्ठल व चंद्र यांच्या भेटीसाठी तळमळत असतात.

प्रश्न 4.
विठ्ठलदर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. या विधानातील समर्पकता तुमच्या शब्दांत सांगा.
उत्तरः
विठ्ठलाचे दर्शन हे सर्व सुखांचे सुख आहे. विठ्ठलाचे दर्शन होताच भक्तांची तहान-भूक हरवून जाते. त्यांचे नयन दिपून जातात व त्यांचे हृदय सुखद आनंदाने भरून जाते. विठ्ठलदर्शन ही भक्ताच्या आत्म्याला लागलेली अध्यात्मिक भूक असते. म्हणून विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरला जातात. एकदा का विठ्ठलदर्शन झाले की
मानवाचे सर्व प्रकारचे पाप-ताप आणि वेदना संपुष्टात येतात.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 5.
दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा.
उत्तरः
1. कवी/ कवयित्रीचे नाव – संत तुकाराम (तुकाराम बोलोबा अंबिले – मोरे)
2. संदर्भ – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. हा अभंग ‘सकलसंतगाथा खंड दुसरा: श्री तुकाराम महाराजांची अभंगगाथा’ या पुस्तकातून घेतला आहे.
3. प्रस्तावना – ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग ‘संत तुकाराम’ यांनी लिहिला आहे. या अभंगातून संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ योग्य उदाहरणातून व्यक्त केली आहे.

4. वाङ्मयप्रकार’ – भेटीलागी जीवा’ ही कविता नसून एक अभंग आहे.
5. कवितेचा विषय – विठ्ठलभेटीची अनावर ओढ विविध उदाहरणांद्वारे व्यक्त करणारा संत तुकारामांचा ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग एक उत्कृष्ट भक्तिगीत आहे.

6. कवितेतील आवडलेली ओळ
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।

7. मध्यवर्ती कल्पना – संत तुकारामांनी तन, मन, धन अर्पून विठ्ठलाची भक्ती केली. अगदी मनापासून त्याचे नामस्मरण केले. अशा या आपल्या भगवंताच्या म्हणजेच विठ्ठलाच्या भेटीची अनावर ओढ त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यासाठी अतिशय समर्पक उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून ती ओढ व्यक्त केली आहे.

8. कवितेतून मिळणारा संदेश –
संत तुकाराम यांना विठ्ठलभेटीची ओढ लागली आहे. त्यासाठी अतिशय योग्य उदाहरणे वापरून त्यांनी ‘भेटीलागी जीवा’ हा अभंग लिहिला आहे. या उदाहरणांचा अभ्यास केला असता संत तुकारामांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची किती अनावर ओढ आहे हे लक्षात येते. अशीच आपणही परमेश्वराची भक्ती केली तर आपणासही परमेश्वराची प्राप्ती होईल असाच संदेश ‘भेटीलागी जीवा’ या अभंगातून आपणास मिळतो.

9. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
‘भेटीलागी जीवा’ हा संत तुकारामाचा अभंग मला खूप आवडला आहे. त्याचे कारण म्हणजे विठ्ठलभेटीची ओढ व्यक्त करण्यासाठी त्यांनी निसर्गातील, संसारातील अगदी चपखल उदाहरणांचा वापर केलेला आहे. रोजच्या व्यवारातील उदाहरणे वापरून अपेक्षित परिणाम त्यांनी साधला आहे.

10. भाषिक वैशिष्ट्ये –
संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवझर आणि अध्यात्म यांची
सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
भेटीलागी जीवा लागलीसे आस।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी।।
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन।
तैसें माझें मन वाट पाहे ।।
उत्तरः
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते. संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना, संत तुकाराम चकोराचे उदाहरण देतात.

ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते, त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 2.
दिवाळीच्या मुळा लेकी आसावली।
पाहातसे वाटुली पंढरीची।।
भुकेलिया बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेराहून कोणीतरी मुन्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला तुझ्या भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

विठ्ठलभेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडते, तळमळते. आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते, त्याप्रमाणे मी देखील तुझी वाट पाहत आहे. संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सागड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

प्रश्न 3.
भुकेलिवा बाळ अति शोक करी।
वाट पाहे उरि माउलीची।।
तुका म्हणे मज लागलीसे भूक।
धावूनि श्रीमुख दांवी देवा।।
उत्तर:
‘संत तुकाराम महाराज’ यांच्या भेटीलागी जीवा’ या कवितेतून वरील काव्यपंक्ती घेतली आहे. संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक दृष्टांतातून व्यक्त केलेली दिसून येते.

विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात की, ज्याप्रमाणे लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेनं शोक करते म्हणजे रडते, तळमळते आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असतं, त्याप्रमाणे मीदेखील तुझी वाट पाहत आहे.

मलादेखील लहान बाळाप्रमाणे विठ्ठलदर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा तुझे श्रीमुख मला दिसावे म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

संत तुकाराम यांच्या अभंगाची भाषा अतिशय साधी, सरळ व रसाळ आहे. शिवाय भक्ती, व्यवार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड त्यांच्या अभंगातून दिसून येते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

पाठाखालील स्वाध्याय :

प्रश्न 1.
‘तुम्ही तुमच्या जवळच्या मित्र/मैत्रिणीच्या भेटीला आसुसले आहात’ हे सांगण्यासाठी एखादा दृष्टान्त वापरा व तो स्पष्ट करा.
उत्तर:
“दिवाळीच्या मुळा लेकी आसावली पाहातसे वाटुली पंढरीची”
जवळच्या मित्राच्या भेटीला आसुसले आहोत यासाठी वरील दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो, कारण ज्याप्रमाणे लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली माहेरच्या ओढीने व्याकुळ होतात. दिवाळीच्या सणात कोणीतरी मुन्हाळी माहेरहून मला भेटण्यासाठी येईल व काही दिवसांसाठी मला माहेरपणाला घेऊन जाईल या विचाराने त्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या असतात. त्याचप्रमाणे मी देखील माझ्या अमेरिकेतील मित्राच्या भेटीसाठी आसुसलेलो आहे.

संतवाणी (अ) भेटीलागी जीवा – संत तुकाराम Summary in Marathi

कवीचा परिचय :

नाव : तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
कालावधी : 1608-1650 व्यवहार आणि अध्यात्म यांची सुयोग्य सांगड घालणारे वारकरी संप्रदायातील संतकवी. दांभिकता, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वाभूती ईश्वर या मूल्यांना प्रमाणभूत मानून आपल्या प्रापंचिक जीवनाचा आदर्श ते अभंगातून मांडतात.

प्रस्तावना :

‘भेटीलागी जीवा’ हा अभंग संत तुकाराम यांनी लिहिला आहे. या अभंगात संत तुकारामांनी आपल्या मनातील विठ्ठलाच्या भेटीची ओढ समर्पक उदाहरणांद्वारे व्यक्त केली आहे.

“Bhetilagi Jiva’, this Abhang is written by Saint Tukaram Saint Tukaram explains his affinity of meeting with Lord Vitthala with felicitous examples in this ‘Abhanga

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

भावार्थ :

भेटीलागी जीवा ……………. रात्रंदिवस वाट तुझी ।
संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

पूर्णिमेचा चंद्रमा ……………. मन वाट पाहे ।
आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.

दिवाळीच्या मुळा ……………. वाटुली पंढरीची ।
संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरहन कोणीतरी मुजाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.

भुकेलिवा बाळ अति …………….. उरि माउलीची ।
विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे.

तुका म्हणे ……………. श्रीमुख दांवी देवा ।
अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

शब्दार्थ :

  1. भेट – गाठ (meeting)
  2. जीवा (जीव) – आत्म्याला (to the soul)
  3. आस – इच्छा, अपेक्षा, आशा (desire, an expectation)
  4. पूर्णिमा – पौर्णिमा (The full moon day)
  5. चंद्रमा – चंद्र (the moon)
  6. जीवन – आयुष्य (life)
  7. तैसें – तसे (in that way)
  8. मन – चित्त (mind)
  9. मुळा – मुबळी (लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आणण्यासाठी गेलेली माहेरची व्यक्ती)
  10. लेंकी – मुलगी (a daughter)
  11. आसावणे – आतुर होणे, व्याकुळ होणे
  12. वाटुली – वाट, मार्ग, रस्ता (a way, a path)
  13. भुकेलिवा – भुकेलेले (hungry)
  14. शोक – दुःख, खेद (sorrow, grief)
  15. उरी – (येथे अर्थ) हृदयापासून (from the bott heart)
  16. तुका – संत तुकाराम
  17. मज – मला, माझे (to me, to mine)
  18. भूक – क्षुधा, खाण्याची इच्छा (hunger, desire)
  19. मुख – चेहरा (the face)
  20. दावी – दाखव (please show)

टीप :

चकोर पक्षी – एक पक्षी (हा पक्षी चंद्रकिरणांवर जगतो असा कविसंकेत आहे.) (a kind of bird) (It is said that this bird feeds itself on the moonlight)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 2.1 संतवाणी (अ) भेटीलागी जीवा - संत तुकाराम

वाक्प्रचार :

  1. आस लागणे – उत्कंठा लागणे, इच्छा होणे
  2. वाट पाहणे – प्रतीक्षा करणे
  3. शोक करणे – दुःख करणे, आकांत करणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Textbook Questions and Answers

स्वाध्याय :

1. रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.

प्रश्न 1.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
1. भारतात सर्वांत पहिली रेल्वे …………… येथून सुटली. (ठाणे, मुंबई, कर्जत, पुणे)
2. रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी …………….. ठेवले. (तिकीट, बक्षीस, इनाम, प्रलोभन)
उत्तर :
1. मुंबई
2. इनाम

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

2. आकृतिबंध पूर्ण करा. 

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 1
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 2

3. आकृती पूर्ण करा.

प्रश्न 1.
आकृती पूर्ण करा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 3
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 4

4. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.

प्रश्न 4.
खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 5
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 6

5. कारणे लिहा.

प्रश्न अ.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव खूप जास्त होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत. त्यांच्या पायांत गाडायला जिवंत माणसे फूस लावून नेण्याचा हा डाव आहे अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर :
रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. शेवटी दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे.

त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रुपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.

6. स्वमत

प्रश्न अ.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला,’ तुमचे मत लिहा.
उत्तर :
आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही होय. याच मुंबईहून पहिली रेल्वे 18 एप्रिल, 1853 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी धावली होती. या रेल्वेमुळेच ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई -पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली.

व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला.कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक या रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळेच संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न आ.
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय जनमानसांवर अंधश्रद्धांचा फार मोठा पगडा होता. कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता.जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या रेल्वेला, भारतीयांनी सुरुवातीला इंग्रजांनी सुरू केलेली वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे. असे म्हटले. लोकांना ठाणे-मुंबई रेल्वे प्रवासाची सवय व्हावी, गोडी लागावी म्हणून मोफत प्रवास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता.

त्यावेळी मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असा विचार केला जात होता. याचाच अर्थ नवी इमारत किंवा नवा पूल बांधायचा असला तर त्याच्या मजबुतीसाठी त्याच्या पायामध्ये माणसांना जिवंत गाडावे लागते किंवा त्यांचा बळी दयावा लागतो, अशी विचित्र अंधश्रद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये होती.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न इ.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर :
(उतारा 4 मधील कृती 4 : स्वमतचे उत्तर पहा.)

Marathi Akshar Bharati Class 9 Textbook Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे Additional Important Questions and Answers

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 7
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 8

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.

  1. आगीनगाडी निघणार त्या मुहूर्ताचा दिवस – [ ]
  2. कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे असलेले – [ ]
  3. एकेरी रस्ता – [ ]

उत्तर :

  1. दिनांक 18 एप्रिल सन 1853 (सोमवार)
  2. लोक
  3. मुंबई ते ठाणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूक शिटीचा कर्णा कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.
  2. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  3. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  4. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.

उत्तर :

  1. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव झाला.
  2. सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा एकेरी रस्त्याचा छोटा फाटा सुरू झाला.
  3. मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला.
  4. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक शिटीचा कर्णा फुकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम कोणी केला?
उत्तर :
मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा उठाव मुंबईला प्रथम सर जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांनी केला.

ii. लोकांना कोणती कल्पना अचंब्याची वाटली?
उत्तर :
लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पना लोकांना अचंब्याची वाटली. –

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

iii. किती वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली?
उत्तर :
सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा,

  1. ……….. मध्ये ग्रेट इंडियन पेनिनशुला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणे-पर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला. (सन-1835, सन – 1853, सन-1930, सन – 1630)
  2. दहा डब्यांची ………….. खुशाल चालली आहे. (माळका, माळ, मालिका, शृंखला)
  3. बरोबर पाच वाजता आगगाडीने कूऽक ………….. कुंकून आपल्या भकभक, फकफक प्रवासाला सुरुवात केली. (गाडीचा कर्णा, शिटीचा कर्णा, इंजिनाचा कर्णा, डन्याचा कर्णा)

उत्तर :

  1. सन – 1853
  2. माळका
  3. शिटीचा कर्णा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 6.
शब्दजाल पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 9.1

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीनगाडी चालवणार, ही कल्पनाच…………..
(अ) लोकांना धक्कादायक होती.
(ब) लोकांना मोठी अचंब्याची होती.
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.
(ड) लेखकाला मोठी अचंब्याची होती.
उत्तर :
(क) रेल्वे कर्मचाऱ्यांना मोठी अचंब्याची होती.

ii. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!
(ब) विंग्रेजांनी पाण्यालाच गाडी ओढायला लावले!
(क) विंग्रजांनी हवेलाच गाडी ओढायला लावले!
(ड) विंग्रजांनी बाप्पाला गाडी ओढायला लावले!
उत्तर :
(अ) विग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
चूक की बरोबर ते लिहा.

  1. 19 एप्रिल सन 1953, सोमवार रोजी सायंकाळी 4 वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली.
  2. इंजिनावर अंग्रेजांचे मोठे निशाण फडकत आहे
  3. मुंबई ते पुणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
  4. विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रेजांनी वाफेलाच गाडी ओढायला लावले!

उत्तर :

  1. चूक
  2. बरोबर
  3. चूक
  4. बरोबर

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. हि कल्पनाच लोकांना मोठी आचंब्याचि वाटली.
ii. कमल आहे बूवा या विंग्रेजांची!
उत्तर :
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. कमाल आहे बुवा या विग्रेजांची!

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. पेनिनशुला, पेनीनशुला, पेनिनशूला, पेनिशूला
  2. झुकझूक, झुकझूख, झुकझुक, झूकझूक
  3. मुहुर्ताचा, मुहुरताचा, मुहुतार्चा, मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी, ईग्रजी, वीग्रजी, विग्रेजि

उत्तर :

  1. पेनिनशुला
  2. झुकझुक
  3. मुहूर्ताचा
  4. विंग्रेजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
वचन बदला.

  1. डबा – [ ]
  2. निशाण – [ ]
  3. रेडे – [ ]
  4. तोरण – [ ]

उत्तर :

  1. डबे
  2. निशाणे
  3. रेडा
  4. तोरणे

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. युक्ती – [ ]
  2. सुमन – [ ]
  3. पताका – [ ]
  4. जल – [ ]
  5. आग – [ ]

उत्तर :

  1. कल्पना
  2. फूल
  3. निशाण
  4. पाणी
  5. विस्तव

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. मोठा(अ) बरोबर
2. शेवट(ब) छोटा
3. चूक(क) सुरुवात

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. मोठा(ब) छोटा
2. शेवट(क) सुरुवात
3. चूक(अ) बरोबर

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. निशाणे
  2. डबे
  3. खुर्ध्या
  4. लोक
  5. तोरणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दमूळ शब्दसामान्यरूप
मुहूर्ताचामुहूर्तमुहूर्ता
दिवसानेदिवसदिवसा
लाखांवरलाखलाखां
कलियुगातलाकलियुगकलियुगा

प्रश्न 8.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.
i. आ वासून उभे असणे
ii. पाठबळ असणे
उत्तर :
i. अर्थ : आश्चर्य वाटणे
वाक्य : जादूचे प्रयोग पाहायला लोक आ वासून उभे होते.

ii. अर्थ : पाठिंबा असणे.
वाक्य : सह्याद्रीचे पाठबळ होते म्हणून शिवाजी महाराजांनी स्वराज उभारले.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
खालील दिलेल्या वाक्यांचा काळ ओळखा.
i. ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली.
ii. हा विंग्रेजी चमत्कार पाहायला आ वासून उभे होते.
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

प्रश्न 10.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 10

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. तुमचे मत लिहा.
उत्तर :
रेल्वेचा शोध हे 19 व्या शतकातले फार मोठे आश्चर्य होय. रेल्वेचा शोध लागल्यामुळे विस्तव व पाणी यांच्या समन्वयातून तयार होणाऱ्या वाफेवर रेल्वे गाडी चालू लागली. कमीत कमी वेळात ती लांब लांबचा प्रवास करू लागली. त्यामुळे लोकांचा वेळ वाचु लागला. व्यापारी वर्ग व्यापारासाठी रेल्वेचा वापर करू लागले. अवजड यंत्रे, निरनिराळ्या वस्तू यांची रेल्वेने वाहतूक होऊ लागली.

त्यामुळे त्यांची व्यापारात भरभराट होऊ लागली. दळणवळण सुलभ व प्रगत झाल्यामुळे देशाच्या आर्थिक विकासात हातभार लावला जाऊ लागला. देशाची आर्थिक प्रगती होऊ लागली. म्हणून रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 11 Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 12

प्रश्न 2.
उत्तर लिहा.
लोकात कशाचे पीक पिकले होते?
उत्तर :
लोकात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दबंडी पिटण्यात आली.
  2. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  3. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेडीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.
  4. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.

उत्तर :

  1. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली.
  2. दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.
  3. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  4. एक दोन दिवस सरकारी कचेरीतले कारकून, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते यांना मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेले लोकांना दाखवले.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. दुसऱ्या दिवसापासून कोणती दवंडी पिटण्यात आली?
उत्तर :
दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे ते मुंबई आणि परत नेण्या-आणण्याची दवंडी पिटण्यात आली.

ii. विंग्रेजांची विलायती भुताटकी कोणती आहे?
उत्तर :
वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती भुताटकी आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. वाफेची गाडी ही विंग्रेजांची विलायती ……………. आहे. (भुताटकी, राक्षस, यंत्र, मशीन)
  2. तेवढ्यानेही कोणाचे …………… होईना. (समाधान, कौतुक, दुःख, नवल)
  3. मुहूर्तावर निघालेली पहिली आगगाडी ठाण्याला जाऊन …………… सुखरूप परत आली. (पुण्याला, मुंबईला, रत्नागिरीला, कोल्हापुरला)
  4. मुंबईला नव्या इमारती नि ………… बांधताहेत. (बांध, धरण, पूल, रस्ते)

उत्तर :

  1. भुताटकी
  2. समाधान
  3. मुंबईला
  4. पूल

प्रश्न 6.
सहसंबंध लिहा.
कचेरीतले कारकून :: व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे : ……………….
उत्तर :
गुमास्ते

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
कोण ते लिहा.

  1. सरकारी कचेरीतले – [ ]
  2. व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे – [ ]
  3. विंग्रेजांची विलायती भुताटकी – [ ]
  4. खूप आटापीटा करणारे – [ ]

उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. बाफेची गाडी
  4. रेल्वेचे कारभारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 13

प्रश्न 3.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. आगगाडीत बसणे धोक्याचे आहे.
  2. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
  3. वाफेच्या गाडीत बसायचा लोकांना धीर झाला.

उत्तर :

  1. असत्य
  2. सत्य
  3. असत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
लेखननियमांनुसार वाक्ये शुद्ध करून लिहा.
i. लोकांत भलत्याच कंड्या नी अफवांचे पिक पिकले होते,
ii. तेवढ्यानेही कोणाचे समधान होइना.
उत्तर :
i. लोकांत भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
ii. तेवढ्यानेही कोणाचे समाधान होईना.

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.

  1. साळसूद, साळसुद, साळखुद, साळखूद
  2. मुहूरतावर, मुहूर्तावर, मुहुर्तावर, मुहर्तावर
  3. सुखरूप, सूखरूप, सुरुप, सुकरुप

उत्तर :

  1. साळसूद
  2. मुहूर्तावर
  3. सुखरूप

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. विलायती(अ) धोका
2. फुकट(ब) विदेशी
3. संकट(क) कंड्या
4. अफवा(ड) मोफत

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. विलायती(ब) विदेशी
2. फुकट(ड) मोफत
3. संकट(अ) धोका
4. अफवा(क) कंड्या

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा.

  1. दुःखाचा × [ ]
  2. उशीरा × [ ]
  3. जुन्या × [ ]
  4. मृत × [ ]
  5. मूर्ख × [ ]
  6. असमाधान × [ ]

उत्तर :

  1. सुखाचा
  2. लवकर
  3. नव्या
  4. जिंवत
  5. शहाणे
  6. समाधान

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. कारकून
  2. गुमास्ते
  3. इमारती
  4. पूल

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
दिवसापासूनदिवसा
धोक्याचेधोक्या
कारभाऱ्यांनीकारभाऱ्या
लोकांतलोकां
सुखाचासुखा
वाफेच्यावाफे
व्यापाऱ्यांच्याव्यापाऱ्यां

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. दवंडी पिटणे
  2. फूस लावणे
  3. समाधान होणे

उत्तर :

  1. जाहीर घोषणा करणे
  2. गुप्तपणे/फसवून उत्तेजन देणे
  3. तृप्त होणे

प्रश्न 8.
काळ बदला. (वर्तमानकाळ करा)
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले होते.
उत्तर :
लोकांच्या मनात भलत्याच कंड्या नि अफवांचे पीक पिकले आहे.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 14

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर :
स्वातंत्र्यपूर्वकाळात भारत देशात अंधश्रद्धेचे साम्राज्य होते. अंधश्रद्धेने समाजाला पोखरून काढलेले होते. सती जाणे, मांजर आडवे जाणे, केशवपन करणे, विधवेचे दर्शन होणे अशा कितीतरी प्रकारच्या अंधश्रद्धा देशात आ वासून उभ्या होत्या. भारतीय लोक निरक्षर असल्यामुळे ते या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना बळी पडत होते. अर्धश्रद्धेचा लोकांवर इतका पगडा होता की त्यांची मानसिकताच जणू मृतप्राय झालेली होती.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याअगोदर या अंधश्रदधेने अनेक भारतीयांचे बळी घेतलेले होते. तरी देखील तत्कालीन लोक डॉक्टरकडे न जाता ढोंगी, साधू व मांत्रिकांवरच विश्वास ठेवत असत. खरोखरच देश स्वतंत्र होण्याअगोदर अंधश्रद्धा हा भारतीय समाजाला लागलेला एक फार मोठा कलंक होता आणि त्याचा प्रभाव कमी करण्याकरीता अनेक समाजसुधारकांना आपल्या जिवाचे रान करावे लागले होते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा:

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 23
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 24

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलणारी
ii. समजूत काढता काढता टेकीला यायचे –
उत्तर :
i. घरची माणसे
ii. रेल्वेचे अधिकारी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  2. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.
  3. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला,
  4. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.

उत्तर :

  1. दर माणशी एक रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजला.
  2. पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
  3. समजूत काढता काढता रेल्वेचे अधिकारी अगदी टेकीला यायचे.
  4. इनामे बंद झाली नि सर्रास तिकिटे चालू केली.

प्रश्न 4.
खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. इनामे बंद का झाली?
उत्तर :
रेल्वे प्रवास करताना लोकांचा धीर चेपला म्हणून इनामे बंद झाली.

ii. ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास किती दिवस खायचा?
उत्तर :
ठाणे-मुंबईच्या बैलांच्या खटारगाडीचा प्रवास तब्बल एक दिवस खायचा.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकामी जागा भरा.
मग मात्र लोकांची …………… लागली. (झुंबड, तुंबड, चंगळ, मौज)
उत्तर :
झुंबड

प्रश्न 6.
शब्दसमूहासाठी एक शब्द चौकटीत लिहा.
i. प्रवास करणारी व्यक्ती –
उत्तर :
प्रवासी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वेb

कृती 2 : आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. समजूत काढता काढता रेल्वेचे ……………
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.
(व) पदाधिकारी अगदी टेकीला यायचे.
(क) अधिकारी अगदी आनंदी असायचे.
(ड) अधिकारी दु:खी व्हायचे.
उत्तर :
(अ) अधिकारी अगदी टेकौला यायचे.

ii. अवध्या सव्वा तासात ठाण्याचा असामी …………..
(अ) पुण्याला येऊ जाऊ लागला.
(व) कोल्हापूरला येऊ जाऊ लागला.
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.
(ड) ठाण्याला येऊ जाऊ लागला.
उत्तर :
(क) मुंबईला येऊ जाऊ लागला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 17

प्रश्न 3.
एका वाक्यात उत्तर लिहा.
ठाण्याचा आसामी मुंबईला किती तासात येऊ जाऊ लागला?
उत्तर :
ठाण्याचा असामी मुंबईला अवघ्या सव्वा तासात येऊ जाऊ लागला.

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.
i. अखेर दर माणशी दोन रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला.
ii. घरची माणसे आजूबाजूला उभी राहून ठणाण धाय मोकलायची.
उत्तर :
i. असत्य
ii. सत्य

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्य लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
पैशाच्या लालूचीने ठाण्याच्या घंटाळिवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.
उत्तर :
पैशाच्या लालुचीने ठाण्याच्या घंटाळीवरचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले.

प्रश्न 2.
उताऱ्यातील दोन विशेषणे शोधून लिहा.
उत्तर :

  1. मोफत
  2. दर
  3. एक

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
अचूक शब्द लिहा.
i. खटारगाडीचा, कटारगाडीचा, खटारगाडिचा, खटारडीचा
ii. आजूबाजुला, आजुबाजुला, आजूबाजूला, आजुबाजूला.
उत्तर :
i. खटारगाडीचा
ii. आजूबाजूला

प्रश्न 4.
समानार्थी शब्द लिहा.

  1. बक्षीस – [ ]
  2. तपास – [ ]
  3. धिटाई – [ ]
  4. दिन – [ ]

उत्तर :

  1. इनाम
  2. चौकशी
  3. धीर
  4. दिवस

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
विरुद्धार्थी शब्द लिहा.

  1. सुरुवात × [ ]
  2. विकत × [ ]
  3. रात्र × [ ]
  4. मागे × [ ]

उत्तर :

  1. अखेर
  2. मोफत
  3. दिवस
  4. पुढे

प्रश्न 6.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. माणसे
  3. इनामे
  4. अधिकारी
  5. घोळके
  6. तिकिटे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दप्रत्ययविभक्ती
प्रवासाचाचाषष्ठी
पैशाच्याच्याषष्ठी
मुंबईलालाचतुर्थी
लोकांचीचीषष्ठी

प्रश्न 8.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
प्रवासाचाप्रवासा
ठाण्याचाठाण्या
पैशाच्यापैशा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा,
i. धाय मोकलून रडणे
ii. झुंबड उडणे
उत्तर :
i. अर्थ : मोठमोठ्याने रडणे.
वाक्य : आपल्या आवडत्या कुत्र्याचा अपघात झालेला पाहून रजनी धाय मोकलून रडू लागली.

ii. अर्थ : गर्दी करणे.
वाक्य : माकडाचे खेळ पाहण्यासाठी लहान मुलांची झुंबड उडाली होती.

प्रश्न 10.
काळ बदला. (भविष्यकाळ करा)

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतात.
  2. लोकांची झुंबड लागली होती.
  3. नंतर चार आणे झाले.

उत्तर :

  1. ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत येतील.
  2. लोकांची झुंबड लागेल.
  3. नंतर चार आणे होतील.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 11.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 18

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
नवीन तंत्रज्ञानाशी मानवाची लगेचच मैत्री होत नाही, असे तुम्हांस वाटते का? स्पष्ट करा.
उत्तर :
तंत्रज्ञान हे नेहमीच बदलत असते. त्यात प्रगती होत असते. नवीन तंत्रज्ञान मानवासाठी एक चमत्कार असतो. त्याच्याशी जवळीक साधण्यासाठी मनुष्याला थोडाफार वेळ लागतो. त्याची रीत, पद्धत वा तंत्र समजून घेण्यासाठी मानवाला थोडा उशीर लागतो. ज्याप्रमाणे देशात सर्वप्रथम रेल्वे सुरू झाली तेव्हा लोकांच्या मानसिकतेत बदल व्हायला व तिचा वापर करण्यास लोकांना फार वेळ लागला होता. त्याप्रमाणे आता एवढा वेळ वा आश्चर्य वाटत नाही पण तरीही नवीन तंत्रज्ञान म्हटले की ते शिकण्यास वा जाणून घेण्यास थोडाफार वेळ लागतोच,

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

पुढील उताऱ्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती कराः

कृती 1 : आकलन कृती

प्रश्न 1.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 19
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 20

प्रश्न 2.
उत्तरे लिहा.
i. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास तासांत व्हायचा – [ ]
ii. घाट – उतरणीला किती तास लागायचे – [ ]
उत्तर :
i. अठरा
ii. चार

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
जोड्या जुळवा.

‘अ’ गट‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता(अ) दोन स्टेशने
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान(ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
3. कंत्राट घेणारा(क) अठरा तासांचा
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास(ड) करशेटजी जमशेटजी

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. खंडाळयाहून पुण्यापर्यंतचा सपाटीचा रेल्वे-रस्ता(ब) ‘ओपणिंग शिरोमणि’
2. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान(अ) दोन स्टेशने
3. कंत्राट घेणारा(ड) करशेटजी जमशेटजी
4. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास(क) अठरा तासांचा

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 4.
उताऱ्यानुसार घटनांचा क्रम लावा.

  1. मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे
  4. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

उत्तर :

  1. मोठ्या थाटामाटाने ‘ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
  2. मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.
  4. ज्याला त्याला मोठे नवल वाटायचे.

प्रश्न 5.
खालील प्रश्नाचे उत्तरे एका वाक्यात लिहा.
i. कोणत्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला?
उत्तर :
खंडाळ्याहून पुण्यापर्यंतच्या सपाटीच्या रस्त्याचा ‘ओपणिंग शिरोमणि’ मोठ्या थाटामाटाने करण्यात आला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

ii. घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट कोणी घेतले होते?
उत्तर :
घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट मुंबईच्या करशेटजी जमशेटजी यांनी घेतले होते.

प्रश्न 6.
कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.

  1. ……… काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला. (मेळघाटाचे, कशेडी घाटाचे, फोंडाघाटाचे, बोरघाटाचे)
  2. खंडाळ्याहून पुण्यापर्यंचा सपाटीचा रेल्वे-रस्ता सन …………. च्या फेब्रुवारीत पुरा झाला. (1858, 1850, 1860, 1958)
  3. सगळा काफिल्ला ………… आला. (देवगिरीला, खोपवलीला, सोनखडीला, राजगीरीला)

उत्तर :

  1. बोरघाटाचे
  2. 1858
  3. खोपवलीला

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

कृती 2: आकलन कृती

प्रश्न 1.
योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा.
i. खंडाळा-पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी ………………
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.
(ब) दोन उपाहारगृहे ठेवण्यात आली.
(क) दोन माणसे ठेवण्यात आली.
(ङ) दोन ठिकाणे ठेवण्यात आली.
उत्तर :
(अ) दोन स्टेशने ठेवण्यात आली.

ii. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास
(अ) अवघ्या वीस तासांत व्हायचा.
(ब) अवघ्या दहा तासांत व्हायचा.
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
(ड) अवघ्या तीस तासांत व्हायचा.
उत्तर :
(क) अवघ्या अठरा तासांत व्हायचा.

प्रश्न 2.
कोण ते लिहा.
i. बोरघाट पोखरण्याची योजना करणारे – [ ]
ii. प्रवाशांची घाट-उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे – [ ]
उत्तर :
i. इंजिनीयर (इजनेर) लोक
ii. करशेटजी जमशेटजी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 3.
आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 21

प्रश्न 4.
सत्य वा असत्य ते लिहा.

  1. पुणे ते मुंबईचा रेल्वे प्रवास अवघ्या अठरा तासांत व्हायचा.
  2. रस्ता दुहेरीच होता.
  3. आगगाडीत बसून झुकझुक करीत खुशाल मुंबईला रवाना व्हायचे.

उत्तर :

  1. सत्य
  2. असत्य
  3. सत्य

कृती 3 : व्याकरण कृती

प्रश्न 1.
खालील वाक्ये लेखननियमांनुसार शुद्ध करून लिहा.
i. त्याचाहि मोठ्या थाटामाटाने ‘ओपणींग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पूण्याचा रेल्वेप्रवास जारीने चालू झाला,
उत्तर :
i. त्याचाही मोठ्या थाटामाटाने ओपणिंग शिरोमणि’ करण्यात आला.
ii. बोरघाटाचे काम चालले असतानाच मुंबई-पुण्याचा रेल्वेप्रवास ज्यारीने चालू झाला.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 2.
अचूक शब्द लिहा.
i. खंड्याळाहून, खंडाळ्याहून, खंडाळायाहून, खंड्याळहुन
ii. उतरणीची, उतरणिची, उतरणिचि, उतरणिच
उत्तर :
i. खंडाळ्याहून
i. उतरणीची

प्रश्न 3.
समानार्थी शब्द लिहा.

  1. कर्म – [ ]
  2. आश्चर्य – [ ]
  3. गंमत – [ ]
  4. बेत – [ ]

उत्तर :

  1. काम
  2. नवल
  3. मौज
  4. योजना

प्रश्न 4.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
i. बंद × [ ]
ii. दुहेरी × [ ]
उत्तर :
i. चालू
ii. एकेरी

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 5.
उताऱ्यातील दोन अनेकवचनी शब्द शोधून लिहा.
उत्तर :

  1. लोक
  2. पालख्या
  3. डोल्या
  4. खुर्ध्या
  5. स्टेशने

प्रश्न 6.
तक्ता पूर्ण करा.
उत्तर :

शब्दसामान्यरूप
पोखरण्याचीपुण्याच्या
पोखरण्यापुण्या
खंडाळयालाखंडाळ्या
व्यापाऱ्यानेव्यापाऱ्या

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 7.
वाक्प्रचारांचा अर्थ लिहा.

  1. रवाना होणे
  2. नवल वाटणे
  3. योजना आखणे

उत्तर :

  1. निघून जाणे
  2. आश्चर्य वाटणे
  3. बेत आखणे

प्रश्न 8.
वाक्यांतील काळ ओळखा.
i. रस्ता एकेरीच होता.
ii. ज्याला त्याला मोठे नवलच वाटायचे,
उत्तर :
i. भूतकाळ
ii. भूतकाळ

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रश्न 9.
पर्यायी शब्द लिहा.
उत्तर :
Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे 22

कृती 4 : स्वमत

प्रश्न 1.
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर सांगा.
उत्तर :
रेल्वेमुळे प्रवास लवकर आणि सुखाचा होतो. बाकी गाड्यांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित असतो. हा प्रवास स्वस्त आणि कमी खर्चिक असतो. एकाच वेळी अनेक शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. शिवाय हलक्या तसेच वजनाने जड अशा वस्तू प्रवासात सुरक्षितपणे नेता येतात. रेल्वे फक्त शहराशहरांशी जोडलेली असल्याने गाव-खेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाही. लांबच्या प्रवासासाठी तिकिट आधीच आरक्षित करावे लागते. अचानक प्रवास करायचा झाल्यास आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादित गाड्या असतात. दुर्घटना झाल्यास एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.

जी. आय. पी. रेल्वे Summary in Marathi

लेखकाचा परिचय :

नाव : केशव सीताराम ठाकरे
कालावधी : 1885 – 1973 इतिहासकार, नाटककार, वृत्तपत्रकार, व्यंगचित्रकार, समाजसुधारक, फर्डे वक्ते. ‘कुमारिकांचे शाप’, ‘भिक्षुकशाहीचे बंड’ हे वैचारिक ग्रंथ; ‘खरा ब्राम्हण’, ‘टाकलेले पोर’, ही नाटके; ‘ग्रामण्यांचा सावंत इतिहास’, ‘हिंदवी स्वराज्याचा खून’, ‘कोंदडाचा टणत्कार’ इत्यादी इतिहासविषयक पुस्तके; ‘संत रामदास’, पंडिता रमाबाई, ‘संत गाडगेमहाराज’ इत्यादी चरित्रात्मक लेखन; ‘माझी जीवनगाथा’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

प्रस्तावना :

सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वेमार्ग तयार केला. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी रेल्वे पाहून लोकांना होणारे नवल, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा व त्यातून मार्ग काढत सुरू झालेला रेल्वे प्रवास, याचे अतिशय सुंदर, मार्मिक व ओघवत्या शैलीत वर्णन लेखकांनी प्रस्तुत पाठात केले आहे.

In the year 1853, british started single railway track between Mumbai to Thane. Marvel of people watching running railway with help of steam, rumours about railway and finally after many hazards starting journey of railway, have beautifully narrated by writer in very easy and subtle language

शब्दार्थ:

  1. रूळ – लोहमार्ग (a railway line)
  2. मार्मिक – सूक्ष्म, भेदक (pointed)
  3. ओघवते – प्रवाही (flowing)
  4. शैली – पद्धत, रीत (style, mode)
  5. प्रांत – प्रदेश, विभाग (territory)
  6. उठाव – बंड (an outbreak)
  7. नामांकित – प्रख्यात (famous, reputed)
  8. पाठबळ – भक्कम पाठिंबा (strength of backing. good support)
  9. फाटा – भाग (part)
  10. आगीनगाडी – रेल्वे, वाफेवर चालणारी रेल्वे (railway train)
  11. अचंबा – आश्चर्य, विस्मय (surprise, wonder)
  12. मुहूर्त – मंगलदायक, शुभ असा क्षण (an auspicious moment)
  13. शृंगार – शोभा, थाट (decoration, adornment)
  14. जामानिमा – पोशाख (dress)
  15. दुतर्फा – दोन्ही बाजूस (to both sides)
  16. – चार युगांपैकी चौथे युग (the forth age)
  17. विंग्रजी – इंग्रजी (British)
  18. विस्तव – (येथे अर्थ) आग (fire)
  19. सांगड – एकत्र जुळणी, जोडणी (Joining together)
  20. धीर – धैर्य, संयम (patience, daring)
  21. दवंडी – जाहीर घोषणा (a public announcement)
  22. सुखाचा – आनंदाचा (happy)
  23. कारभारी – (येथे अर्थ) व्यवस्थापक (a manager)
  24. आटापीटा – कष्ट, मेहनत, परिश्रम (efforts, hardwork)
  25. कंड्या . अफवा, गप्पा (rumours.gossip)
  26. भुताटकी – भुतांची किंवा पिशाच्चांची करामत
  27. फूस – गुप्तपणे दिलेले उत्तेजन (secret instigation)
  28. साळसूद . साधा, प्रामाणिक (honest, simple, innocent)
  29. कचेरी – कार्यालय (an office)
  30. पेढी – जेथे पैशाच्या देवघेवीचे व्यवहार होतात ते ठिकाण (a place wherer money transactions take place)
  31. कारकून – लेखनकाम हिशेब इ. करणारा सेवक (aderk)
  32. गुमास्ते – मुनीम (agent)
  33. डंका – गाजावाजा, प्रसिद्धी (publicity)
  34. लालूच – लोभीपणा (greediness)
  35. घोळके – समुदाय, जमाव (groups)
  36. आठ आणे – पन्नास पैसे
  37. सर्रास – कित्येकवेळा, वारंवार (very frequently)
  38. असामी – व्यक्ती (person)
  39. झुंबड – आतोनात गर्दी (great crowd, rush)
  40. इंजनेर – इंजिनीयर पोखरणे – खणणे, उकरणे (to dig)
  41. योजना – बेत (a plan, a programme)
  42. सपाट – समतल, उंचसखल नसलेला (flat, smooth)
  43. ओपणिंग शिरोमणि – उद्घाटन सोहळा (Opening ceremony)
  44. काफिल्ला – प्रवाशांचा तांडा (a group of travellers)
  45. सरबराई – पाहुणचार, आदरातिथ्य (hospitality)
  46. कंत्राट – मक्ता , ठेका (contract)

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

टिपा :

  1. सर जमशेटजी जिजीभाई – हे प्रसिद्ध पारशी भारतीय व्यापारी होते. ते परोपकारी होते. चीनसोबत व्यापार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती निर्माण करण्यात ते ऐतिहासिकदृष्ट्या प्रसिद्ध आहेत.
  2. जगन्नाथ नाना शंकरशेट – (10 ऑक्टोबर, 1800 – 31 जुलै, 1865). हे मराठी शिक्षणतज्ज्ञ, उद्योगपती होते. मुंबई शहराच्या घडणीत त्यांचा मोठा वाटा मानला जातो.
  3. मोरारजी गोकुळदास – हे मुंबईतील कापड उद्योगाचे एक संस्थापक होते. मुंबईत त्यांच्या नावाची एक गिरणी होती.
  4. आदमजी पीरभाई – सर आदमजी पीरभाई हे भारतीय उद्योगपती, परोपकारी आणि मुंबईतील दाऊदी बोहरा समाजाचे प्रतिनिधी होते.
  5. डेविड ससून – डेविड ससून 1817 ते 1892 दरम्यान बगदादचे खजिनदार होते. मुंबईला स्थलांतरित झाल्यावर ते यहुदी समाजाचा नेता बनले. त्यांच्या नावाचे मुंबईला एक बंदर आहे. (Sassoon dock)
  6. बोरघाट – सहयाद्री पर्वतामधला एक घाटरस्ता. हा रस्ता रायगड जिल्ह्यातील खोपोली गावाला व पुणे जिल्हयातील लोणावळा गावाला जोडतो. या घाटाला सामान्यतः खंडाळ्याचा घाट असे म्हटले जाते.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 4 जी. आय. पी. रेल्वे

वाक्प्रचार :

  1. पाठबळ असणे – पाठिंबा असणे
  2. अचंबा वाटणे – आश्चर्य वाटणे
  3. जाहीर करणे – घोषित करणे, प्रसिद्ध करणे
  4. जामानिमा करणे – नटणे, सर्व पोशाख घालून तयार होणे.
  5. आ वासणे – आश्चर्यचकित होणे
  6. सांगड घालणे – एकत्र जुळणी करणे
  7. दवंडी पिटणे – प्रचार/ प्रसार करणे
  8. फूस लावणे – गुप्तपणे/ फसवून उत्तेजन देणे
  9. डंका वाजवणे – प्रसिद्धी/ प्रसार करणे
  10. धाय मोकलून रडणे – जोरजोरात रडणे
  11. टेकीला येणे – शौण होणे, अतिशय थकवा येणे
  12. धीर चेपणे – भीती नाहीशी होणे
  13. झुंबड होणे – अतोनात गर्दी होणे
  14. रवाना होणे – मार्गस्थ होणे
  15. नवल वाटणे – आश्चर्य वाटणे

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

Balbharti Maharashtra State Board Class 9 Marathi Solutions Aksharbharati Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

Marathi Aksharbharati Std 9 Digest Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा Textbook Questions and Answers

सर्वात्मका शिवसुंदरा Summary in Marathi

कवीचा परिचय :

नाव : विष्णु वामन शिरवाडकर
कालावधी : 1912 – 1999

ज्ञानपीठ पारितोषिक विजेते, प्रसिद्ध लेखक, कवी, नाटककार. ‘जीवनलहरी’, विशाखा’, ‘समिधा’, ‘स्वगत’, ‘हिमरेषा’, ‘वादळवेल’, ‘मारवा’, ‘किनारा’ इत्यादी काव्यसंग्रह; ‘वैजयंती’, ‘राजमुकुट’, ‘कौतेय’, ‘नटसम्राट’, ‘वीज महणाली धरतीला’, ‘विदूषक’ इत्यादी नाटके प्रसिद्ध.

प्रस्तावना :

‘सर्वात्मका शिवसुंदरा’ ही प्रार्थना कवी कुसुमाग्रज यांनी लिहिली आहे. या प्रार्थनेत परमेश्वरास वंदन करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटातही सामना करण्याची शक्ती देण्याची विनंती कवीने केली आहे.

A famous poet Kusumagraj has written the prayer Sarvatmaka Shivsundara’. In this prayer, the poet is seeking guidance from the almighty God. He is asking the Lord to bestow upon him the strength to survive in all tough, difficult situations. He is asking the God to transport him from the darkness of everyday life to enlightenment

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

भावार्थ :

सर्वात्मका शिवसुंदरा …………………….. आमुच्या ने जीवना।।
हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या शिवसुंदरा परमेश्वरा, तू आमचे वंदन स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा. आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव.

सुमनांत तू गगनात …………………….. चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना ।।
हे परमेश्वरा, सुमनात म्हणजेच प्रत्येक फुलात, गगनात तूच सामावलेला आहे. तान्यांमध्ये देखील तू फुललेला म्हणजेच भरलेला, व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सद्धमनि वागतात त्या सर्वांमध्ये तू राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहेत, याची मला जाणीव आहे.

श्रमतोस तू शेतामधे ……………………. तिथे तुझे पद पावना ।।
हे परमेश्वरा, शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वत: मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी, कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत, त्या लोकांची आसवे तू पुसतोस. म्हणजेच या सर्वांचे दुःख, त्रास तू दूर करतोस. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते, तिथे तुझे पावन चरण पाहायला मिळतात. तिथे तुझे अस्तित्व जाणवते.

न्यायार्थ जे लढती रणी………………….मुनी होतोस त्यांची साधना।।
पुढे कवी सांगतात की, जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लवण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. तसेच जे लोक ध्येयवेडे असतात. जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून (संकटातून) ही मार्ग काढतात तू त्यांच्यामध्ये दीप बनून राहतोस. त्यांच्यात आत्मविश्वास, हिंमत निर्माण करतोस. म्हणजेच ध्येय प्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस. तसेच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्याची कास धरतात, त्यासाठी तप करतात, त्यांची ज्ञानसाधना तू होतोस.

करुणाकरा करुणा तुझी ………………. नित जगवि भीतीवाना।।
कवी परमेश्वराला सांगतो, हे करुणाकरा तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल, याची मला पक्की खात्री आहे. त्यामुळे माझ्याकडून नेहमीच सूजनत्व मणजेच नवनिर्मिती होईल. माझ्या मनात त्याविषयी कोणतीच भीती असणार नाही.

Maharashtra Board Class 9 Marathi Aksharbharati Solutions Chapter 1 सर्वात्मका शिवसुंदरा

शब्दार्थ :

  1. ज्ञानपीठ पुरस्कार – साहित्य क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार
  2. सर्वात्मका – सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी असलेला जीवात्मा, परमेश्वर (the soul of all, the entire self)
  3. शिव – शंकर (God Shiva)
  4. सुंदरा – सुंदर (beautiful)
  5. स्वीकार – अंगीकार (acceptance)
  6. अभिवादन – वंदन, नमन (salutation)
  7. तिमिर – अंधार, काळोख (darkness)
  8. तेज – प्रकाश, लकाकी (brightness)
  9. प्रभु – ईश्वर, देव (God, Lord)
  10. जीवन – आयुष्य (life)
  11. सुमन – फूल (a flower)
  12. गगन – आकाश, नभ (the sky)
  13. तारा – चांदणी (star)
  14. सद्धर्म – चांगला धर्म, सदाचार (good quality, good conduct)
  15. जग – दुनिया, विश्व (the world, the universe)
  16. वसणे – राहणे, वस्ती करणे (to establish, to stay)
  17. चोहिकडे – सभोवार, सर्वत्र (everywhere, all round)
  18. रूप – आकार (form, shape)
  19. जाणीव – बोध, आकलन (consciousness, realization)
  20. मन – चित्त, अंत:करण (the mind)
  21. राबसी – राबतोस, भरपूर कष्ट करतोस (to work hard)
  22. श्रमिक – कामकरी, कष्ट करणारा (a labour, a worker)
  23. रंजले – त्रासले (to be harassed)
  24. गांजणे – त्रासून जाणे, सतावले जाणे (to be harassed)
  25. आसवे – अश्रू (tears)
  26. स्वार्थ – स्वत:चा लाभ, मतलब (selfishness)
  27. पद – पाय, पाऊल (a foot, a foot step)
  28. न्याय – नीती (justice)
  29. रण – रणभूमी, युद्धाची जागा, रणांगण (battlefield)
  30. कर – हस्त, ह्यत (hand)
  31. ध्येय – उद्दिष्ट, साध्य (a goal, an aim)
  32. तमी – तम, अंधकार काळोख (darkness)
  33. अंतरी – आतमध्ये (in interior)
  34. ज्ञान – माहिती, प्रतिती (knowledge)
  35. तपती – तपतात (experience burning, blazing, heat)
  36. मुनि – ऋषी, साधू, तपस्वी (a holy sage)
  37. साधना – तपश्चर्या (penance)
  38. करुणा – दया (compassion, mercy)
  39. भय – भीती, धास्ती (fear, fright)
  40. मार्ग – रस्ता (way)
  41. सदा – नेहमी (always)
  42. तव – तुझे (yours)
  43. पावले – पाऊले, पाय (feet)
  44. सूजनत्व – नवनिर्मिती (creation)
  45. नित – नेहमी, सदा (always, daily, everyday)
  46. जगवि – जागव (to wake up)