Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 11th Digest Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 11th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

11th Marathi Digest Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Textbook Questions and Answers

कृती

1. योग्य पर्याय निवडा.

प्रश्न अ.
……………………….. हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.
(a) नाटक, कथा
(b) नाटक, एकांकिका
(c) नाटक, काव्य
(d) नाटक, ललित
उत्तरः
(b) नाटक, एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न आ.
नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण ………………………………… .
(a) अभिनय करणारा उपस्थित असतो.
(b) नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.
(c) नाटकाची जाहिरात होते.
(d) नाटकाची संहिता वाचता येते.
उत्तरः
(b) नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे कारण नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो.

प्रश्न इ.
नाटक ही दृकश्राव्य कला आहे कारण
(a) खूप पात्रे त्यात सहभागी असतात.
(b) डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.
(c) दिग्दर्शक, कथालेखक, नेपथ्यकार असतो.
(d) नृत्य, नाट्य, संगीत यांचा आविष्कार असतो.
उत्तरः
(b) नाटक ही दृक-श्राव्य कला आहे कारण डोळ्यांनी पाहून कानांनी ऐकता येते.

2. चुकीचे विधान शोधा.

प्रश्न अ.
(a) अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्यपरंपरेला गती दिली.
(b) विष्णुदास भावे यांनी १८४३ साली ‘सीतास्वयंवर’ नाटकाचा प्रयोग केला.
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.
(d) संगीत नाटकातील पदे ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात.
उत्तरः
(c) रसिक प्रेक्षकांना डोळ्यांसमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते.

प्रश्न आ.
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.
(b) नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा.
(c) नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा.
(d) नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा.
उत्तरः
(a) नाटकाचा प्रयोग म्हणजे औटघटकेची करमणूक.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
(a) परस्परविरोधी स्वभावांतून संघर्ष निर्माण होतो.
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.
(c) भूमिकांच्या नात्यात परस्पर संघर्ष दाखवता येतो.
(d) भूमिका व परिस्थिती यांतील संघर्षामुळे नाटक परिणामकारक ठरते.
उत्तरः
(b) नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते.

प्रश्न ई.
(a) नाटकात संहिता महत्त्वाची असते.
(b) नाट्यसंहिता परिपूर्ण असावी.
(c) नाट्यसंहिता दर्जेदार असावी.
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.
उत्तरः
(d) नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते.

3. प्रश्न अ.
फरक स्पष्ट करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 1
उत्तर :

प्रायोगिक नाटक व्यावसायिक नाटक
1. या नाटकातील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात.व्यावसायिक नाटकात विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांवर आधारित संवाद असतात.
2. प्रायोगिक नाटकात आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले असते.प्रेक्षकांच्या अभिरुचीनुसार व्यावसायिक नाटकांची मांडणी केलेली असते.
3. प्रायोगिक नाटकांच्या आकृतिबंधात, विषयांत नाविन्यता असते.व्यावसायिक नाटकांचे विषय कौटुंबिक, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक यांवर आधारित असतात.
4. प्रायोगिक नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.व्यावसायिक नाटकांचे स्वरूप प्रामुख्याने करमणूकप्रधान असते.
5. प्रायोगिक नाटकांमध्ये नेपथ्य, अभिनय, तंत्र यामध्ये जाणीवपूर्वक बदल केलेला असून व्यावसायिक नाटकांपेक्षा वेगळेपणा जाणवतो.व्यावसायिक नाटकांमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांना महत्त्वाचे स्थान आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 2
उत्तर :

नाटकइतर साहित्य प्रकार
1. नाटक हा समूहाचा आविष्कार असून त्यात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला या सर्व कलांचा समावेश असतो.कथा, कादंबरी व कविता हे इतर साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत.
2. नाटकामध्ये अनेक लोकांचा सहभाग असून असंख्य प्रेक्षक एकाच वेळी त्याचा दृश्य स्वरूपात अनुभव घेऊ शकतात.कथा व कादंबरी या साहित्यप्रकारात फक्त लेखक व वाचक हे दोनच घटक असतात.
3. नाटक सामूहिकरित्या रंगमंचावर, कलाकारांना सादर करता येते.कथा, कवितांचे वाचन रंगमंचावर करता आले तरी त्याचे सादरीकरण करता येत नाही.

प्रश्न आ.
खालील कृती करा.

(a)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 3
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 10

(b)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 4
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 11

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

(c)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 5
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 12

(d)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 6
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 13

(e)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 14
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 15

(f)
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 16
उत्तर :
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 17

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
खालील घटना/कृती यांचा परिणाम लिहा.
Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय 7
उत्तर :

घटना/कृतीपरिणाम
1. एखादया प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो.नाट्य निर्माण होते.
2. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखननाटकाचे यश खात्रीलायक.
3. नाटकात संघर्ष असला तरकथानकातील आशयातरंगत येते किंवा नाटक परिणामकारक वठते.
4. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेला अनुभव, आनंद, दु:ख सांगावेसे वाटते.साहित्याची निर्मिती होते.

4. स्वमत.

प्रश्न अ.
‘नाटक म्हणजे सांघिक कलाविष्कार आहे’, या विधानासंबंधी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ते लिहिणारे, अभिनय करणारे कलाकार, तंत्रज्ञ, प्रेक्षक, समीक्षक अशा सर्वांच्या सहकार्यावर नाटकाची यशस्विता अवलंबून असते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर केले जाते. नाटकाचा प्रयोग आशय व प्रयोग या दोन्ही दृष्टीने देखणा होण्यासाठी अनेक जणांचा समन्वय व प्रयत्न महत्त्वाचे असतात. कलावंत, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, दिग्दर्शक यांचा समावेश त्यांत असतो. पडदयामागील कलाकारांचे श्रेयही यात तेवढेच आहे.

दिग्दर्शक : लेखकाच्या संहितेएवढेच दिग्दर्शकाचे महत्त्वही नाटकात अनन्यसाधारण आहे. नाटकाची तांत्रिक व कलात्मक बाजू या दोन्ही दृष्टीने दिग्दर्शक एकात्मिक विचार करतो. नृत्य, अभिनय, संगीत या कलांचीही जाण त्याला असणे महत्त्वाचे असते. संहितेवर नोंदी करून त्या कलाकार व तंत्रज्ञाला त्याची कल्पना त्याला दयावी लागते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नेपथ्यकार : नाटकातील स्थळ, काळ व कथानकाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या दृश्यांना योग्य पडदे, वस्तू यांची मांडणी नेपथ्यकार करतो. कलाकारांचे कपडे, विग्ज, झालरी व त्याला अनुरूप संगीत, प्रकाशयोजना या सर्व घटकांचा अंतर्भाव नेपथ्यामध्ये असतो. कथानकाला साहाय्य होईल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती म्हणजे नेपथ्य.

प्रकाशयोजना : प्रकाशयोजनेसाठी रंगमंचावर विविध साधनांचा उपयोग केला जाते. फ्लडलाइट्स, स्पॉटलाइट्स, डीमर इ. रात्रीच्या प्रसंगात रंगभूमीवर अंधार दाखवण्यासाठी डीमरचा उपयोग करतात. एखादया मुख्य कलाकाराचा प्रवेश (एण्ट्री) स्पॉटलाइटच्या मदतीने तसेच प्रवेशबदलाची सूचनादेखील प्रकाशयोजनेतून दिली जाते. पार्श्वसंगीतः कथानकातील प्रसंगांना अनुकूल, पात्रांची मनस्थिती अधोरेखित करण्यासाठी, नाटक गतिमान करण्यासाठी आणि वातावरणनिर्मितीसाठी नाटकातील पार्श्वसंगीताचा वापर केला जातो. यादृष्टीने ‘लेकुरे उदंड झाली’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ यांचा उल्लेख करावा लागेल.

रंगभूषा : नाटकात रंगभूषेला फार महत्त्व आहे. नाटकातील व्यक्तिरेखेचे वय, स्वभाव या गोष्टी लक्षात घेऊन कलावंतांचा चेहरा रंगवणे म्हणजे रंगभूषा. लांबच्या प्रेक्षकांनासुद्धा नटांचा चेहरा व्यवस्थित दिसावा या दृष्टीने रंगभूषाकार काम करत असतो. त्यामुळे नाटकाच्या सादरीकरणात मेकअप, (रंगभूषा), वेशभूषा व केशभूषा या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. नाटकात निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा कलावंत आपल्या संवादफेकीतून, आवाजातील चढ-उतारांतून, हावभावातून आपल्या अभिनयाद्वारे सशक्तपणे लोकांसमोर जिवंत करतात.

प्रेक्षक : या नाटकाचे सादरीकरण पाहण्यासाठी महत्त्वाचा असणारा घटक म्हणजे प्रेक्षकवर्ग यांच्या उपस्थितीत आणि त्यांनी दिलेल्या प्रतिसादानेच हा खेळ रंगत असतो. म्हणूनच नाटक हे एकाचे काम नसून तो एक सांघिक आविष्कारच म्हणता येईल. त्या सर्वांवर नाटकाची सफलता असते.

प्रश्न आ.
तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
1. नाटकाचे नेपथ्य
2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व
3. नाटकातील संवाद
4. नाटक अनेक कलांचा संगम
5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा
उत्तरः
1. नाटकाचे नेपथ्य : नेपथ्य म्हणजे नाटकाच्या कथानकाला साहाय्यकारी ठरेल अशी रंगमंचावरील वातावरणनिर्मिती होय. हे नेपथ्य जो करतो तो नेपथ्यकार. कथानकातील स्थळ, काळ यांना सुसंगत ठरतील अशा वस्तू, नाटकातील नटांचे कपडे, त्यांना भूमिकेनुरूप लागणारे विग्ज, रंगमंचावर (स्टेजला) लागल्या जाणाऱ्या झालरी, प्रकाशयोजना आणि पोषक संगीत इत्यादी सर्व गोष्टींचा अंतर्भाव हा नेपथ्यामध्ये असतो. दृश्यांना, संवादांना अनुकूल अशी मांडणी नेपथ्यकार करतो.

2. नाटकातील प्रकाशयोजनेचे महत्त्व : प्रकाशयोजनेसाठी रंगभूमीवर विविध प्रकारची साधने वापरली जातात. प्रकाशयोजना हा नेपथ्याचाच भाग असतो. स्पॉट्स, फ्लडलाइट्स, फूटलाइट्स या सर्वच प्रकारच्या दिव्यांचा प्रकाश कमी-अधिक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विदयुत उपकरणाला ‘डीमर’ असे म्हटले जाते. नाटकात एखादा रात्रीचा प्रसंग दाखवायचा असेल तर या डीमरच्या साहाय्याने रंगभूमीवर संपूर्ण अंधार केला जातो. या प्रकाशयोजनेच्या माध्यमातून एखादया प्रवेशबदलाची सूचनादेखील देता येते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

3. नाटकातील संवाद : मानवी जीवनातील निरनिराळ्या अवस्थांचे, घटनांचे, प्रसंगांचे, त्यांमधील विविध भाव-भावनांचे, अनुकरण करणारे चित्रण म्हणजे नाटक. या चित्रणासाठी लागणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद होत. लेखकाने लिहिलेले संवाद नाटकांतील पात्रांमार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जातात त्यामुळे प्रेक्षकांना नाटकाचा आनंद घेता येतो. खटकेबाज, चुरचुरीत, नर्मविनोदी संवाद नाटकाची रंगत वाढवून रसिक प्रेक्षकांच्या टाळ्याही घेतात. नाटकाच्या विषयाला साजेसे उत्तम संवाद नाट्यातील आशय अचूक पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. पात्रांच्या संवादफेकीच्या शैलीमुळे नाटकाचा बाज प्रेक्षकांना समजतो.

4. नाटक अनेक कलांचा संगम : महाकवी कालिदासाने म्हटल्याप्रमाणे भिन्न भिन्न रुची असणाऱ्या लोकांचे एकाच वेळी समाधान करणारा नाटक हा श्रेष्ठ वाङ्मय प्रकार आहे. पूर्वी लळित, दशावतार, वगनाट्य, तमाशे असे मनोरंजनाचे प्रकार होते. यातूनच नंतर नाटक हा प्रकार उदयास आला जो समूहाचा आविष्कार असतो. नाटकाशी संगीत, नृत्य, वक्तृत्व, कलाकारांचा अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला, रंगभूषा अशा बहुतेक सर्व कला संबंधित आहेत. नाटक हे दृक-श्राव्य माध्यम असल्याने कथेनुरूप आलेल्या संगीत, नृत्य, काव्यात्म व अर्थपूर्ण संवाद यांचा अनुभव प्रेक्षकांना घेता येतो आणि त्यामुळे कथेचा आशय उत्तमरित्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.

अशा तहेने अनेक कलांचा संगम नाटकामध्ये झाला असल्याने त्यामध्ये रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते. रंगमंचावरील सादरीकरणामुळे प्रेक्षकांना या कलांचा आस्वाद घेता येतो. त्यांच्या अनुभूतीने प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होऊन त्यांचे रोजचे धकाधकीचे जीवन आनंदी व अर्थपूर्ण, समृद्ध करण्यात या कलांचे फार मोठे योगदान आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. म्हणूनच नाटकाचा प्रेक्षक वर्ग फार मोठा आहे.

5. प्रारंभीच्या काळातील नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा : नाटक रंगभूमीवर सादर होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात अंधश्रद्धा, अनेक रूढी परंपरा, चालीरीती यांसारखे अनेक अडथळे होते. स्त्रीजीवन धर्मबंधनांमुळे जखडले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. पुरुषप्रधान संस्कृती असल्याने सामाजिक वातावरणही पोषक नव्हते. स्त्रियांना घराबाहेर पडण्याचेदेखील स्वातंत्र्य नव्हते. फक्त ‘चूल व मूल’ हेच तिचे आयुष्य होते. त्यामुळे नाटकात काम करणे ही तर फारच चौकटीबाहेरची गोष्ट होती. त्यामुळे स्त्रिया तयारही होत नसत. त्यासाठी घरच्यांची परवानगी मिळणे तर फारच कठीण. त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा या पुरुष पात्रेच साकारत असत. त्याकाळी नाटकातील कलावंतांना आजच्यासारखी प्रतिष्ठाही नव्हती. अशा परिस्थितीत बालगंधर्व यांनी अनेक नाटकांमध्ये स्त्री व्यक्तिरेखा सशक्तपणे साकारल्या आणि आजही त्यांच्या नाटकांतील पदे लोकांना भुरळ घालतात. त्यांच्या भूमिका त्यामुळेच अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रश्न इ.
‘नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्यप्रकार आहे’, या विधानाचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तरः
लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत. लेखकाला जो विषय सांगायचा तो लोकांपर्यंत पोहोचवणे हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. नाटकांतून बदलत गेलेल्या समाजाचे चित्रण विविध विषयांतून झालेले दिसते आणि ही परंपरा फार जुनी आहे. त्या त्या काळातील वास्तव चित्रण नाटकातून होते. सामाजिक समस्या मांडल्या जातात. मानवी भाव-भावना, स्वभाव यांमधील विविध छटांचे दर्शन नाटकांतून होते. माणसाच्या आयुष्यातील अवतीभवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांमधून प्रेरणा घेऊन नाटक साकार होते. पूर्वी समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, हुंडा पद्धती, केशवपन इत्यादी सामाजिक ज्वलंत प्रश्न नाटकांच्या प्रयोगातून सादर केले जात. गोविंद बल्लाळ देवल यांच्या ‘संगीत शारदा’ या नाटकात जरठकुमारी विवाह या अनिष्ट प्रथेवर मार्मिक टीका केली आहे तर अनेक नाटकांनी बालविवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण यांसारखे विषय निवडून चांगले विचार लोकांमध्ये रुजवून त्यांचा प्रसार करून जनजागृतीचे काम केले आहे. नाटक या दृक-श्राव्य माध्यमातून मनोरंजनाच्या साथीने समाज जागृती घडवण्याचे काम खूप वर्षांपासून आजपर्यंत केले गेले आहे म्हणून नाटक हा समाजाचे यथायोग्य दर्शन घडवणारा प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहे.

प्रश्न ई.
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
उत्तरः
संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :

  • मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांवर ‘बोट’ ठेवले जाते.
  • संगीत नाटकाची रचना ही रसिक प्रेक्षकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन केलेली असते.
  • संगीत नाटकांत संवाद कमी असून संगीतावर जास्त भर दिलेला असतो.
  • संगीत नाटकातील संगीत व अभिनय यांमधून रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता असते.
  • शास्त्रीय संगीताचा भारदस्तपणा सांभाळणाऱ्या गाण्यांचा समावेश संगीत नाटकात असतो.
  • संगीत नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील वैविध्यपूर्ण गाणी.
  • संगीत नाटकातील पदे ही आशयाला अनुरूप व कथानकाला वेग/गती देणारी असतात.
  • लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम मेळ साधणारे संगीत हे संगीत नाटकाचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय.
  • संगीत नाटकामध्ये गायकाला साथ-संगत करणाऱ्या सर्व कलावंतांचाही मोठा सहभाग असतो.
  • आजदेखील मराठी नाटकांच्या इतिहासातील एक वैशिष्ट्यपूर्ण भाग म्हणून राष्ट्रीय पातळीवर संगीत नाटकाची ओळख आहे.

प्रश्न उ.
नाट्यसंहिता लिहिण्यासाठी आवश्यक अशा पूर्वतयारीच्या घटकांसंबंधी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तरः
नाटकात संहितेला महत्त्वाचे स्थान आहे. नाट्यसंहिता परिपूर्ण व दर्जेदार असेल तर नाटकाला हमखास यश मिळते. सशक्त कथानक नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो आणि कथानकात वैशिष्ट्यपूर्ण रचनेद्वारे नाटक रंगतदार करतो. त्यासाठी कथानक उत्तम असणे आवश्यक आहे. नाटककार आपल्या नाटकातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय मांडतो. नाटकाचे ध्येय सामाजिक परिस्थितीचे दर्शन घडवणे असून ते घडवताना माणसांच्या मनातील भाव-भावना, स्वभाव लक्षात घेणे आवश्यक ठरते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

पात्रांच्या मनातील वृत्ती-प्रवृत्तींचे दर्शन होण्यासाठी स्वगताचा परिणामकारकरित्या वापर केलेला असतो. त्यासाठी नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककाराला करावी लागते. नाटकाचा तोल सांभाळला जाईल अशा पद्धतीने नाटकातील पात्रांच्या शाब्दिक चित्रणाची जबाबदारीसुद्धा नाटककाराला पार पाडणे आवश्यक असते. परस्परविरुद्ध स्वभाव, कृती व भाव-भावनांमधील तणाव यांमधून संघर्ष निर्माण होऊ शकतो.

कथानकातील आशयात संघर्ष येणे महत्त्वाचे. भूमिकांच्या परस्पर नात्यांमधील संघर्ष तसेच भूमिका व परिस्थिती यांमधील संघर्ष यामुळे नाटक परिणामकारक होऊन त्याची रंगत वाढते. त्यासाठी खटकेबाज, चुरचुरीत नर्मविनोदी संवादांची आवश्यकता असते. नाट्यातील आशय योग्य पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम नाटकातील संवाद करतात. कथानकामधील प्रसंग, दृश्य, काळ यांमधील बदलांसंबंधित सूचना कंसातील रंगसूचनांमधून नाटककार देतो त्यामुळे कथानकाचे अस्पष्ट दुवे जोडले जातात आणि त्यातील संदर्भ स्पष्ट झाल्यामुळे कथानकाचा प्रवाह सहजरित्या पुढे जातो.

आशयाला अनुरूप अशी भाषाशैली संपूर्ण नाट्यकृतीला उठाव देण्याचे काम करते. त्यातील भाषिक सौंदर्य संपूर्ण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. उत्तरः व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

  • व्यावसायिक नाटकाच्या माध्यमाद्वारे सामाजिक प्रश्न मांडले जातात.
  • व्यावसायिक नाटकांचे स्वरूप हे प्रामुख्याने बोधपर व मनोरंजनात्मक असते.
  • एखादे गंभीर विषयावरील नाटक पाहतानासुद्धा प्रेक्षकांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल याची काळजी व्यावसायिक रंगभूमी घेते.
  • नाटक आणि प्रेक्षक यांच्यामध्ये एक प्रकारचे नाते तयार होते. व्यावसायिक नाटके ही कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर अधिक प्रमाणात असतात.
  • व्यावसायिक नाटकाची मांडणी प्रेक्षकांच्या आवडीनुसार केलेली असते.
  • व्यावसायिक नाटकातील संवाद हे विनोद, उपहास, श्लेष व शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होईल असे असतात.
  • व्यावसायिक नाटकाची निर्मिती बोध, मनोरंजन प्रेक्षकांना आवडणारी असून व्यावसायिक हेतूनेच झालेली असते.

प्रश्न ऊ.
व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये पुढीलप्रमणे :

  • प्रायोगिक नाटकामध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडण्याचा प्रयत्न केलेला असतो.
  • प्रायोगिक नाटकाच्या आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असते.
  • या नाटकांमध्ये आशय किंवा अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते.
  • स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग केले जातात.
  • नाट्यबीज, नाट्यविषय, आशय व रचना त्याबरोबरच नाट्यप्रयोग, नेपथ्य यांमध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा या नाटकात दिसून येतो.
  • प्रायोगिक नाटकात प्रतिकात्मकता आणि परिचित नसलेली सूचकता यांचा कौशल्याने वापर केलेला दिसतो.
  • भाषिक प्रयोग केले जातात तसेच घटना सहज व नैसर्गिक करण्याकडे कल असतो.
  • या नाटकांमधील संवाद बरेचदा बोलीभाषेप्रमाणे असतात.
  • प्रायोगिक नाटकात आशयाला अनुरूप असणाऱ्या घटना, प्रसंगांवर भर दिलेला असतो.
  • या नाटकामध्ये आपल्याला वाटते ते आपल्या पद्धतीने मांडायचे धाडस केलेले दिसते.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

5. अभिव्यक्ती.

प्रश्न अ.
‘नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तरः
नाटक हा कथा, कादंबरी, कविता यांप्रमाणे एक वाङ्मय / साहित्य प्रकार आहे. परंतु तो इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे. बाकीचे साहित्यप्रकार हे वाचकनिष्ठ आहेत परंतु नाटक हा समूहाचा आविष्कार असतो. नाटकात संगीत, नृत्य, वक्तृत्व, अभिनय, नेपथ्य, काव्य, चित्रकला अशा बहुतेक सर्व कलांचा अंतर्भाव होतो. कथा कादंबऱ्यांमध्ये लेखक व वाचक हे दोनच घटक असतात पण नाटक या साहित्य प्रकाराच्या माध्यमातून लेखकाचे शब्द नट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. त्यामुळे प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. नाटक हे दृक-श्राव्य साहित्य प्रकार असून ते ऐकता, पाहता व वाचता येते. नाटक रंगमंचावर दिग्दर्शनाच्या मार्गदर्शनाखाली तंत्रज्ञानाच्या साहाय्याने, कलाकारांनी प्रेक्षकांसमोर सादर करायचे असते.

प्रश्न आ.
विदयार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विदयार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
उत्तरः
शिक्षक-पालक : कुणाल, शालांत परीक्षेत तू ९७.२०% मिळवून घवघवीत यश आज मिळवले आहेस. त्याबद्दल तुझे सर्वप्रथम मनःपूर्वक अभिनंदन! खूप आनंद झाला आहे ना.

11th Marathi Book Answers Chapter 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय Additional Important Questions and Answers

कृती : १

स्वमत:

प्रश्न 1.
‘लोकसंवाद आणि लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू आहेत याविषयी तुमचे मत स्पष्ट करा.
उत्तर :
नाटक ही आपल्या संस्कृतीमधील अगदी प्राचीन कला आहे. ज्याचे स्वतःचे शास्त्र आहे, अभ्यास आहे. एकाच वेळी अनेक विषयांना बांधून ठेवणारा हा साहित्य प्रकार आहे. या माध्यमातून एकाच वेळी अनेक लोकांशी संवाद घडतो. यातन लोकांशी संवाद साधता साधता त्यांचे मनोरंजन करता येते. जेव्हा जेव्हा समाजात काही बदल, घडामोडी होत असतात तर त्याचे प्रतिसाद मनुष्य स्वभावावर, मानवी जीवनांवर होत असतात.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

त्यातून भावनिक, मानसिक, सामाजिक राजकीय संघर्ष होतात. त्याची दखल नाटकाचा नाटककार घेत असतो. त्या नाटकातून समाजात बदल टिपण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र ते प्रेक्षकांसमोर पोहोचवताना तो सुखात्मिका वा शोकात्मिकेच्या आधारे ते पोहोचवेल. त्याकरता नट रंगमंचावर सादरीकरण करताना अभिनय करतो. कृती, संवाद, स्वगत, नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा यांच्या आधारे नाटकातून लोकांशी संवाद साधल्याने केवळ मनोरंजन नाही तर प्रबोधनदेखील होते.

कृती : २.

प्रश्न 1.
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → [ ]
उत्तरः
प्रायोगिक नाटकाचा मुख्य हेतू → नाटकाचा विषय आणि सादरीकरण यात प्रयोग करणे

कृती : ३.

प्रश्न 1.
चौकट पूर्ण करा.
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली → [ ]
उत्तर :
नाट्यवाङ्मयात प्रायोगिकता या वर्षानंतर आली. → १९६०

उपयोजित कती

स्वमत:

प्रश्न 1.
‘आजच्या काळात करमणुकींचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक जिवंत राहिले आहे’ या विधानाचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
आजच्या काळात करमणुकीची विविध माध्यमे लोकप्रिय आहेत. दृकश्राव्य माध्यमात चित्रपट, डी.व्ही.डी., दूरचित्रवाणी, नाटक यांचा समावेश होतो. परंतु नाटक पाहणाऱ्या लोकांची संख्या आजदेखील लक्षणीय असण्याचे कारण म्हणजे समाजातील चालीरीती काळानुसार बदलल्या असल्या तरी माणसाचा स्वभाव, मानवी भावभावना या कायम राहिल्या आहेत. या मानवी भावभावना, स्वाभावांतील विविध छटांचे दर्शन प्रेक्षकाला नाटकातून घडते. नाटकांची निर्मिती ही मुख्यत: मनोरंजनाच्या हेतूने केली जात असली तरी प्रेक्षक स्वत:च्या अनुभवांचे नाटकात घडणाऱ्या प्रसंगांशी नाते जोडत असतो.

त्यामुळे नाटक हे त्याला आपले वाटते. मानवी जीवनातील नाट्य प्रेक्षकांना नाटकातून पहायला मिळते. नाटकाचे सादरीकरण रंगमंचावर होत असल्यामुळे प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येतो. त्यामुळे प्रेक्षकांना आत्मिक समाधान मिळते. जे इतर करमणुकीच्या माध्यमांतून मिळत नाही. प्रेक्षकांना आवडेल ते व तसे देण्याचा प्रयत्न नाटकातून केला जातो. त्यामुळे नाटकाच्या प्रेक्षकांची संख्या अधिक आहे आणि करमणुकीचे विविध पर्याय उपलब्ध असतानाही नाटक हा कलाप्रकार जिवंत राहिला आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

नाटक- साहित्यप्रकार-परिचय प्रास्ताविक :

ललित साहित्यप्रकारांमध्ये नाटक हा लोकप्रिय साहित्य प्रकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वत:ला आलेल्या सुख–दु:खाचा अनुभव सर्वांना सांगावासा वाटतो. त्यातूनच साहित्यनिर्मिती होते. लेखकाला प्रतिपादन करायचा विषय लोकांपर्यंत पोहोचवणे हा नाटकातील महत्त्वाचा भाग असून नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी जिवंत संवाद घडत असतो. लोकसंवाद व लोकरंजन या नाटकाच्या महत्त्वाच्या बाजू असतात. मानवी भाव–भावना स्वभाव तसेच समाजाचेही वास्तव दर्शन नाटकांतून होते. नाट्य हा नाटकाचा प्राण आहे. नाटक दृक–श्राव्य साहित्य प्रकार असून ते कलाकारांनी रंगमंचावर सादर करायचे असते. भरतमुनी यांना भारतीय नाट्यकलेचे जनक असे म्हटले जाते. नाटकाविषयी सखोल माहिती करून देणारा नाट्यशास्त्र हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

नाट्यसंहितेचे स्वरूप :

नाट्यसंहिता परिपूर्ण, दर्जेदार असेल तर नाटकाचे यश खात्रीदायक. सशक्त कथानक नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेते. नाटककार एक कथाबीज घेऊन त्याभोवती घटना व पात्र गुंफतो. वैशिष्ट्यपूर्ण रचनेने तो नाटकात रंगत आणतो. नाटकातील कथानकाला अनुरूप पात्ररचना नाटककार करतो. कथानकातील आशयात संघर्षामुळे रंगत येते. भूमिकांच्या परस्पर नात्यांतील संघर्ष, परिस्थिती व भूमिका यांमधील संघर्षामुळे नाटक परिणामकारक होते. नाटकातील महत्त्वाचा घटक म्हणजे संवाद. नाट्यकृतीतील आशय योग्य रितीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम संवाद करतात. संवाद, रंगसूचना व स्वगत या त्रयींनी नाट्यसंहिता तयार होते.

नाटक या साहित्यप्रकाराचे वेगळेपण :

कथा, कादंबरी, कविता या साहित्यप्रकारांपेक्षा नाटक हा प्रकार वेगळा आहे. नाटक हा सामूहिक आविष्कार आहे तर इतर साहित्य प्रकारांमध्ये फक्त लेखक व वाचक हे दोन घटक असतात. विष्णुदास भावे यांचे ‘सीतास्वयंवर’ हे आधुनिक मराठी नाटकांतील पहिले नाटक तर महात्मा फुले लिखित ‘तृतीयरत्न’ ही लेखन स्वरूपातील पहिली नाट्यसंहिता होय. त्याआधी लळित, गोंधळ, कीर्तन, पोवाडे, दशावतार, तमाशा अशा अनेक कला होत्या ज्या नाटकाच्या उदयास पूरक ठरल्या.

संगीत नाटक :

अण्णसाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ व ‘संगीत सौभद्र’ या नाटकांनी भाषासौष्ठव, पात्र हाताळणी, नाट्यमयता, नाट्यतंत्र व स्वाभाविक संवाद या सर्व बाबतील एक मापदंड तयार केला. संगीताचा वापर हा त्यांतील महत्त्वाचा घटक होता.

संगीत नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडले जातात. यात संवाद तुलनेने कमी असून अभिनय व संगीत यांच्याद्वारे रसिकांना खिळवून ठेवले जाते. या नाटकांमध्ये शास्त्रीय संगीताचा समावेश असतो. आशयानुरूप व कथानकाला पुढे नेणारी यातील पदे असतात. विविधतापूर्ण गाणी हे या नाटकाचे वैशिष्ट्य असून लोकगायकी व ख्यालगायकी यांचा उत्तम संयोग यांतील संगीतात असतो. गायक व कलावंत यांचा फार मोठा सहभाग या नाटकांमध्ये असतो. १९०० सालच्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित संगीत मानापमान या नाटकाला गोविंदराव टेंबे यांचे संगीत होते.

यातूनच संगीत दिग्दर्शक ही संकल्पना पुढे आली. त्या काळातील ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’, ‘बळवंत नाटक मंडळी’ व ‘बालगंधर्व नाटक मंडळी’ यांनी संगीत नाटकाला समृद्धता प्राप्त करून दिली. त्या काळात अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांमुळे स्त्रिया नाटकात काम करण्यासाठी तयार नसत त्यामुळे नाटकातील स्त्री व्यक्तिरेखा पुरुष पात्र साकारत. बालगंधर्वांनी साकारलेल्या स्त्री व्यक्तिरेखा मात्र आजदेखील अजरामर ठरलेल्या आहेत.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

प्रायोगिक नाटक :

नाटकाचा विषय व सादरीकरण यांत प्रयोग करणे हा या नाटकांचा मुख्य हेतू. आशय व अभिव्यक्तीमध्ये जाणीवपूर्वक प्रयोग करत राहणे प्रायोगिक नाटकात अपेक्षित असते. काळ बदलला, प्रसारमाध्यमांमध्ये वाढ झाली, करमणुकीचे इतरही पर्याय उपलब्ध झाले. तिकिटांचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे झाले. त्यामुळे संगीत नाटक मागे पडत गेले व प्रायोगिक तसेच व्यावसायिक नाटकांना सुरुवात झाली.

प्रायोगिक नाटकांचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांमध्ये नाटकाची ठराविक चौकट मोडली जाते. आकृतिबंधात नाविन्यपूर्णता असून आशय व अभिव्यक्तीत स्वातंत्र्य घेतले जाते. स्थळ, काळ, रचना, नेपथ्य, अभिनय व तंत्र यांत जाणीवपूर्वक बदल केलेला असतो. नाटकांचे बीज, नाटकाचा विषय, आशय, रचना, नेपथ्य यामध्ये पारंपरिक नाटकापेक्षा वेगळेपणा असतो. भाषिक प्रयोग केले जातात. या नाटकांतील संवाद बरेचसे बोलीभाषेत असतात. या नाटकांमध्ये आशयानुरूप होणारे प्रसंगांचे प्रमाण अधिक असते. आपल्याला वाटणारे, आपल्या पद्धतीने या नाटकात मांडता येते.

व्यावसायिक नाटक :

व्यावसायिक मराठी रंगभूमीला शतकाहून अधिक काळाची परंपरा आहे. हे नाटक व्यावसायिक हेतूने लिहिले जाते व त्याच हेतूने नाटकाचा प्रयोग केला जातो. समाजातील समस्या घेऊन अनेक व्यावसायिक नाटके निर्मिली गेली.

व्यावसायिक नाटकाचे स्वरूप व वैशिष्ट्ये :

या नाटकांच्या माध्यमातून तत्कालीन समस्या मांडल्या जातात. व्यावसायिक नाटकांचे स्वरूप मनोरंजनात्मक असते. नाटक व प्रेक्षक यांच्यात एका नात्याची निर्मिती होते. कौटुंबिक, सामाजिक, पौराणिक व ऐतिहासिक विषयांवर व्यावसायिक नाटकांची निर्मिती होते. विनोद, उपहास, शाब्दिक कोट्या यांद्वारे प्रेक्षकांची करमणूक होणारे संवाद या नाटकात असतात. नाट्यप्रयोग हे एक सांघिक कार्य आहे.

नाटक लिहिणारे, अभिनय करणारे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, रंगभूषाकार आणि महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक आणि या नाटकांचे समीक्षक या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून नाटक साकार होते. या सर्वांच्या सहकार्यावर प्रयोगाची यशस्विता अवलंबून असते. पडदयामागच्या कलाकारांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. नाटक या साहित्यप्रकाराची व्याप्ती व इतिहास खूप मोठा आहे.

Maharashtra Board Class 11 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 3 नाटक- साहित्यप्रकार-परिचय

समानार्थी शब्द/पर्यायी शब्द :

प्रवृत्ती – स्वभाव (nature), परिचय – ओळख (introduction), संहिता – कथानक (script), आधुनिक – सध्याचे (modern), आस्वाद – चव, रुची (flavour, taste), खर्चिक – महागडा (expensive), प्राचीन – जुने (ancient, primitive).

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यरूपांतर Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर

12th Marathi Guide व्याकरण वाक्यरूपांतर Textbook Questions and Answers

कृती

1. खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यरूपांतर 1
उत्तर :
(१) दिलेल्या सूचनांचे पालन करा.

  • वाक्यप्रकार → आज्ञार्थी वाक्य
  • विधानार्थी वाक्य → दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.

(२) बापरे! किती वेगाने वाहने चालवतात ही तरुण मुले!

  • वाक्यप्रकार → उद्गारार्थी वाक्य
  • विधानार्थी – नकारार्थी वाक्य → तरुण मुलांनी खूप वेगाने वाहने चालवू नयेत.

(३) स्वयंशिस्त ही खरी शिस्त नाही का?

  • वाक्यप्रकार → प्रश्नार्थी वाक्य
  • विधानार्थी – होकारार्थी वाक्य → स्वयंशिस्त ही खरी शिस्त आहे.

(४) मोबाइलचा अतिवापर योग्य नाही.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → मोबाइलचा अतिवापर टाळा.

(५) खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती नसते.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी – नकारार्थी वाक्य
  • प्रश्नार्थी वाक्य → खऱ्या समाजसेवकाला लोकनिंदेची भीती असते का?

(६) विदयार्थ्यांनी संदर्भग्रंथांचे वाचन करावे.

  • वाक्यप्रकार → विधानार्थी वाक्य
  • आज्ञार्थी वाक्य → विदयार्थ्यांनो, संदर्भग्रंथांचे वाचन करा.

2. कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा.

(a) सकाळी फिरणे आरोग्यास हितकारक आहे. (नकारार्थी करा.)
(b) तुम्ही काम अचूक करा. (विधानार्थी करा.)
(c) किती सुंदर आहे ही पाषाणमूर्ती! (विधानार्थी करा.)
(d) पांढरा रंग सर्वांना आवडतो. (प्रश्नार्थी करा.)
(e) चैनीच्या वस्तू महाग असतात. (नकारार्थी करा.)
(f) तुझ्या भेटीने खूप आनंद झाला. (उद्गारार्थी करा.)
(g) अबब! काय हा चमत्कार! (विधानार्थी करा.)
(h) तुम्ही कोणाशीच वाईट बोलू नका. (होकारार्थी करा.)
(i) निरोगी राहावे असे कोणाला वाटत नाही ? (विधानार्थी करा.)
(j) दवाखान्यात मोठ्या आवाजात बोलू नये. (होकारार्थी करा.)
उत्तर :
(a) सकाळी फिरणे आरोग्यास अपायकारक नाही.
(b) तुम्ही काम अचूक करणे आवश्यक आहे.
(c) ही पाषाणमूर्ती खूप सुंदर आहे.
(d) पांढरा रंग कुणाला आवडत नाही?
(e) चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात.
(f) किती आनंद झाला तुझ्या भेटीने!
(g) हा अजब चमत्कार आहे.
(h) तुम्ही सगळ्यांशी चांगले बोला.
(i) निरोगी राहावे असे सर्वांना वाटते.
(j) दवाखान्यात हळू आवाजात बोलावे.

  • लेखन करताना काही वेळा वाक्यरचनेत बदल करण्याची गरज भासते, अशा बदलाला ‘वाक्यरूपांतर किंवा वाक्यपरिवर्तन’ असे म्हणतात.
  • वाक्यांचे रूपांतर करताना वाक्यरचनेत बदल होतो, पण वाक्यार्थाला बाध येत नाही.

विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, आज्ञार्थी या वाक्यांचे एकमेकांत रूपांतर होते.

उदाहरणार्थ,
पुढील वाक्ये नीट अभ्यासा :

  • मुलांनी शिस्त पाळणे खूप आवश्यक आहे. (विधानार्थी वाक्य.)
  • किती आवश्यक आहे मुलांनी शिस्त पाळणे! (उद्गारार्थी वाक्य.)
  • मुलांनी शिस्त पाळणे आवश्यक नाही का? (प्रश्नार्थी वाक्य.)
  • मुलांनो, शिस्त अवश्य पाळा. (आज्ञार्थी वाक्य.)

म्हणून :

वाक्यार्थ्याला बाध न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्यरूपांतर होय.

होकारार्थी – नकारार्थी (वाक्यरूपांतर)

पुढील वाक्ये नीट अभ्यासा.

  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ विजयी झाला. (होकारार्थी वाक्य.)
  • क्रिकेट मालिकेत भारतीय संघ पराभूत झाला नाही. (नकारार्थी वाक्य.)

होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना आपण काय केले?

  • विजयी x पराभूत
  • झाला x झाला नाही.

दोन विरुद्धार्थी शब्दबंध घेऊन वाक्य बदलले. पण वाक्याचा अर्थ बदलला नाही.

म्हणून,

वाक्य रूपांतर करताना वाक्याच्या रचनेत बदल झाला, तरी वाक्याच्या अर्थात बदल होता कामा नये.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण वाक्यप्रकार Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

12th Marathi Guide व्याकरण वाक्यप्रकार Textbook Questions and Answers

कृती

1. खालील वाक्ये वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 1.
(a) गोठ्यातील गाय हंबरते.
(b) श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये.
(c) किती सुंदर देखावा आहे हा!
(d) यावर्षी पाऊस खूप पडला.
(e) तुझा आवडता विषय कोणता?
उत्तर :
(a) विधानार्थी वाक्य
(b) विधानार्थी – नकारार्थी वाक्य
(c) उद्गारार्थी वाक्य
(d) विधानार्थी वाक्य
(e) प्रश्नार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

2. खालील वाक्ये क्रियापदाच्या रूपानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा.

प्रश्न 2.
(a) प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा.
(b) सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते.
(c) विदयार्थी कवायत करत आहेत.
(d) विदयार्थ्यांनी सभागृहात गोंगाट करू नका.
(e) क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल.
उत्तर :
(a) आज्ञार्थी वाक्य
(b) संकेतार्थी वाक्य
(c) स्वार्थी वाक्य
(d) आज्ञार्थी वाक्य
(e) स्वार्थी वाक्य

  1. मूलध्वनींच्या आकारांना अक्षरे म्हणतात.
  2. विशिष्ट क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला शब्द म्हणतात.
  3. अर्थपूर्ण शब्दांच्या संघटनेला वाक्य म्हणतात.
  4. आपण मराठी भाषेत बोलताना व लिहिताना अनेक प्रकारची ‘वाक्ये’ एकापुढे एक मांडतो.
  5. एकच आशय अनेक प्रकारच्या वाक्यांतून सांगता येतो.
    • उदा., पाऊस धो धो पडला.
    • किती जोरात पडला पाऊस!
    • पाऊस तर पडायलाच हवा.
  6. पाऊस न पडून कसे चालेल?
  7. वाक्यांच्या अशा अनेकविध वापरातून ‘वाक्यांचे प्रकार’ निर्माण झाले आहेत.
  8. वाक्यांच्या प्रकारांचे मुख्य दोन विभाग आहेत. –
    • आशयावरून व भावार्थावरून.
    • क्रियापदाच्या रूपावरून
    • आशय व भावार्थ असलेला वाक्यप्रकार.
  9. वाक्याच्या आशयावरून व भावार्थावरून वाक्यांचे तीन प्रकार आहेत.
    • विधानार्थी वाक्य
    • प्रश्नार्थी वाक्य
    • उद्गारार्थी वाक्य.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

1. विधानार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल खूप सुंदर आहे.
    • माझी शाळा मला खूप आवडते.
  2. वरील दोन्ही वाक्यांत ‘विधान’ केले आहे.
ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते, त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल खूप सुंदर आहे. → विधानार्थी वाक्य
  • माझी शाळा मला खूप आवडते. → विधानार्थी वाक्य

2. प्रश्नार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • हे फूल सुंदर आहे का?
    • तुझी शाळा कुठे आहे?
  2. वरील वाक्यांत ‘प्रश्न’ विचारले आहेत.
ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो, त्यास प्रश्नार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • हे फूल सुंदर आहे का? → प्रश्नार्थी वाक्य
  • तुझी शाळा कुठे आहे? → प्रश्नार्थी वाक्य

3. उद्गारार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • किती सुंदर आहे हे फूल!
    • किती आवडते मला माझी शाळा!
  2. वरील दोन्ही वाक्यांत बोलणाऱ्याच्या मनातील भाव उत्कटपणे उत्स्फूर्तपणे व्यक्त झाला आहे.
ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उद्गाराद्वारे उत्कटपणे व्यक्त होतो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

3. विध्यर्थी वाक्य

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • मी दररोज शाळेत जातो.
    • मी पहाटे व्यायाम केला.
  2. वरील वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून काळाचा बोध होतो.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून नुसताच काळाचा बोध होत असेल, तर त्याला स्वार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • मी दररोज शाळेत जातो. → स्वार्थी वाक्य
  • मी पहाटे व्यायाम केला. → स्वार्थी वाक्य

4. आज्ञार्थी वाक्य :

  1. पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :
    • दररोज शाळेत जा.
    • नेहमी पहाटे व्यायाम कर.
  2. वरील दोन्ही वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून आज्ञा केली आहे.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, विनंती, उपदेश, आशीर्वाद व सूचना या गोष्टींचा बोध होतो, त्या वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • दररोज शाळेत जा. (आज्ञा)
  • देवा, मला चांगली बुद्धी दे. (प्रार्थना)
  • कृपया, मला पुस्तक दे. (विनंती)
  • मुलांनो, खूप अभ्यास करा. (उपदेश)
  • तुम्हांला नक्की यश मिळेल. (आशीर्वाद)
  • येथे धुंकू नये. (सूचना) → आज्ञार्थी वाक्ये

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण वाक्यप्रकार

5. विध्यर्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • विदयार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. (इच्छा/अपेक्षा)
  • वर्ग स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. (कर्तव्यदक्षता)
  • बहुतेक पुढच्या आठवड्यात परीक्षा होतील. (शक्यता)
  • आत्मविश्वास असणाराच विदयार्थी यशस्वी होतो. (योग्यता)
  • वरील वाक्यांमधील क्रियापदावरून विधी (म्हणजे वरच्या कंसातील गोष्टी) व्यक्त होतात.
ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता वगैरे गोष्टी (विधी) व्यक्त होतात, अशा वाक्याला विध्यर्थी वाक्य म्हणतात.
म्हणून, वरील सर्व वाक्ये ‘विध्यर्थी वाक्ये’ आहेत.

6. संकेतार्थी वाक्य :

पुढील वाक्ये नीट वाचा व समजून घ्या :

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील.
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल.

वरील दोन्ही वाक्यांत पहिली अट पूर्ण केली, तर पुढचा परिणाम होईल, असा संकेत दिला आहे. ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपातून अट किंवा संकेत दिसून येतो, त्या वाक्याला संकेतार्थी वाक्य म्हणतात.

म्हणून,

  • तू नियमित अभ्यास केलास, तर नक्की पास होशील. → संकेतार्थी वाक्य
  • जर पाऊस पडला, तर रान हिरवेगार होईल. → संकेतार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

12th Marathi Guide Chapter 11 आरशातली स्त्री Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 2

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री 4

आ. खालील शब्दसमूहांचा तुम्हांला कळलेला अर्थलिहा.

प्रश्न 1.
घनगर्द संसार – ……………..
उत्तर :
घनगर्द संसार – संसाराचा पसारा. संसारात कंठ बुडून जाणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
प्रेयस चांदणे – ……………..
उत्तर :
प्रेयस चांदणे – चांदण्यासारख्या मुलायम, लोभस, अति प्रियतम तारुण्यसुलभ गोष्टी.

प्रश्न 3.
प्राण हरवलेली पुतळी – ……………..
उत्तर :
प्राण हरवलेली पुतळी – भावनाहीन, संवेदनाशून्य, कठोर मनाची स्त्री. निर्जीव मनाची स्त्री.

प्रश्न 4.
फाटलेले हृदय – ……………..
उत्तर :
फाटलेले हृदय – विस्कटलेले वेदनामय मन.

2. अ. वर्णन करा.

प्रश्न 1.
आरशातील स्त्रीला आरशाबाहेरील स्त्रीमधील जाणवलेले बदल –
उत्तर :
ती नखशिखान्त अबोल राहणारी स्थितप्रज्ञ राणी झाली आहे. ती मन मोकळे करून बोलत नाही. ओठ घट्ट मिटून संसारात तिने स्वत:ला बुडवून घेतले आहे. ती पारंपरिक स्त्रीत्वाला वरदान समजते. ती पूर्वीच्या प्रियतम गोष्टी आठवत नाही. ती अस्तित्वहीन प्राण नसलेली कठोर पुतळी झाली आहे. गळ्यातला हुंदका दाबून फाटलेले हृदय शिवत बसली आहे. तिने मनातल्या असह्य वेदना पदराखाली झाकून घेतल्या आहेत.

प्रश्न 2.
आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीची काढलेली समजूत-
उत्तर :
अंगणात थांबलेल्या प्रेयस चांदण्याला मनाची कवाडे उघडून आत घे. पूर्वीसारखी मनमुक्त अल्लड हो. परंपरेच्या ओझ्याखाली दबू नको. तुझे चैतन्यमय अस्तित्व पुन्हा प्रस्थापित कर. पारंपरिक स्त्रीत्वाचे जोखड झुगारुन टाक. मनमोकळी हो. रडू नको. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून दे आणि त्यातील शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घे.

आ. खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा.

प्रश्न 1.
बालपणातील तुझा उत्साह आणि तुझ्यातील चैतन्य अवर्णनीय होते.
तारुण्यात नवउमेदीने भरलेली, सर्वत्र सहज संचारणारी अशी तू होतीस.
उत्तर :
पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
आता मात्र तू स्वत:च स्वत:ला संसारात इतकं गुंतवून घेतलं आहेस, की पारंपरिकपणे जगण्याच्या अट्टाहासात तू दिवसरात्र कष्ट सोसत आहेस.
उत्तर :
इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून

इ. जोड्या जुळवा.

प्रश्न 1.

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस
2. आभाळ झुल्यावर झुलणारीआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
3. देह तोडलेले फूलइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
4. पारंपरिकतेचे वरदानई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाउ. मनातले सुंदर भाव

उत्तर :

‘अ’ गट‘ब’ गट
1. अंतरीचे सुंदर पूर्वरंगउ. मनातले सुंदर भाव
2. आभाळ झुल्यावर झुलणारीइ. उच्च ध्येय बाळगण्याचे स्वप्न रंगवणारी
3. देह तोडलेले फूलई. कोमेजलेले किंवा ताजेपणा गेलेले फूल
4. पारंपरिकतेचे वरदानआ. परंपरेने चालत आलेल्या रीतींना वरदान समजून वागणारी.
5. पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळाअ. मनात असलेले प्रचंड दु:ख लपवून ठेवतेस

3. खालील ओळींचा अर्थ लिहा.

प्रश्न अ.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते तू नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

प्रश्न आ.
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येय उराशी बाळगलीस. तू ध्येय गंधाचं होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

4. काव्यसौंदर्य.

प्रश्न 1.
अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाहय बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस. आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस. त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाह्य बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

5. रसग्रहण.

प्रस्तुत कवितेतील खालील पद्यपंक्तींचे रसग्रहण करा.

प्रश्न 1.
तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वत:च हिंदकळतेय
आणि अशातच, ती मला गोंजारीत, जवळ घेत
अधिकारवाणीने म्हणाली –
‘रडू नकोस खुळे, उठ! आणि डोळ्यातले हे आसू
सोडून दे शेजारच्या तळ्यात
नि घेऊन ये हातात
नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले’
उत्तर :
आशयसौंदर्य : ‘आरशातली स्त्री या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी बिंब आणि प्रतिबिंबाच्या संवादातून स्त्रीचे निर्मळ गतजीवन व आताचे संसारात जखडलेल्या स्त्रीचे वेदनामय जीवन यांची तुलना केली आहे. यातील आरशातली स्त्री आरशाबाहेरच्या स्त्रीची उमेद जागृत कशी करते, त्याचे यथार्थ वर्णन उपरोक्त ओळींमध्ये केले आहे.

काव्यसौंदर्य : आरशातील स्त्री आरशाबाहेरील स्त्रीच्या पूर्वायुष्यातल्या चांगल्या स्मृती जागवते व सदयः परिस्थितीतील तिच्या पारंपरिक ओझ्याखाली दबलेल्या व्यक्तिमत्त्वाचे विदारक चित्र तिच्यासमोर धरले. तिचे बोलणे ऐकून आरशाबाहेरील स्त्री मनातून गलबलते. स्वत:तच हिंदकळते. त्या परिस्थितीत आरशातील स्त्री तिला मायेने कुरवाळत धीराचे शब्द देताना अधिकाराने म्हणते – तू रडू नकोस.

ऊठ, तुझी उमेद जागव. तुझे अश्रू तळ्याच्या पाण्यात सोडून दे आणि त्याच पाण्यामध्ये नुकतीच उमललेली शुभ्र, ताजी, प्रसन्न कमळ-फुले हातात घे. या बोलण्यातून आरशातली स्त्री तिला खंबीरपणे उभी राहायला सांगते. सर्व जोखडातून मुक्त होऊन चांगले स्वाभाविक जीवन जगण्याची व स्त्रीत्व टिकवून ठेवण्याची शिकवण देते. खरे म्हणजे तिला स्वत:लाच स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव झाली आहे, असे कवयित्रीला म्हणायचे आहे.

भाषिक वैशिष्ट्ये : या कवितेत मौलिक विचार सांगण्यासाठी कवयित्रींनी मुक्तच्छंद यांचे (मुक्त शैलीचे) माध्यम वापरले आहे. त्यामुळे मनातले खरे भाव सहजपणे व्यक्त होण्यास सुलभ जाते. विधानात्मक व संवादात्मक शब्दरचनेमुळे कविता ओघवती व आवाहक झाली आहे. जोखडात जखडलेली व परंपरेच्या चुकीच्या ओझ्याखाली दबलेल्या स्त्रीची दोन मने यथार्थ रेखाटली आहेत. उपरोक्त ओळीतील ‘डोळ्यातले आसू तळ्यात विसर्जित करणे’ व ‘उमललेली शुभ्र प्रसन्न फुले धारण करणे’ या वेगळ्या व प्रत्ययकारी प्रतिमांतून स्त्रीच्या मनातील भाव सार्थपणे प्रकट झाला आहे. बिंब-प्रतिबिंब योजनेमुळे सगळ्या कवितेला नाट्यमयता प्राप्त झाली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

6. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वत:शीच केलेला सार्थ संवाद आहे’, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला. परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले.

तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली. म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वतः केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

उपक्रम :

‘स्त्री’विषयक पाच कवितांचे संकलन करा. त्यांचे वर्गात लयीत वाचन करा.

तोंडी परीक्षा.

‘आरशातली स्त्री’ या कवितेचे प्रकट वाचन करा.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 11 आरशातली स्त्री Additional Important Questions and Answers

(काव्यसौंदर्य / अभिव्यक्ती)

पुढील ओळींचा अर्थ लिहा :

प्रश्न 1.
माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली
किती बदललीस ग तू अंतर्बाह्य…!
स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा
नि आज नखशिखांत तू… तू आहेस फक्त स्थितप्रज्ञा राणी!
उत्तर :
आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीला म्हणते -त् नि मी सारख्याच दिसतोय. तू माझे रूप घेतले आहेस. तरीही तू ‘मी’ नाही. तू आतूनबाहेरून किती बदलली आहेस! तुझ्यातला बदल मानवत नाही.

आरशातली स्त्री आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वस्मृती जागवताना म्हणते – पूर्वी तू स्वप्नांचे पंख लावून आभाळभर झुल्यावर झुलत असायचीस. आभाळात भरारी मारणारी तू ध्येये उराशी बाळगलीस. तू ध्येयगंधाच होतीस. आता मात्र तू अंतर्बाह्य नखशिखान्त बदललीस. आता तू पूर्वीसारखी अल्लड बालिका, नवयौवना राहिली नाहीस. आता तू अबोल, स्थिरचित्त अशी स्थितप्रज्ञ राणी झालीस.

अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला
दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला
बागेतली ती अल्लड जाईही पेंगुळतेय तुझी वाट पाहून पाहून
पण तू, तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी,
या ओळींतून सूचित होणारा अर्थ उलगडून दाखवा.
उत्तर :
‘आरशातली स्त्री’ या कवितेमध्ये कवयित्री हिरा बनसोडे यांनी आरशाबाहेरच्या स्त्रीची पूर्वस्मृती जागृत करून तिच्या आताच्या अस्तित्वातील वेदना प्रत्ययकारी शब्दांत मांडली आहे.

आरशाबाहेरील स्त्रीची पूर्वीची अस्मिता जागृत करताना आरशातील स्त्री म्हणते – तू अंतर्बाह्य बदलली आहेस. पूर्वी तू सर्वत्र बहर पेरणारी नवयौवना होतीस, आता तू संसारात गढून मूक-अबोल होऊन सर्व सहन करीत आहेस. तुझ्या अंगणात तुझ्या अतिप्रिय चांदण्यासारख्या मुलायम, मुग्ध आठवणी तिष्ठत बसल्या आहेत. दार उघडून त्यांना मनात कवटाळून घेण्याचे भानही तुला उरलेले नाही.

पूर्वी तू बागेत अल्लडपणे बागडायचीस, त्या वेळी तुझ्यासोबत असलेली जाई आता तुझी वाट बघून बघून पेंगुळलीय. पण तू अंतर्बाहय बदलली आहेस. तू तुझ्यातील स्त्रीत्वाच्या स्वाभाविक भावना मनात दडपून अस्तित्वहीन आत्मा हरवलेली कठोर पुतळी झाली आहेस.

‘वाट पाहणारे प्रेयस चांदणे’, ‘पेंगुळलेली अल्लड जुई’ या प्रतिमांतून कवयित्रींनी गतकाळातील स्त्रीच्या मनातील भाव प्रत्ययकारीरीत्या मांडले आहेत. त्या विरोधात ‘अस्तित्वहीन प्राण हरवलेली ‘पुतळी’ या प्रतिमेतून आताच्या स्त्रीची भूकवेदना प्रकर्षाने दाखवली आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

प्रश्न 2.
‘आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा
स्वतःशी केलेला सार्थ संवाद आहे,’ हे विधान स्पष्ट करा. –
उत्तर :
स्वत:चे स्वाभाविक अस्तित्व मिटवून स्वत:ला संसारात गाढून घेतलेली स्त्री जेव्हा आरशासमोर एकदा उभी राहते, तेव्हा तिला तिचे प्रतिबिंब दिसते. ते प्रतिबिंब म्हणजेच तिचे अंतर्मन आहे. हे अंतर्मन तिला गतस्मृतीची जाणीव करून देते व तिच्यातील वेदनामय बदल सांगते. आरशाबाहेरील स्त्री पूर्वी अल्लड, अवखळ बालिका होती, चैतन्यमय नवतरुणी होती. मनासारखे सहज वागणारी होती. आता तिच्यात आमूलाग्र बदल झाला, परंपरेचे जोखड घेऊन तिने आपले नैसर्गिक अस्तित्व संसाराच्या ओझ्याखाली दडपून टाकले. तिच्यामधील स्त्रीत्वाची अस्सल जाणीव नाहीशी झाली.

म्हणून आरशातील स्त्री तिला धीर देऊन तिचा आत्मविश्वास जागवते. अश्रू तळ्याच्या पाण्यात सोड असे म्हणून नवचैतन्याचे, आधुनिक लढवय्या स्त्रीचे प्रतीक असलेले शुभ्र, प्रसन्न कमळ हातात घे, असे आवाहन करते. स्त्रीच्या सत्त्वाची जाणीव करून देते. खरे म्हणजे, ही आरशातील स्त्री म्हणजे तीच आहे. तिचेच ते रूप आहे. तिचे ते अंतर्मन आहे. म्हणून हा स्वत:शी स्वत: केलेला मुक्त व सार्थ संवाद आहे.

व्याकरण

वाक्यप्रकार :

आशयावरून पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. किती बदललीस तू अंतर्बाय! → [ ]
  2. आरशात पाहून डोळे भरून आले. → [ ]
  3. तू बोलत का नाहीस? → [ ]

उत्तर :

  1. उद्गारार्थी वाक्य
  2. विधानार्थी वाक्य
  3. प्रश्नार्थी वाक्य

क्रियापदांच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. अंगणातील चांदण्याला आत घ्यावे. → [ ]
  2. तू रडू नकोस. → [ ]
  3. जर आत्मविश्वास असेल, तर जीवन समृद्ध होईल. → [ ]
  4. डोळ्यांतले आसू तळ्यात सोडून दे. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. आज्ञार्थी वाक्य
  3. संकेतार्थी वाक्य
  4. आशार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्यरूपांतर :

कंसातील सूचनेप्रमाणे वाक्यरूपांतर करा :

प्रश्न 1.

  1. तू रडू नकोस. (होकारार्थी करा.)
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घे, (विधानार्थी करा.)
  3. अंगणात दिवे लावावेत. (आज्ञार्थी करा.)
  4. शुभ्र कमळाची फुले आण. (प्रश्नार्थी करा.)

उत्तर :

  1. तू हसत राहा.
  2. पावसाचे तरंग ओंजळीत घेतले पाहिजेत.
  3. अंगणात दिवे लाव.
  4. शुभ्र कमळाची फुले आणशील का?

समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करा व समास ओळखा :

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवना
2. ध्येयगंगा
3. पूर्वरंग
4. अस्तित्वहीन

उत्तर:

सामासिक शब्दविग्रहसमास
1. नवयौवनानवीन अशी तरुणीकर्मधारय समास
2. ध्येयगंगाध्येयाची गंगाविभक्ती तत्पुरुष समास
3. पूर्वरंगपूर्वीचा रंगविभक्ती तत्पुरुष समास
4. अस्तित्वहीनअस्तित्वाने हीनविभक्ती तत्पुरुष समास

प्रयोग :

प्रयोग ओळखा :

प्रश्न 1.

  1. आरशातल्या स्त्रीने मला विचारले. → [ ]
  2. तळ्यात कमळे फुलली. → [ ]
  3. स्त्रीने आरसा पाहिला. → [ ]

उत्तर :

  1. भावे प्रयोग
  2. कर्तरी प्रयोग
  3. कर्मणी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

अलंकार :

पुढील लक्षणांवरून अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा देतात.
2. जेव्हा उपमेय हेच उपमान आहे असे सांगितले जाते.
उत्तर :
1. अनन्वय अलंकार
2. अपन्हुती अलंकार

आरशातली स्त्री Summary in Marathi

कवितेचा भावार्थ :

संसारात पूर्ण बुडालेली स्त्री एकदा सहज आरशात पाहते. आरशात तिला पूर्वीचे मन तिच्याच रूपात दिसते. त्या वेळच्या संवादाचे आत्मीय चित्र कवयित्रीने रेखाटले आहे.

संसारात गुंतलेल्या स्त्रीने एकदा सहज आरशात पाहिले आणि तिच्या डोळ्यांत अब्रू उभे राहिले. आरशात तिचेच प्रतिबिंब होते. त्या आरशातल्या स्त्रीने तिला विचारले – ‘तूच तीच आहेस, जिला माझेच रूप लाभले आहे. तरीही तू मी नाहीयेस. तू तर आतून-बाहेरून पूर्णत: बदलली आहेत. तू पूर्वीची ‘ती’ राहिली नाहीस. पूर्वी तू मनातून कशी होतीस ते सांगू, ऐक. मी तुला सांगते तू कशी होतीस ते, तुझी पूर्वस्मृती मी जागृत करते.

तू पावसाच्या लाटा ओंजळीत भरून घेणारी चैतन्याने भरलेली अल्लड बालिका होतीस. अंगणात दिवे उजळावेत तशी सर्व फुलांचे बहर सर्वत्र लावणारी तू बहारदार मुग्ध नवतरुणी होतीस, स्वप्नांचे पंख . लावून गगनझुल्यावर झुलणारी तू ध्येय साध्य करणारी गंधिनी होतीस आणि आजमितीला, या वर्तमानात तू अतिशय स्थिरचित्त अशी सांसारिक राणी झाली आहेस. तुझ्यातला अल्लडपणा, मुग्धता, ध्येयनिष्ठा लोप पावली आहे.

आज तू मला आरशात भेटलीस तरी मनमोकळे बोलत नाहीस. डहाळीवरून जसे खसकन एका झटक्यात देठापासनू फूल तोडून घ्यावे, तसे तुझे ओठ म्लान, निपचित, पिळवटलेले आहेत. तू ओठातून तुझी वेदना सांगत नाहीस. मनातच कुढत चालली आहेस. संसाराच्या घनदाट पसाऱ्यात स्वतः जायबंदी झाली आहेस. दिवसरात्र तू आतल्याआत मनाला जाळत ठेवले आहे. परंपरेचे बंधन हेच वरदान आहे, अशी तू स्वत:ची समजूत करून घेतली आहेस. मन मारून संसारात जगते आहेस.

तुझ्या दाराबाहेर अंगणात तुझ्या गतकाळाच्या अतिप्रिय आठवणीचे चांदणे थांबलेले आहे. त्या प्रिय गोष्टींना मनाचे दार उघडून आत घेण्याची जाणीव तुला होत नाही. मनाच्या दाराची कवाडे तू मुद्दामहून घट्ट लावून घेतली आहेस. ज्या बागेत तू आनंदाने बागडली होतीस, त्या बागेतली तुझी आवडती जुई तुझी वाट पाहून थकून पेंगुळते आहे. पण तुझी जीव नसलेली कठोर स्थिर पुतळी झाली आहे. तुझे मन दगडासारखे घट्ट झाले आहे. तुझे अस्तित्व हरवले आहे.

असे तुझे अस्तित्वहीन व्यक्तिमत्त्व पाहून माझे काळीज वेदनेने आक्रंदते. रात्रीच्या एकांत प्रहरी तू गळ्याशी आलेला हुंदका दाबून तुझे ठिकठिकाणी उसवलेले, फाटलेले मन समजुतीने शिवत बसतेस, तनामनाला सहन न होणाऱ्या वेदना तु पदराने झाकतेस. नि बळेबळेच हसतमुखाने सर्वत्र वावरतेस.’

आरशातल्या स्त्रीचे (बाईच्या दुसऱ्या मनाचे) बोल ऐकून आरशात बघणाऱ्या स्त्रीचे मन हेलावून गेले. स्वत:च्या अस्तित्वाचे भान येऊ लागले; तेव्हा त्या स्थितीत आरशातली स्त्री तिला गोंजारीत, मायेने जवळ घेऊन कुरवाळीत हक्काच्या वाणीने म्हणाली – ‘अशी उन्मळून रडू नकोस. सावर स्वत:ला. ऊठ. डोळ्यांतले अश्रू शेजारच्या तलावात सोडू दे. दुःखाला, वेदनेला, अजूनपर्यंत भोगलेल्या भोगवट्याला तिलांजली दे. विश्वासाने व उमेदीने पुढचे आयुष्य स्त्रीसत्वाने जग. जा त्या तळयात नुकतीच उमललेली कमळाची शुभ्रतम, ताजी टवटवीत फुले हातात घेऊन ये. नवविचारांच्या कमळाकडून भविष्याच्या जगण्याची प्रेरणा घे. नव्या जिद्दीने व खंबीरपणे स्त्रीचे स्वाभाविक आयुष्य जग. परंपरेचे हे जोखड झुगारून टाक.’

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

शब्दार्थ :

  1. ल्यालेली – अंगिकारलेली, घेतलेली.
  2. अंतर्बाहय – आतूनबाहेरून.
  3. अंतर – मन.
  4. पूर्वरंग – गतस्मृती.
  5. तरंग – लाटा.
  6. बहर – फुलोरा.
  7. नवयौवना – नवतरुणी.
  8. ध्येयगंधा – ध्येयाने प्रेरित व गंधित झालेली.
  9. नखशिखान्त – पावलांपासून डोक्याच्या केसापर्यंत.
  10. स्थितप्रज्ञा – स्थिर बुद्धीची.
  11. देह – अंग, शरीर.
  12. घनगर्द – घनदाट.
  13. अहोरात्र – रात्रंदिवस.
  14. पारंपरिकता – पूर्वीपासून आचरणात आलेली जीवनमूल्ये.
  15. वरदान – कृपा, आशीर्वाद
  16. प्रेयस – अतिशय प्रिय.
  17. भान – जाणीव.
  18. अल्लड – खेळकर.
  19. पेंगुळणे – झोपेची झापड असणे.
  20. अस्तित्वहीन – अस्तित्व नसलेली.
  21. पुतळी – स्थिर, शिल्प.
  22. हंबरणे – गहिवरणे.
  23. कंठ – गळा.
  24. हुंदका – रडण्याचा आवाज.
  25. असहय – सहन न होणाऱ्या (कळा).
  26. हिंदकळणे – पाणी हलणे.
  27. अधिकारवाणी – हक्काने बोलणे.
  28. खुळे – वेडे.
  29. आसू – अश्रू.
  30. शुभ्र – पांढरीस्वच्छ.
  31. प्रसन्न – टवटवीत.
  32. गोंजारणे – कुरवाळणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 11 आरशातली स्त्री

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. डोळे भरून येणे – गलबलून डोळयांत अश्रू येणे.
  2. मन उलगडणे – मनातील भावना मोकळ्या करणे.
  3. भान नसणे – जाणीव नसणे, गुंग होणे.
  4. काळीज हंबरणे – मन गलबलणे.
  5. फाटलेले हृदय शिवणे – विखुरलेल्या भावना एकत्र करणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

12th Marathi Guide Chapter 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) Textbook Questions and Answers

कृती

1. वृत्तलेख म्हणजे काय ते स्पष्ट करा.
उत्तर :
मानवी जीवन बातम्यांनी वेढलेले आहे. बातमी वाचली वा सांगितली, तरी वाचकांच्या मनातील उत्सुकता संपत नाही. बातमीत वस्तुनिष्ठ माहिती असते. घडलेली घटना जशीच्या तशी सांगितली जाते. परंतु घटनेच्या भोवताली असलेल्या अनेकविध कंगोऱ्यांचा वेध ज्या लेखनातून घेतला जातो, त्याला वृत्तलेख असे संबोधले जाते. बातमीत ज्या बाबी निदर्शनास येत नाहीत, त्या शोधून रंजक, नावीन्यपूर्ण पद्धतीने वृत्तलेखात मांडल्या जातात. वृत्तलेखाला इंग्रजीत फिचर असे म्हणतात. फिचर या शब्दाचा ऑक्सफर्डच्या शब्दकोशातील अर्थ आहे, ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

म्हणजेच बातमी ज्या घटनेविषयी आहे, त्याचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम वृत्तलेख करीत असतात. वाचकांच्या मनात बातमीविषयी उत्कंठा वाढवणे, माहिती देणे, ज्ञान देणे, वृत्तलेखाचे महत्त्वाचे कार्य असते. वृत्तलेखाचा आशय, विषय, मांडणी, शैली वाचकांच्या अभिरुचीला साजेशी असते. वृत्तलेख बातमीचे आस्वादनीय रूप असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. बातमी आणि वृत्तलेख यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर :
‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार मनुष्य जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे मनुष्य स्वभावाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येते. बातमी हा आपल्या आयुष्यातला अपरिहार्य घटक बनला आहे. बातमीत घडलेली घटना जशीच्या तशी सांगण्यावर विशेष लक्ष असते. वस्तुनिष्ठता हा बातमीचा विशेष मानला जातो. लोकजागृती, लोकशिक्षण हे बातमीत महत्त्वाचे असते. बातमीत ‘मी’ असत नाहीत. घटनेचे वास्तवदर्शी रूप बातमी दाखवत असते. बातमी एखादया घटना/प्रसंगाचे दर्शनी रूप नजरेसमोर उभे करू शकते.

वृत्तलेख बातमीच्या पलीकडे असणारी बातमी मांडण्याचा प्रयत्न करीत असतो. बातमीत न आलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती वृत्तलेखात वाचावयास मिळते. बातमीतील घटनेमागे असणारे सूक्ष्म धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न वृत्तलेखात केला जातो. वृत्तलेख बातमीच्या पायावर उभा असला, तरी वृत्तलेखाचे रूप लालित्यपूर्ण असते. काल्पनिकता नसली तरी बातमीतील अस्पर्शित नोंदी विस्तृतपणे चित्रित केल्या जातात.

3. वृत्तलेखाचे प्रकार लिहून, कोणत्याही एका प्रकाराविषयी सविस्तर माहिती लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाचा विषय, मांडणी यानुसार वृत्तलेखाचे काही प्रकार पाहायला मिळतात. ते असे :
(१) बातमीवर आधारित वृत्तलेख (२) व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख (३) मुलाखतीवर आधारित वृत्तलेख (४) ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख (५) नवल, गूढ, विस्मय यांवर आधारित वृत्तलेख. या सर्व प्रकारांमधील व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. या प्रकारात एखादया विशिष्ट क्षेत्रातील नामवंत, उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तीच्या कार्यप्रवासावर लिहिले जाते. एखादया क्षेत्रात काम करीत असताना त्या व्यक्तीच्या जीवनात आलेले अनुभव, यश, अडचणींचा केलेला सामना, संघर्ष, उपक्रम, विक्रम इत्यादींसंदर्भात विस्ताराने लिहिले जाते.

या प्रकारचे वृत्तलेख औचित्य साधून लिहिले जातात. पुरस्कार, जयंती, पुण्यतिथी, जन्मशताब्दी यांसारख्या प्रसंगी व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिले जातात. काही वेळा त्या व्यक्तिसंबंधाने झालेले पूर्वीचे लेखन, त्या व्यक्तीने अन्य लोकांबद्दल केलेले लेखन, त्या व्यक्तीसोबत काम केलेल्या अन्य व्यक्तींचे अनुभव, त्या व्यक्तीच्या सहकाऱ्यांकडून मिळवलेली वैशिष्ट्यपूर्ण माहिती इत्यादींचाही वृत्तलेख लिहिताना उपयोग होतो. केवळ आकडेवारी, सनावळ्या यांना या लेखात फारसे महत्त्व नसते. त्या व्यक्तीची जीवनशैली, वेगळेपण, सवयी अशा व्यक्तिगत जीवनाला स्पर्श करणाऱ्या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

या प्रकारच्या लेखात व्यक्तीच्या जीवनातील भावनिक गोष्टींना अधिक महत्त्व असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

4. ‘वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यावयाच्या बाबी लिहा.
उत्तर :
वृत्तलेख वाचकांच्या जिज्ञासापूर्तीसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतो. बातमीत जे अस्पर्शित आहे, ते शोधून त्याचा सविस्तर आढावा वृत्तलेख घेत असतो. वाचक नेहमीच वर्तमानपत्रीय लेखनात मूलभूत घटक ठरला आहे. वृत्तलेखात वाचकाची अभिरुची प्राधान्याने लक्षात घेतली जाते. वृत्तलेखात तात्कालिकता हा मुद्दाही लक्षात घेतला जातो. वृत्तलेख नैमित्तिक असतो. वृत्तलेखाचे कारण लक्षात घेऊन वाचक वृत्तलेख वाचत असतो. वृत्तलेखाच्या आराखड्यातून वृत्तलेखाचे वेगळेपण अधोरेखित करता येते. यासाठी वृत्तलेखाची मांडणी करताना वेगळेपणाचा विचार करणे गरजेचे असते.

वृत्तलेखाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत वृत्तलेखाने वाचकाची उत्सुकता टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी वृत्तलेखाचा विषय, मध्यवर्ती कल्पना, शीर्षक, तक्ते, नकाशा, छायाचित्र या सर्वांचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाचा मजकूर जेवढा उत्तम हवा असतो, त्यासोबतच समर्पक छायाचित्रांची यथोचित मांडणी महत्त्वाची असते. वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी मांडणीचा वाटा महत्त्वाचा असतो.

वृत्तलेखात शैली या घटकावरही लक्ष दयावे लागते. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप यांतून वृत्तलेखनातून अपेक्षित हेतू साध्य होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या भाषेचा विचारही अपेक्षित असतो. सरळ, साधी, मनाला भिडणारी भाषा असणे आवश्यक असते. उत्तम वृत्तलेखासाठी या महत्त्वपूर्ण बाबी विचारात घेणे आवश्यक असते.

5. थोडक्यात उत्तरे लिहा.

प्रश्न अ.
वृत्तलेखाची गरज
उत्तर :
बातमी वाचली तरी वाचकांच्या मनातील बातमीविषयीची उत्सुकता संपत नाही. बातमी घडलेल्या घटनेचे वास्तव चित्रण करीत असते. घटना समजून घ्यायची असेल, तर बातमीत न आलेल्या बाबींचा शोध घेणे आवश्यक असते. वृत्तलेख बातमीच्या आतील बातमी उलगडून दाखवण्याचे काम करीत असते. वृत्तलेखातून बातमीच्या मुळापर्यंत पोहोचणे शक्य होते. घडून गेलेल्या वा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा संबंध असतो. वृत्तलेख वाचकांना आनंद देणारा, माहिती देणारा असतो. वाचकांच्या विचारांना धक्का देण्याची ताकद वृत्तलेखात असते. बातमीचा आनंद घेण्यासाठी वृत्तलेखाची मदत होत असते. वृत्तलेख वाचकांच्या भावनांची दखल घेत असतो. वाचकांचे समाधानही वृत्तलेख वाचनातून होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

प्रश्न आ.
वृत्तलेखाचे स्रोत
उत्तर :
प्रसारमाध्यमांवर प्रकाशित, प्रसारित होणाऱ्या बातम्या पाहिल्यानंतर लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज तयार होत असते. बातमीच्या अनुषंगाने असणारे संदर्भ, गोष्टी, मुलाखती या बाबींचा पाठपुरावा केला की वृत्तलेखाला आवश्यक वातावरण निर्माण होत असते. बातमी हा वृत्तलेखाचा महत्त्वाचा स्रोत आहे. बातमीतल्या घटनेचे स्वरूप आणि परिणाम समजून घेण्यासाठी वृत्तलेख दिशादर्शक ठरू शकतो. पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक व्यक्तींशी संपर्क होत असतो. त्यांच्याशी होणाऱ्या संवादातून वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात. पत्रकारितेत नेहमी बातमी सहज उपलब्ध होतेच असे नाही. बऱ्याचदा बातमी शोधावी लागते, त्यातील छुपे कंगोरे शोधावे लागतात. त्यासाठी बातमीशी निगडित अनेक लोकांशी संभाषण करावे लागते. यातून वृत्तलेखाला बीज सहज मिळू शकते. वृत्तलेखासाठी बारकाईने निरीक्षण अपेक्षित असते. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करता येणे, त्यातील बातमी शोधून वृत्तलेखाचा विषय निर्माण करता येऊ शकतो.

प्रश्न इ.
वृत्तलेखाची भाषा
उत्तर :
वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी बातमीपेक्षा अधिक सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. वृत्तलेख लिहिताना वाचकांच्या अभिरुचीचा विचार वृत्तलेखात प्राधान्याने केला जातो. सर्वसाधारण वाचक वर्ग नजरेसमोर ठेवून वृत्तलेखाच्या विषयांची निवड केली जाते. वृत्तलेखाची भाषा देखील सहज, सोपी चटकन ५ विषय लक्षात येईल अशी असणे अपेक्षित असते. भाषेचे स्वरूप सरळ असले, तरी परिणामकारकता असणे गरजेचे असते. वृत्तलेख वाचकांची उत्सुकता वाढवत असल्याने भाषा मनाला भिडणारी असावी. वृत्तलेखातील मजकुरातील शब्दबंबाळपणा टाळणे आवश्यक असते. लहान लहान वाक्यरचना, बोलीभाषेतील शब्द असतील, तर विषय समजण्यास सोपे होते. विषयाचा हेतू लक्षात घेऊन वाचकांची जिज्ञासा शमली जावी, अशा भाषेत वृत्तलेखाची मांडणी असणे अभिप्रेत असते.

प्रश्न ई.
वृत्तलेखाची वैशिष्ट्ये
उत्तर :
अनेकदा एखादया बातमीच्या वाचनानंतर वाचकाच्या मनात त्या बातमीविषयी कुतूहल निर्माण होते. बातमीच्या स्वरूपानुसार घटनेमागील घटना बातमीत सांगितली जात नाही. अशा वेळी वाचकांच्या उत्सुकतेसाठी वृत्तलेख लिहिले जातात. वृत्तलेख तात्कालिक असतात. घटनेचे निमित्त वृत्तलेखाच्या पाठीशी असते. वृत्तलेख घडून गेलेल्या घटनेबद्दल बोलत असते. बातमीत घटनेचा तपशील देता येत नाही. वृत्तलेखात बातमीतील अदृश्य दुवे प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न केला जातो. वृत्तलेखाचा विषय नेहमी ताजा असतो. वृत्तलेखाला ‘धावपळीतले साहित्य’ असेही म्हणतात. वाचकांना बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाची निर्मिती होत असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

6. वर्तमानपत्रातील एखादा वृत्तलेख मिळवा आणि त्यात आढळलेली वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर :
दि. ४ फेब्रुवारी २०१२ रोजी लोकसत्ता या वर्तमानपत्रातील चतुरंग पुरवणीत प्रकाशित झालेला वृत्तलेख वाचला. मीना वैशंपायन यांनी लेखिका दुर्गा भागवत यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सदर वृत्तलेख लिहिला आहे. दहा फेब्रुवारी हा दुर्गाबाई भागवतांचा जन्मदिवस. या निमित्ताने ‘मुक्ता’ या शीर्षकाने हा वृत्तलेख लिहिला आहे. दुर्गाबाई भागवतांची वैचारिक भूमिका, स्त्री सक्षमीकरणाचे विचार आणि दुर्गाबाई भागवत यांच्यातील स्त्री जाणिवांचा वेध घेणे हा वृत्तलेखाचा मध्यवर्ती विषय आहे. वृत्तलेखाचा आरंभ १९७५ च्या काळातील आणीबाणीचा संदर्भ आणि दुर्गाबाई भागवतांची परखड भूमिका या संदर्भांनी केला आहे.

१९७५ ची आणीबाणी, त्याच वर्षी दुर्गाबाई भागवत यांचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आणि १९७५ ला घोषित झालेले जागतिक महिला वर्ष यांचे संदर्भ वृत्तलेखाच्या पहिल्या टप्प्यात लेखिकेने नमूद केले आहेत. हे वाचत असताना वाचक म्हणून उत्सुकता हळूहळू वाढत जाते. स्त्रीस्वातंत्र्य, सबलीकरण, स्त्री-पुरुष समानता याबद्दल दुर्गाबाई भागवतांच्या विचारांचे विश्लेषण लेखिकेने विस्तृतपणे केले आहे. स्त्री मूलतः सक्षम आहे हे सांगताना दुर्गाबाई भागवत यांनी लिहिलेल्या ‘विदयेच्या वाटेवर’ या लेखाचा संदर्भ वृत्तलेखिकेने वृत्तलेखात सोदाहरण सांगितला आहे.

सदर लेखाचा व्यक्तिचित्रणात्मक या वृत्तलेख प्रकारात समावेश करता येतो. दुर्गाबाई भागवत यांच्यातील ‘मुक्त स्त्रीत्वाचा दृश्य आविष्कार’ संपूर्ण वृत्तलेखात लेखिकेने समर्थपणे शब्दरूपात उभा केला आहे. वृत्तलेखाचा आरंभ, मध्य आणि समारोप या तीन पातळ्यांवर वृत्तलेख यशस्वी होतो. वृत्तलेखाची भाषा प्रवाही आणि परिणामकारक आहे. दुर्गाबाई भागवतांचे संयत व्यक्तिमत्त्व वाचकांसमोर उलगडून दाखवण्यासाठी तेवढ्याच संयतपणे भाषेचा अवलंब केला आहे.

7. बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना करावयाची तयारी तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर :
वृत्तलेखाची प्रकृती बातमीवर आधारलेली असते. बातमी वस्तुनिष्ठपणे घटना सांगते. परंतु घटनेपलीकडचे दृश्य वृत्तलेखात चित्रित करायचे कौशल्यपूर्ण काम वृत्तलेखकाचे असते. एखादया घटनेत वेगळेपण असले तरच बातमी बनत असते. अशा बातमीवर आधारित वृत्तलेख लिहिताना सर्वप्रथम बातमीचा विषय समजून घेणे अपेक्षित असते. बातमीतली घटना, तिचे अदृश्य दवे शोधण्यासाठी बातमीतील घटनेचा सूक्ष्मपातळीवर विचार करावा लागेल.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

घटनेमागचे कारण आणि परिणाम यांची यथोचित सांगड घालून तटस्थपणे घटनेचा वेध घ्यावा लागेल. बातमीत छुप्या असणाऱ्या घटकांचा शोध घेऊन त्यावर प्रकाश टाकणे, पूरक मुद्दे अधोरेखित करणे अशा बाबींवर प्राधान्याने काम करावे लागेल. बातमीतील मुद्दयांचे सुस्पष्ट भाषेत विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याने बातमीच्या परिघात येणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींसंदर्भात तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे उचित ठरेल. बातमीतील तळ गाठून माहिती कागदावर आणली तर वाचकांची उत्सुकता शमवता येईल.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) प्रस्तावना

‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे’ या उक्तीनुसार माणूस जीवन जगत असतो. माहिती मिळवणे आणि ती इतरांना सांगणे हे मानवी स्वभावाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणता येते. जे ‘सांगणे’ केवळ स्व-रक्षणासाठी होते, त्याचा प्रवास हळूहळू व्यक्त होण्यापर्यंत येऊन पोहोचला. अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्रांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर केला जाऊ लागला. मानवी जीवन बातम्यांनी व्यापले गेले. वर्तमानपत्र, आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या प्रसारमाध्यमांसोबत नव्याने स्थिर झालेल्या समाजमाध्यमांत आपण बातम्या ऐकत आणि पाहत असतो.

बातमी औत्सुक्य निर्माण करते. बातमी वाचली तरी वाचकांच्या मनात बातमीतल्या घटनेबद्दल अधिकाधिक जिज्ञासा निर्माण होत असते. बातमीत वस्तुनिष्ठता महत्त्वाची असल्याने जे घडले तसेच बातमीत सांगितले जाते. बातमीत न सांगितली गेलेली नावीन्यपूर्ण, रंजक माहिती आणि सूक्ष्म धागेदोरे वाचण्यासाठी वाचकांना वृत्तलेखाचा (फिचर रायटिंगचा) उपयोग होतो.

वृत्तलेख (फिचर रायटिंग) वृत्तपत्र अर्थ आणि स्वरूप :

  • बातमीपत्रात जसे घडले तसे सांगितले जाते. बातमीपलीकडे असलेला तपशील वाचकांना देणे आवश्यक असते.
  • इंग्रजीत याला ‘फिचर’ असे म्हणतात. बातमी ज्या घटनेशी निगडित आहे तिचे तपशील वाचकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे असते.
  • या गरजेतूनच वृत्तलेख या लेखनप्रकाराचा जन्म झाला आहे.
  • फिचर म्हणजे नॉन न्यूज असे रूढ असले, तरी वृत्तलेखाचा संबंध बातमीशी असतो.
  • घडून गेलेल्या घटनेशी अथवा घडू पाहणाऱ्या घटनेशी वृत्तलेखाचा घनिष्ठ संबंध असतो.
  • वृत्तलेखाला बातमीचा आधार असावा लागतो. निमित्त असावे लागते.
  • वृत्तलेखाला ‘धावपळीचे साहित्य’ असेही म्हणतात. वृत्तलेख तातडीचा असतो.
  • वृत्तलेख बातमीमागची बातमी सांगत असतो. वृत्तलेखात रंजकता असली, तरी कल्पकतेला फारसा वाव नसतो.
  • अचूकता वृत्तलेखात महत्त्वाची असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेख बातमीवर आधारित असला, तरी लेखनकृतीत स्वतंत्र असतो. मजकूर आकर्षक आणि वैशिष्ट्यपूर्ण असणे हे वृत्तलेखाचे वैशिष्ट्य असते.
  • बातमीचा आस्वाद घेण्यासाठी वृत्तलेखाचा उपयोग होतो. वृत्तलेखात वाचकांच्या भावनांचा विचार करून लेखन केलेले असते.
  • वृत्तलेखात वाचकांचे समाधान हा घटकही महत्त्वाचा मानला जातो.
  • वृत्तलेखाची भाषा सोपी, ओघवती असावी.
  • वाचकांना सहज समजणारी, आपलीशी वाटणारी, वाचकांना खिळवून ठेवणारी, परिणाम साधणारी भाषाशैली असावी.
  • वृत्तलेखाचा विषय, आशय, शैली वाचकांना आकृष्ट करणारी असते.
  • वाचकांच्या विचारांना धक्का देणारी ताकद वृत्तलेखात असते.
  • वृत्तलेखातील माहिती विश्वसनीय असते. मुद्द्यांच्या समर्थनार्थ वृत्तलेखात नकाशे, छायाचित्रे, व्यंगचित्रे, आकडेवारीचा तक्ता वापरला जाऊ शकतो.
  • वृत्तपत्रलेखन हे कौशल्यपूर्ण काम आहे. वृत्तलेखन करणास लेखक आपले अनुभव आणि विषयाच्या संदर्भाने असलेली तज्ज्ञता वापरत असतो.
  • वृत्तलेखक वाचकांना आनंद देणारा, माहिती, ज्ञान देणारा आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बातमीपलीकडची बातमी जिवंत करणारा असतो.
वर्तमानपत्रांचा जन्म पाश्चात्त्य देशात झाल्याने तेथील काही संकल्पना भारतात देखील रुजल्या. त्यापैकी एक म्हणजे फिचर, म्हणजेच वृत्तलेख. ऑक्सफर्डच्या शब्दकोशात ‘फिचर’चा अर्थ ‘It is a non news article in a news paper’ असा देण्यात आला आहे. म्हणजे ‘बातमीपलीकडचे खास असे काही, आकर्षक असे काही.’

वृत्तलेखांचे प्रकार :

बातम्यांचा विषय आणि लेखनप्रकारानुसार वृत्तपत्र लेखनाचे पुढील प्रकार –
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 1
1. बातमीवर आधारित वृत्तलेख :

  • या वृत्तलेखाच्या नावावरूनच त्याचे स्वरूप लक्षात येते. एखादया बातमीच्या संदर्भाने हा वृत्तलेख लिहिलेला असतो.
  • वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचा या प्रकारात नव्याने विचार करणे प्रस्तुत ठरते.
  • वर्तमानपत्रातील घटनेत असणारी सर्व माहिती वृत्तलेखात नसते; परंतु बातमीमागची बातमी वाचकांना या प्रकारच्या वृत्तलेखात वाचायला मिळते.
  • बातमीवर आधारित वृत्तलेखन करताना बातमीतील घटनेचा सविस्तर आढावा घेणे अपेक्षित असते.
  • वर्तमानपत्रातील बातमीत ज्या नोंदी आल्या नसतील, अशा नोंदींवर प्रकाश टाकण्याचे काम या प्रकारच्या वृत्तलेखनात होणे आवश्यक असते. या
  • प्रकारच्या वृत्तलेखात बातमीतील मुद्द्यांचे विश्लेषण करणे गरजेचे असते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • कधी कधी वृत्तलेखकाला बातमी संदर्भातील विशेष तज्ज्ञ व्यक्तींशी बोलून घटनेचा तळ गाठावा लागतो.
  • वृत्तलेखकाकडे लेखनासाठी असणारी माहिती स्वतंत्र आणि विश्वसनीय असणे आवश्यक असते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखासाठी विषयाच्या मर्यादा नसतात.
  • स्थानिक पातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत कोणत्याही बातमीवर या प्रकारचे वृत्तलेखन करता येऊ शकते.
  • बातमीपेक्षा अधिक काही मिळाल्याचा आनंद वृत्तलेख वाचकांना मिळणे हेही वृत्तलेखकाला ध्यानात घेणे आवश्यक असते.
  • उदा., पेट्रोल-डीझेलचा वाढत जाणारा तुटवडा – स्वरूप आणि कारणे, लोकल ट्रेनमधील वाढती गर्दी – कारणे आणि उपाय, ग्रामीण भागातील पशुधनाची घटलेली संख्या व त्याचा समाजजीवनावर होणारा परिणाम इत्यादी.

2. व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात एखादया क्षेत्रात देदीप्यमान कार्य केलेल्या व्यक्तीच्या जीवनाचा आढावा घेतला जातो.
  • सामान्य असो की असामान्य कुठल्याही व्यक्तीच्या संघर्षाची दखल या वृत्तलेखात घेतली जाते.
  • एखादया क्षेत्रातील यश, त्यासाठी करावा लागलेला संघर्ष, प्रयत्नांची पराकाष्ठा, अडचणींचा केलेला सामना, महत्त्वपूर्ण कृती, उपक्रम, विक्रम या संदर्भातील लेखन या वृत्तलेखात करणे आवश्यक असते.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख बहुतकरून औचित्य साधून लिहिलेले असतात.
  • पुरस्कार, गौरव, वाढदिवस, जयंती, पुण्यतिथी, अमृत महोत्सव इत्यादी प्रसंगी या प्रकारचे वृत्तलेख लिहिले जातात.
  • व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेखात वाचकांपुढे विशिष्ट व्यक्तीचा केवळ जीवनपट उभा करणे अपेक्षित नसते.
  • व्यक्तीच्या जीवनाचे अनेक पैलू उलगडून दाखवणे आवश्यक असते.
  • अशा वेळी त्या व्यक्तीसंबंधी पूर्वी झालेले लेखन, चरित्र, आत्मचरित्र, सोबत काम केलेल्या व्यक्ती, स्नेहीजन यांच्या मुलाखती अशी विस्तृत माहिती मिळवणे उपयुक्त ठरते. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या लेखनात व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाच्या तारखा, सनावळ्या, आकडेवारी एवढ्याचीच नोंद करून, परिचयात्मक माहिती लिहून चालत नाही. त्यासाठी त्या व्यक्तीचे विचार, भूमिका, दृष्टिकोन, खास शैली, सवयी इत्यादी बाबींचा सखोल परामर्श घेणे महत्त्वपूर्ण ठरते.
  • माहितीतील तांत्रिक बाबींत अधिक न अडकता व्यक्ती जीवनातील भावनिक स्पर्श हे या वृत्तलेखाचे वैशिष्ट्य म्हणता येते. उदा., सिंधुताई सकपाळ, बीजमाता राहीबाई पोपरे, डॉ. श्रीराम लागू इत्यादी.

3. मुलाखतीवर आधारित वृत्तलेख :

  1. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांच्या प्रसार माध्यमांवर होणाऱ्या मुलाखती लेख स्वरूपात वृत्तपत्रात प्रकाशित केला जातो. त्याला मुलाखतीवर आधारित वृत्तलेख असे संबोधले जाते.
  2. या प्रकारच्या वृत्तलेखातून विशिष्ट क्षेत्रात कार्याने आपली नाममुद्रा उमटवणाऱ्या व्यक्ती, त्यांचा कार्यप्रवास, महत्त्वपूर्ण संशोधन, मतप्रणाली, त्यांचे कार्यक्षेत्र, यश, अडचणी, अनुभव यांसारख्या ५ मुद्दयांची गुंफण करणे आवश्यक असते.
  3. कार्यसिध्द व्यक्तींची स्वतःची भूमिका मांडण्याचा प्रयत्न या प्रकारच्या वृत्तलेखात करणे महत्त्वाचे असते. सर्वसामान्य लोक व्यक्तिजीवनातील ज्या गोष्टींपासून अनभिज्ञ आहेत, अशा गोष्टींचा परिचय करून देणे वृत्तलेखाचे प्रधान कार्य असते.
  4. विशिष्ट व्यक्तीच्या कर्तृत्वाची उंची आणि संबंधित क्षेत्रातील योगदान अधोरेखित करण्याचा प्रयत्न या वृत्तलेखात करणे गरजेचे ठरते. उदा., नामवंत लेखक, गिर्यारोहक, संशोधक इत्यादींच्या मुलाखतीवर आधारित लेख.

4. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख :

  • या प्रकारच्या वृत्तलेखात संशोधनात्मक लेखन असते. प्राचीन मंदिरे, लेण्या, स्थळे, गावे इत्यादी संदर्भातील उपलब्ध माहितीच्या आधारे नव्याने माहिती देणारा ऐतिहासिक स्वरूपाचा वृत्तलेख लिहिणे अपेक्षित असते.
  • गावे, स्थळे, प्राचीन मंदिरे, वस्तू यांना ऐतिहासिक संदर्भ असतात.
  • या वृत्तलेखात अशा ऐतिहासिक संदर्भांना केंद्रस्थानी ठेवून लेखन करणे आवश्यक असते.
  • शिलालेख, नाणी, भूर्जपत्रे, ताम्रपट यांच्या इतिहासकालीन रूपाचा बदलत्या काळात नव्याने अर्थ शोधला जात आहे. नवनवीन माहिती समोर येत आहे.
  • संशोधक जुन्या माहितीच्या संदर्भात संशोधनात्मक अभ्यासातून एखादया वस्तू किंवा स्थळावर प्रकाशझोत टाकत असतात. या नव्या माहितीच्या संदर्भात वृत्तलेख करणे महत्त्वाचे ठरते.
  • लोकसाहित्य, लोककला, लोकसंस्कृती यासंदर्भात वृत्तलेखक विविध क्षेत्रभेटीतून जे जे अनुभवास आले, त्याला अनुलक्षून वृत्तलेखन करू शकतो. ऐतिहासिक स्थळांविषयी वृत्तलेख लिहित असताना इतिहास तज्ज्ञ, त्यांच्याशी विषयानुरूप केलेल्या चर्चा, व्याख्यान, मुलाखती इत्यादीचे साहाय्य घेणे उपयुक्त ठरते.
  • या प्रकारच्या वृत्तलेखात आवश्यकतेनुसार नकाशा, चित्रे, छायाचित्रे यांचा वापर करता येऊ शकतो. उदा., शनिवारवाडा, हेमाडपंथीय मंदिराचे शिल्पकाम, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर इत्यादी.

5. नवल, गूढ इत्यादींवर आधारित वृत्तलेख :

  • एखादी विस्मयकारक घटना, निसर्गातील नवलाई यासंबंधीच्या अनुभवांवर आधारित लेखन या प्रकारच्या वृत्तलेखात केले जाते.
  • एखादया परिसरातील निसर्गाच्या आश्चर्यजनक किमया, गूढ, अनाकलनीय गोष्ट, निसर्गातील एखादी लक्षवेधी परंतु चमत्कारिक गोष्टदेखील वृत्तलेखाचा विषय होऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • या प्रकारच्या वृत्तलेखात माहितीची विश्वासार्हता तपासणे फार महत्त्वाचे असते. उपलब्ध माहितीची शहानिशा करणे, माहितीची पारख करणे, चिकित्सा करणे यांसारख्या बाबी प्राधान्याने विचारात घेणे गरजेचे असते.
  • निसर्गातील अनाकलनीय गोष्टी सत्यतेच्या चाचणीतून लेखात मांडणे अतिशय कौशल्यपूर्ण काम असते. वृत्तलेखकाला जबाबदारीने या प्रकारच्या वृत्तलेखाचे लेखन करणे आवश्यक असते.
  • कोणत्याही प्रकारची चुकीची अथवा अफवा पसरवणारी माहिती, नोंदी, नकारात्मकता वृत्तलेखातून प्रकट होणार नाही याची काळजी कटाक्षाने या प्रकारच्या वृत्तलेखात घ्यावी लागते.
  • उदा., सांगलीत नदीच्या पाण्याची पातळी ५८ फूट, रांजणखळगे, गरम पाण्याचे कुंड इत्यादी. वृत्तलेखांच्या वरील प्रकारांशिवाय सांस्कृतिक कार्यक्रम, लोकरुचीचे कार्यक्रम, खादयसंस्कृती इत्यादी विषयांवरही वृत्तलेख लिहिले जाऊ शकतात.

वृत्तलेखाच्या विषयांचे स्रोत :

प्रसारमाध्यमातील व्यक्तींना सध्या घटनेतही बातमी दिसत असते. वर्तमानपत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना येणारे अनुभव, प्रवास, भेटणाऱ्या व्यक्ती विविध वर्तमानपत्रातील बातम्या, पुस्तके, नियतकालिके, संकेतस्थळ यांसारख्या विविध साधनांच्या आधारे वृत्तलेखाचे विविध विषय मिळत असतात. वृत्तलेखाच्या विषयांचे काही महत्त्वाचे स्रोत पुढीलप्रमाणे –

1 बातमी :

  •  वृत्तलेखात बातमीपलीकडची बातमी चित्रित केलेली असते. वर्तमानपत्रात, नियतकालिकात छापील स्वरूपात आलेल्या बातम्या वृत्तलेखाला विषय पुरवत असतात.
  • दूरचित्रवाणीवर दाखवली जाणारी एखादी घटना लेखकाच्या मनात वृत्तलेखाचे बीज रुजवत असते.
  • बातमीपेक्षा अधिक काही जे बातमीत दडलेले असते, त्याचा शोध वृत्तलेखात घेणे आवश्यक असते.
  • बातमीसोबत जोडले असलेले संदर्भ, दुवे, महत्त्वाच्या गोष्टी, मुलाखती यांच्या साहाय्याने बातमीच्या आधारावर वृत्तलेखनाचा मजकूर फुलवता येऊ शकतो.
  • कुठल्याही बातमीकडे सूक्ष्मपणे पाहिले, त्यातील बारकावे लक्षात घेतले, तर वृत्तलेखासाठी भूमी तयार होऊ शकते.
  • बातमी, बातमीभोवती असणारे विविध कंगोरे, बातमीचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला, तर वृत्तलेखासाठी अनेक विषय मिळू शकतात.
  • उदा., ‘अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके हा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त’ या बातमीच्या आधारे, दादासाहेब फाळके पुरस्काराचे महत्त्व, अभिनेते अमिताभ बच्चन यांचा ५ अभिनयाचा प्रवास, महत्त्वाचे चित्रपट, कौटुंबिक पार्श्वभूमी, अमिताभ बच्चन यांचा जीवनप्रवास इत्यादी मुद्द्यांच्या आधारे व्यक्तिचित्रणात्मक वृत्तलेख लिहिला जाऊ शकतो. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

2. व्यक्तिगत अनुभव :

  • पत्रकारितेचे क्षेत्र म्हणजे नित्यनवा जिवंत अनुभव असणारे क्षेत्र मानले जाते.
  • पत्रकारितेच्या क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना रोज नव्या आव्हानात्मक घटना/प्रसंगांना सामोरे जावे लागते.
  • बातमी बघताना अनेक अनुभव मिळत असतात. या अनुभवांपैकी काही मूळ बातमीस पूरक ठरतात, तर काही अनुभव लेखकाच्या मनात साठवले जातात. या अनुभवांची शिदोरी लेखकाला वृत्तलेखात उपयोगी पडते.
  • या अनुभवांचा पुनरुच्चार एखादया वृत्तलेखात करता येऊ शकतो. गतकाळातील अनुभवात भविष्यातील एखादया वृत्तलेखाची बीजे रुजलेली असतात.
  • उदा., ‘आश्रमातील मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप’ अशा बातमीच्या भोवताली लहान मुलांचे भावविश्व, मुलांचे आश्रमातील जीवन, कुटुंबापासून दूर असल्याची भावना, लहान मुलांची शैक्षणिक, वैचारिक जडणघडण असे कितीतरी बातमीमागचे पैलू लेखकाला दिसू शकतात.
  • यासंदर्भाच्या आधारे ‘एकटेपणात अडकलेले बालविश्व’ अशा प्रकारचा वृत्तलेख निश्चितच आकाराला येऊ शकतो.

3. भेटीगाठी/संभाषण :

  • पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तींना नेहमी लोकसंपर्कात राहणे गरजेचे असते. यासाठी व्यवसायाची गरज म्हणून संवादकौशल्य हवे असते. पत्रकारिता करणाऱ्या व्यक्तीला भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असते. लेखनकौशल्यावर प्रभुत्व असावे लागते.
  • पत्रकारितेत अनेकदा विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकारी ते सामान्य व्यक्ती अशा प्रत्येक घटकातील व्यक्तींशी संवाद साधावा लागतो.
  • प्रशासकीय सेवेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध कंपन्यांचे व्यवस्थापक, खेळाडू यांच्याशी संभाषण करीत असताना कितीतरी स्थानिक पातळीवरील विषयांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कितीतरी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करावी लागते.
  • कधी कधी व्यक्ती बोलत नाहीत; अशा वेळी बातमी जाणून घेण्यासाठी व्यक्तींना बोलते करण्याचे काम पत्रकारांना करावे लागते.
  • या गप्पांमधून वृत्तलेखासाठी आवश्यक बरेच विषय मिळू शकतात. व्यक्ती ते घटना/प्रसंग यामागील अनेक पैलूंचा वेध घेण्याचे काम वृत्तलेखक करीत असतो. या सर्वांतून वृत्तलेखाचा विषय सहज मिळू शकतो.

4 निरीक्षण :

  • पत्रकारिता क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीला सदैव चौकस राहावे लागते. बातमीचे धागेदोरे शोधावे लागतात.
  • अवतीभवती घडणाऱ्या घटनांचे निरीक्षण करून त्यातून बातमी शोधता येणे पत्रकारितेत आवश्यक असते.
  • अशा सजगतेतून वृत्तलेखाचे विषय मिळत असतात. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)
  • वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि अनुभवातून विवेचन, संदर्भ, कारणमीमांसा, परिणाम यांसारख्या गोष्टी समोर आणल्या जातात.
  • उदा., ‘खानावळ चालवून मुलाला केले जिल्हाधिकारी’, ‘शेतीसाठी बैलांऐवजी माणसांचा वापर’ अशा कितीतरी गोष्टी भोवती घडत असतात.
  • यातूनच वृत्तलेखाचे विषय मिळू शकतात.

वृत्तलेखासाठी निरीक्षण आणि पडदयामागे घडणाऱ्या घडामोडींचा वेध घेणे महत्त्वाचे असते. तर्कबुद्धी या लेखनात गरजेची असते.

वृत्तलेख लिहिताना विचारात घ्यायच्या बाबी :

वर्तमानपत्रे सतत वाचकांची गरज शोधत असतात. वाचकांची बौद्धिक भूक कशी भागवली जाईल, याचा विचार वर्तमानपत्राच्या व्यवस्थापनाला करावा लागतो. वाचकांच्या संख्येवर वर्तमानपत्रांच्या विक्रीची आर्थिक गणिते अवलंबून असतात. त्यादृष्टीने वृत्तलेखासाठी देखील वाचकांची गरज आणि विषयांची निवड यांचा विचार करावा लागतो.

वृत्तलेखात पुढील बाबी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात –

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग) 2

(१) वाचकांची अभिरुची : वर्तमानपत्राला बातमीसोबत वाचक वर्ग कोणता आहे, याचा विचारही प्राधान्याने करावा लागतो. वाचकांची अभिरुची वर्तमानपत्रीय गणितात महत्त्वाची मानली जाते. वाचकांची गरज आणि आवड बघून वृत्तलेखाच्या विषय, आशय, भाषा यांची निवड करावी लागते. वाचकांना आवडतील, उत्सुकता निर्माण करतील, अशा वृत्तलेखांची मांडणी केली तर लोकांच्या पसंतीस पडू शकतात. वाचकांच्या अभिरुचीचा विचार करून लिहिलेले वृत्तलेख वाचकांच्या मनावर अधिराज्य करू शकतात. वृत्तलेखात वाचकांच्या अभिरुचीचा विचार प्राधान्याने करणे आवश्यक असते.

(२) तात्कालिकता : वृत्तलेख नैमित्तिक असतात. वृत्तलेखाचे नियोजन करताना तात्कालिकतेचा विचार करावा लागतो. तात्कालिक कारण असेल तर वाचक तो लेख वाचतात. त्यासाठी त्याचे ताजेपण, समयोचितता साधली जाणे महत्त्वाचे असते.

(३) वेगळेपण : वाचकांची उत्सुकता, जिज्ञासा, समजून घेऊन वृत्तलेखाचे वेगळेपण जपणे महत्त्वाचे असते. वृत्तलेखाच्या आराखड्याचा विचार करताना त्यामधील वेगळेपण लक्षात येण्याची गरज असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.4 वृत्तलेख (फिचर रायटिंग)

(४) वाचकांचे लक्ष वेधणे : वृत्तलेखात विषयाच्या आरंभापासून ते शेवटपर्यंत वाचकांची उत्सुकता टिकली पाहिजे. वृत्तलेखाचा आराखडा ठरवणे आवश्यक असते. वृत्तलेखाचा विषय, संदर्भ, शीर्षक, उपशीर्षके, चित्रे, तक्ता, नकाशा, छायाचित्र इत्यादी बाबींचा विचारही वृत्तलेखाच्या मांडणीत करणे गरजेचे असते. मजकुराला समर्पक चित्र/छायाचित्र कुठे उपलब्ध होईल, तसेच त्याचा नेमकेपणाने उपयोग मजकुराच्या कोणत्या भागात करता येईल, याचा विचार करावा लागतो. वृत्तलेखाच्या उत्तम मांडणीसाठी या सर्व बाबींचा सविस्तर विचार लेखकाला करावा लागतो. यासंबंधीचे नियोजन केले, टिपण काढले, चित्रांची मांडणी ठरवली, तर वृत्तलेख लिहिणे सोपे होते.

(५) वृत्तलेखाची शैली : वृत्तलेखात बातमीच्या पलीकडे असणारे कंगोरे शोधावे लागतात. साधारणपणे वृत्तलेखाच्या मांडणीत तीन टप्पे मानले जातात. पहिल्या टप्प्यात वृत्तलेखातील बातमीचा उलगडा केला जातो. बातमीतील ‘का’ या संदर्भातील वाचकांच्या जिज्ञासेची पूर्ती वृत्तलेखाच्या आरंभीच्या भागात होणे आवश्यक असते. वृत्तलेखाच्या मध्य भागात बातमीचे विवेचन अपेक्षित असते. वृत्तलेखाच्या समारोपात वृत्तलेखातून काय अपेक्षित आहे, काय बदल घडावा असे वाटते, याचा विचार मांडणे गरजेचे असते.

वृत्तलेख सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरणे आवश्यक असेल, तर त्याची साधी, सोपी सहज आकलन करता येण्याजोगी असावी. बोजड शब्द, गुंतागुंतीची वाक्यरचना, शब्दबंबाळपणा वृत्तलेखात टाळावा. वृत्तलेखातील वाक्यरचना लहान वाक्यांची असल्यास वाचकांना विषय समजून घेणे सुलभ होते. मनावर पकड घेण्यास परिणामकारक भाषा असावी. ज्या विषयासंबंधी वृत्तलेखाचे औचित्य आहे, तो विषय लोकांच्या जिज्ञासेची पूर्तता करण्यात सफल झाला आहे, याचा विचार करणे आवश्यक असते.

वृत्तलेखातील व्यावसायिक संधी :

  • आज वेगवान माध्यमांच्या काळात लोकांपर्यंत बातमी पोहोचण्याचा वेग प्रचंड आहे. ब्रेकिंग न्यूजचा हा काळ आहे, असे म्हणता येते.
  • बातमीच्या मुळापर्यंत जाऊन समग्र घटना लोकांना वाचनास उपलब्ध करून देणे हे आव्हानात्मक आणि कौशल्याचे काम आहे.
  • अभ्यासू आणि लेखन क्षमता असणाऱ्या व्यक्ती वर्तमानपत्राला वृत्तलेख लिहिण्यासाठी आवश्यक असतात.
  • चौकस दृष्टी, लेखनकौशल्य बातमीचा शोध घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या व्यक्तींना वर्तमानपत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध असतात.
  • वृत्तपत्रांसाठी वृत्तलेखन करणाऱ्या लेखकांना विशिष्ट रकमेचे मानधनदेखील दिले जाते.
  • वृत्तलेखन बदलत्या माध्यमांच्या काळात युवावर्गाला आकर्षित करणारे क्षेत्र बनत आहे.

नोंद : वृत्तलेख समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.११० व १११ वर दिलेला वृत्तलेख नमुना अभ्यासा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

12th Marathi Guide Chapter 10 दंतकथा Textbook Questions and Answers

कृती

1. अ. कारणे शोधा व लिहा.

प्रश्न 1.
लेखकाला दातांबद्दल अजिबात प्रेम नाही, कारण ………
उत्तर :
लेखकांना दातांबद्दल अजिबात प्रेम नाही; कारण लहानपणी दात येत असताना त्यांनी घरातल्या माणसांना रडवले होते आणि त्यांच्यावरही रडण्याची पाळी आली होती.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 2.
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये असे लेखकाला वाटते, कारण ………
उत्तर :
दातदुखीच्या काळात दाते किंवा दातार यांना भेटू नये, असे लेखकांना वाटते; कारण त्यांची सहनशक्ती पूर्णपणे संपली होती आणि दातांशी नावानेसुद्धा जवळीक असलेल्या व्यक्तींना भेटण्याची त्यांना इच्छा नव्हती.

आ. कृती करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 4

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 5

प्रश्न 3.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 7

इ. स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 10

प्रश्न 2.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 9
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 11

2. चौकटी पूर्ण करा.

प्रश्न 1.
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. [ ]
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. [ ]
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. [ ]
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. [ ]
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. [ ]
उत्तर :
अ. लेखकाच्या मते सहावे महाभूत. दात
आ. लेखकाने दुखऱ्या दाताला दिलेली उपमा. राक्षस
इ. ऐटीत चालणारा परशा म्हणजे जणू. वनराज
ई. लेखकाच्या मते जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो. कमनशिबी
उ. लेखकाच्या मते कवीने दाताला दिलेली उपमा. कुंदकळ्यांची

3. व्याकरण.

अ. खालील वाक्यांतील प्रयोग ओळखा व लिहा.

प्रश्न 1.
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो-
उत्तर :
चार दिवसांनी दात दुखायचा थांबतो – कर्तरी प्रयोग

प्रश्न 2.
सगळे खूष होतात-
उत्तर :
सगळे खूष होतात – कर्तरी प्रयोग

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले-
उत्तर :
त्याने माझ्या हिरड्यांत इंजेक्शन दिले – कर्मणी प्रयोग

प्रश्न 4.
डॉक्टरांनी लीलया दात उपटला-
उत्तर :
डॉक्टरांनी लीलया दात उपटला – कर्मणी प्रयोग

आ. खालील तक्ता पूर्ण करा.

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 12
उत्तर :

सामासिक शब्दसमासाचा विग्रहसमासाचे नाव
1. पंचमहाभूतेपाच महाभुतांचा समूहद्विगू
2. परमेश्वरपरम असा ईश्वरकर्मधारय
3. शब्दप्रयोगशब्दाचा प्रयोगविभक्ती तत्पुरुष
4. शेजारीपाजारीशेजारी, पाजारी वगैरेसमाहार द्वंद्व
5. विजयोन्मादविजयाचा उन्मादविभक्ती तत्पुरुष

इ. खालील वाक्यात दडलेला वाक्प्रचार शोधा व लिहा.

प्रश्न 1.
माणसाला शरण आणताना तृण धरायला एखादी चांगली जागा असावी, म्हणून दातांची योजना झालेली आहे.
उत्तर :
वाक्प्रचार → दाती तृण धरणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

ई. खालील वाक्यांचे कंसातील सूचनेनुसार वाक्यपरिवर्तन करा.

प्रश्न 1.

  1. परशाने प्रश्न नम्रपणे विचारला नव्हता. (होकारार्थी करा.)
  2. शिंव्हाला काय भ्या हाय व्हय कुणाचं? (विधानार्थी करा.)
  3. तुझ्या अंगात लई हाडं हैत. (उद्गारार्थी करा.)

उत्तर :

  1. परशाने प्रश्न उद्धटपणे विचारला होता.
  2. शिंव्हाला कुणाचचं भ्या नाही.
  3. किती हाडं हैत तुझ्या अंगात!

4. स्वमत.

प्रश्न अ.
पाठातील विनोद निर्माण करणारी पाच वाक्ये शोधा. ती तुम्हांला का आवडली ते सकारण लिहा.
उत्तर :
दंतकथा हा वसंत सबनीस यांचा बहारदार विनोदी लेख आहे. दातदुखी हा तसे पाहिले तर कारुण्यपूर्ण, वेदनादायक आणि गंभीर असा विषय. पण लेखकांनी नर्मविनोद, प्रसंगनिष्ठ विनोद, अतिशयोक्ती, कोट्या अशा अनेक साधनांच्या साहाय्याने अत्यंत प्रसन्न व वाचनीय असा लेख निर्माण केला आहे. त्यातली काही उदाहरणे आपण पाहू.

मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर नाही; कारण मराठी भाषेत अशी म्हण किंवा शब्दप्रयोग नाही ज्यांत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त झाली आहे. लेखकांची ही दोन वाक्ये पाहा. त्यांना दातदुखीचा खूपच त्रास झाला होता. यामुळे त्यांच्या मनात दातांबद्दल प्रेम नाही. किंबहुना काहीसा रागच आहे. हा राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी मराठी भाषेचा किती चपखल उपयोग केला आहे पाहा. मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी म्हण नाही. हे त्यांचे म्हणणे पहिल्यांदा वाचताना जरा गंमत वाटते. थोडे बारकाईने पाहिल्यावर, अनेक म्हणी आठवल्यावर लेखकांचे म्हणणे खरे असल्याचे लक्षात येते.

डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, एखादी खळी माणसाला गुंतवतात; पण दात पाहून वेडा झालेला प्रियकर मला अजून भेटायचा आहे. हेसुद्धा एक गमतीदार वास्तव आहे. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणशक्तीचा येथे प्रत्यय येतो. दात पाहून वेडा झालेला प्रियकर हा उल्लेख नुसता वाचताक्षणी हसू आल्याशिवाय राहत नाही.

दातदुखीतल्या ठणक्याची तीव्रता सांगताना लेखकांनी दिलेले उदाहरण लक्षणीय आहे. ते लिहितात, “एखादा लाकूडतोड्या माझ्या दाताच्या मुळाशी खोल बसलेला असतो आणि तो एकामागून एक घाव घालीत असतो.” हा दाखलासुद्धा अप्रतिम आहे. हे उदाहरण चमत्कृतीपूर्ण आहे. दातदुखीच्या वेदनेचा ठणका हे उदाहरण वाचतानाही आपण अनुभव. लेखकांचे हे विनोद निर्मितीचे कौशल्य विलक्षणच आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न आ.
लेखकाने दुखऱ्या दाताची तुलना अक्राळविक्राळ राक्षसाशी केलेली आहे, याबाबत तुमचे मत लिहा.
उत्तर :
दातदुखीच्या भयानक वेदनांचा अनुभव तसा सगळ्यांनाच परिचयाचा आहे. त्या वेदना सहन करण्याच्या पलीकडच्या असतात. बोंबा मारणे याखेरीज दुसरा मार्गच नसतो. हाताला, पायाला किंवा डोक्याला कुठेही जखम झाली, तर मलमपट्टी करता येते. दातदुखीबाबत मात्र काहीही करता येत नाही. डोके दुखत असेल, अंग दुखत असेल, तर शेक दिल्यावर जरा आराम पडतो. डोके दाबून दिले, अंग जरा रगडले, पाय चेपून दिले, तर बरे वाटते. दातदुखीबाबत मात्र यातला कोणताच उपाय उपयोगी येत नाही.

दातदुखीच्या प्रसंगातील लेखकांचे निरीक्षण मात्र बहारीचे आहे. ते इतके अचूक आहे की, स्वतःची दातदुखी आठवू लागते. दातदुखी, दाढदुखी ठणके जीवघेणे असतात. आपल्या दाढेच्या मुळाशी एखादा लाकूडतोड्या बसून एकामागून एक दातांच्या मुळावर घाव घालीत तर नाही ना, असे वाटत राहते. डॉक्टरांनी दिलेल्या औषधाने काही क्षण थोडे बरे वाटते. पण तेवढ्यात जीवघेणे ठणके सुरू होतात. प्रत्येक ठणक्याबरोबर वेदना कपाळात शिरते आणि ती डोके फोडून बाहेर पडेल, असे वाटत राहते. वेदनेचे स्वरूप अवाढव्य असते. तिला राक्षसाखेरीज अन्य कोणतीही उपमा लागू पडत नाही.

दिवस कसाबसा जातो. पण रात्री मात्र छातीत धडकी भरायला सुरुवात होते. आता रात्री ठणके मारू लागले तर? या कल्पनेनेच जीव अर्धमेला होतो. ठणके सुरू झाल्यावर मात्र बोंबा मारण्याखेरीज आपल्या हातात काहीही राहत नाही. रात्री वाहन मिळत नाही. डॉक्टरांचा दवाखाना बंद असतो. हॉस्पिटल कुठेतरी खूप दूर असते. भीतीने जीव अर्धा जातो. डोक्यात घणाचे घाव पडत असतात. अन्य लोक आपल्याला मदत करू शकतात. पण ते आपल्या वेदना घेऊ शकत नाहीत. त्या वेदना सहन करणाऱ्यालाच लेखकांनी दातदुखीला दिलेली अक्राळविक्राळ राक्षसाची उपमा कळू शकेल.

प्रश्न इ.
लेखकाच्या दातदुखीबाबत शेजाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांच्या संदर्भात एक छोटे टिपण तयार करा.
उत्तर :
आपला देश परंपराप्रिय आहे. अनेक परंपरा आपण प्राणपणाने जपतो. या परंपरांमधली एक आहे आजारी माणसाला भेटायला जाणे. एखादा माणूस जर हॉस्पिटलमध्ये दाखल झाला, तर मग काही विचारायलाच नको. लोक जथ्याजथ्याने आजारी माणसाला भेटायला जातात. यामागची कल्पना अशी की, आजारामध्ये माणूस कमकुवत बनतो. मानसिक दृष्टीनेही थोडा कमकुवत बनतो. या काळात आजारी माणसाला धीर दिला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत, या समजुतीनेही भेटायला जातात. आपण आजाऱ्यासोबत थोडा वेळ बसलो, गप्पागोष्टी केल्या तर त्याला विरंगुळाही मिळतो. हे असेच घडले तर ते चांगलेच आहे.

प्रत्यक्षात काय दिसते? माणसे भेटायला जातात. पण गप्पागोष्टी काय करतात? थोड्या इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या की, गप्पांची गाडी आजारी व्यक्तीच्या रोगावरच येते. मग त्या रोगांसंबंधात नको नको त्या गोष्टी चर्चिल्या जातात. रोग कसा भयंकर आहे, किती त्रास होतो, नुकसान कसकसे होत जाते, काही माणसे कशी दगावली आहेत इत्यादी इत्यादी. या गप्पांमुळे आजारी व्यक्तीचे मनोबल वाढण्याऐवजी त्याचे खच्चीकरण होते. त्याची चिंता वाढते, तो नकारात्मक दृष्टीने विचार करू लागतो. तो मानसिकदृष्ट्या खचतो. अशा स्थितीत आजाराशी लढण्याची उमेद कमी होते. याचा प्रकृती सुधारण्यावर विपरीत परिणाम होतो.

माणसे हॉस्पिटलमध्ये भेटायला जातात, तेव्हा वेळ मर्यादित असतो. तो ठरावीक कालावधीतच असतो. त्या वेळी ठीक असते. पण आजारी व्यक्ती घरी असली, तर माणसे कधीही, कितीही वाजता आजारी व्यक्तीच्या घरी थडकतात. कितीही वेळ बोलत बसतात. त्या व्यक्तीची अन्य काही कामे आहेत का, घरच्यांच्या काही अडचणी आहेत का, घरच्यांपैकी कोणाला बाहेर जायचे आहे का, विश्रांतीची वेळ आहे का, वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. त्यांचा कोण विचार करीत नाहीत. आजारी व्यक्तीला अडचणीत आणतात. खरे तर आजारी व्यक्तीला अन्य व्यक्तींचा कमीत कमी संसर्ग झाला पाहिजे. पण हे पथ्य तर कोणी पाळतच नाहीत. आजारी व्यक्तींना भेटण्यासंबंधात काही एक पथ्ये, नियम करून त्यांचा प्रचार करणे खूप गरजेचे आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

5. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
प्रस्तुत पाठ तुम्हांला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे लिहा.
उत्तर :
पाठ्यपुस्तकात वेगवेगळे पाठ आहेत. त्यांपैकी ‘दंतकथा’ हा विनोदी पाठ मला खूप आवडला. पुन्हा पुन्हा वाचून मी आनंद घेतला. लेखक आहेत वसंत सबनीस.

वास्तविक दातदुखी हा अत्यंत वेदनादायक, माणसाला असहाय करणारा प्रसंग. त्या प्रसंगावर हा लेख आधारलेला आहे. मात्र लेखक त्या प्रसंगाकडे कारुण्यपूर्ण नजरेने न पाहता एका गमतीदार, खेळकर दृष्टीने पाहतात. घटनेकडे पाहण्याचा कोनच बदलल्यामुळे घटनेचे रूपच बदलून जाते. त्यामुळे माणसाच्या वागण्यातील हास्यास्पद, विसंगती अधिक ठळकपणे लक्षात येतात. हे बदललेले रूप लेखकांनी नर्मविनोदी शैलीत चित्रित केले आहे.

प्रसंग खेळकर, तिरकस नजरेने पाहिल्यामुळे, नर्मविनोदी शब्दयोजनेमुळे वाचकाच्या चेहेऱ्यावर स्मित रेषा उमटतेच. कधी कधी वाचक खळखळून हसतो. लेखकांनी मनुष्यस्वभावाचे नमुने मार्मिकपणे टिपले आहेत. तसेच विसंगतीही वाचकांना हसवत हसवत दाखवून दिल्या आहेत. दातदुखीच्या वेळी वास्तवात घडणारे प्रसंग अतिशयोक्तीचा बहारदार वापर करीत वर्णिले आहेत. म्हणी-वाक्प्रचारांवर कोटी करून गमती साधलेल्या आहेत. शाब्दिक कोट्यांचा सुरेख वापर केला आहे. यांमुळे संपूर्ण लेख चुरचुरीत, वाचनीय झाला आहे.

एक-दोन उदाहरणे पाहू. लेखाच्या सुरुवातीलाच दाताची पंचमहाभूतांशी सांगड घातली आहे. पंचमहाभूते ही संपूर्ण विश्वाच्या रचनेतील मूलभूत तत्त्वे आहेत. तर दात हा एक माणसाचा सामान्य अवयव. या दाताला लेखकांनी सहावे महाभूत म्हटले आहे. अत्यंत सामान्य गोष्टी महान दर्जा दिल्यामुळे गमतीदार विरोधाभास निर्माण झाला. पुढच्याच परिच्छेदात, परमेश्वराला दाताची कल्पना सहा-सात महिन्यांनंतर सुचली असावी, असा लेखकांनी उल्लेख केला. हे वाचताक्षणी हसू येते. परमेश्वर सर्वशक्तिमान, परिपूर्ण. तरीही दातांची कल्पना उशिरा सुचल्याचे लिहून लेखकांनी ईश्वराला माणसाच्या जवळ आणले. त्यामुळे इथेही एक गमतीदार विरोधाभास निर्माण होतो.

भाषेतील निरीक्षणही बहारीचे आहे. दातासंबंधात एकही मंगलमय म्हण वा वाक्प्रचार मराठीत नाही. दातांवरून ज्या म्हणी-वाक्प्रचार आहेत, त्या दारिद्र्य, भिकारपणा व असभ्यपणा यांचा निर्देश करणाऱ्या आहेत. हा उल्लेख भाषेला खमंगपणा आणतो. ‘दात पाहून प्रेयसीसाठी वेडा झालेला प्रियकर’ अजून पाहिला नसल्याचे ते नमूद करतात. या अशा उल्लेखांमुळे लेखाला खेळकरपणा चुरचुरीतपणा व गमतीदारपणा प्राप्त झाला आहे. कोणत्याही वाचकाला तो सहज आवडेल असा आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

उपक्रम :

डोळे व नाक या अवयवांशी संबंधित वाक्प्रचारांची यादी करा.

तोंडी परीक्षा.

खालील वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

  1. नक्षा उतरणे
  2. शंख करणे
  3. दात घशात घालणे
  4. खल करणे
  5. चारीमुंड्या चीत होणे
  6. सिंहाचा बकरा होणे
  7. मेख मारणे

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 10 दंतकथा Additional Important Questions and Answers

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण –
लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण –
आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण –
परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण –
उत्तर :
लेखकांच्या मते, मानवी देहाची परिपूर्ण रचना केल्यानंतर जवळजवळ सहा-सात महिन्यांनी ही दातांची कल्पना परमेश्वराला सुचली असावी; कारण माणसाला जन्मत:च सर्व अवयव फुटतात; पण फक्त दातच जन्मानंतर सहा-सात महिन्यांनी येतात.

लेखकांच्या मते, मराठी भाषेलाही दातांबद्दल आदर दिसत नाही; कारण मराठी भाषेत दातांबद्दल मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा वाक्प्रचार आढळत नाही.

आपण हाडांच्या मजबुतीबाबत तरी परशाच्या वरचढ आहोत, याचा लेखकांना आनंद अधिक वाटायचा; कारण परशा स्वतःला लेखकांपेक्षा प्रचंड ताकदवान समजायचा आणि येताजाता लेखकांची मानहानी करायचा.

परशा चार-आठ दिवसांतून एकदा केव्हातरी दात घासण्याचे सोंग करायचा; कारण परशाला दात घासायचा कंटाळा यायचा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

कृती करा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 13
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 14

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा [ ]
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा [ ]
  3. परशाची सपाटून मार खाल्लेल्या कुत्र्यासारखी अवस्था करणारा [ ]

उत्तर :

  1. परशाने लेखकांच्या हाडांना दिलेली उपमा – दगडाची
  2. परशा स्वत:ला म्हणवून घ्यायचा – शिव्ह (सिंह)
  3. लेखकांच्या मते, जन्मात एकही दात न दुखणारा माणूस असा असतो – कमनशिबी

कारणे शोधा व लिहा :

प्रश्न 1.
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण –
उत्तर :
आपल्या दाताला मूळ नसून झाडासारख्या मुळ्या असल्या पाहिजेत आणि त्या हिरड्यांत सर्वत्र पसरल्या असल्या पाहिजेत, असे लेखकांना वाटते; कारण त्यांचे सर्व दात दुखत असल्याचा त्यांना भास होत होता.

प्रश्न 2.
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण –
उत्तर :
दातदुखीवरील परिसंवादात लेखकांचे विव्हळणे बुडून जाते; कारण हजर असलेले सगळेच जण इतके मोठमोठ्याने बोलत की लेखकांचे विव्हळणे ऐकूही येत नसे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

प्रश्न 3.
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण –
उत्तर :
दातदुखी थांबल्यावर लेखक प्रत्येकाला त्याच्याच उपायाने दातदुखी थांबल्याचे सांगतात; कारण लेखक कोणालाही दुखवू इच्छित नव्हते.

वैशिष्ट्ये लिहा :

प्रश्न 1.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 15
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा 16

पुढील कोष्टक पूर्ण करा :

प्रश्न 1.

दिवसा सभ्य दिसणारा माणूसदुखरा दात
दिवसा
रात्री

उत्तर :

दिवसा सभ्य दिसणारा माणूसदुखरा दात
दिवसासभ्यपणे वागतो.सभ्यपणे हळूहळू दुखत राहतो.
रात्रीरात्री खरा (म्हणजे वाईट) वागतो.रात्री राक्षसासारखा अक्राळविक्राळ होतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते [ ]
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे [ ]
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे [ ]

उत्तर :

  1. दाताच्या ठणक्यामुळे लेखकांना दिसू लागते ते – ब्रह्मांड
  2. रात्रीच्या वेळीच गडबड करणारे दोघे – चोर आणि दुखरा दात
  3. दातांशी जवळीक दाखवणारी दोन नावे – दाते व दातार

व्याकरण

वाक्यप्रकार :

वाक्यांच्या आशयावरून वाक्याचे प्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात हे एखादया सभेच्या मुख्य पाहुण्यासारखे मागाहून का यावेत? → [ ]
  2. बापरे! दात येताना ताप आणि गेल्यावर पश्चात्ताप! → [ ]
  3. मानवी देह पंचमहाभूतांचा बनला आहे. → [ ]

उत्तर :

  1. प्रश्नार्थी वाक्य
  2. उद्गारार्थी वाक्य
  3. विधानार्थी वाक्य

क्रियापदाच्या रूपांवरून वाक्यप्रकार ओळखा :

प्रश्न 1.

  1. दात दुखणे सरळ असावे → [ ]
  2. जेव्हा माझा दात दुखायला लागला, तेव्हा माझी खात्री झाली. → [ ]
  3. सहाव्या महाभूताला ‘दात’ म्हणतात. → [ ]
  4. दाताचे दुखणे तू सहन कर. → [ ]

उत्तर :

  1. विध्यर्थी वाक्य
  2. संकेतार्थी वाक्य
  3. स्वार्थी वाक्य
  4. आज्ञार्थी वाक्य

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

अलंकार :
पुढील ओळीतील अलंकार ओळखा :

प्रश्न 1.
1. ओठ कशाचे? देठचि फुलल्या पारिजाताचे। → ………
2. होई जरी सतत दुष्टसंग
न पावती सज्जन सत्त्वभंग
असोनिया सर्प सदा शरीरी
झाला नसे चंदन तो विषारी → ………
उत्तर :
1. अपन्हुती अलंकार
2. अर्थातरन्यास अलंकार.

दंतकथा Summary in Marathi

पाठ परिचय :

‘दंतकथा’ हा एक विनोदी लेख आहे. दातदुखी या अनुभवाकडे लेखक खेळकर, गमतीदार नजरेने पाहतात. त्या अनुभवाचे घडवलेले दर्शन म्हणजे हा लेख होय. हे दर्शन घडवता घडवता त्यांनी मानवी जीवनातील विसंगतीकडेही बोट दाखवले आहे.

दातदुखी हा जीवनातील एक वेदनामय असा अनुभव. या अनुभवाच्या वेदनामय भागाकडे लेखकांचे लक्ष नाही, त्यांचा रोख मानवी स्वभावातील विसंग:कडे आहे.

सुरुवातीला लेखक दातांचे महत्त्व सांगण्याचा पवित्रा घेतात. दात हा अवयव पंचमहाभूतासारखेच एक सहावे महाभूत आहे असे सांगतात, पंचमहाभूते म्हणजे विश्वरचनेची पाच मूलतत्त्वे होत. दात तसेच एक मूलतत्त्व असूनही लेखक त्याला महत्त्व देत नाहीत. मराठी भाषेतही दाताला महत्त्व नाही. कारण दाताविषयी मंगल भावना व्यक्त करणारी एकही म्हण किंवा शब्दप्रयोग मराठीत नाही. प्रियकर प्रेयसीच्या प्रेमात पडतो तेव्हा डोळे, रंग, ओठ, एखादा तीळ, गालावरची खळी यात त्याचा जीव अडकतो. पण प्रेयसीच्या दाताच्या प्रेमात पडलेला प्रियकर आढळत नाही.

मात्र, दात त्रासदायक ठरू शकतो. शक्तिमान अशा परशा पहिलवानाला दातदुखीने पूर्ण नामोहरम केले. मरण आणि दातदुखी कोणाला चुकवता येत नाही, हे नवीन भान लेखकांना आले.

एके दिवशी लेखकांचा एक दात दुखू लागला. प्रचंड वेदना होऊ लागल्या, एखादा लाकूडतोड्या दाताच्या मुळावर घाव घालत असावा, तसा लेखकांना अनुभव आला.

दातदुखीने लेखकांना हैराण केले. त्यांना रात्रभर विव्हळत राहावे लागले, पण लहान मुलाप्रमाणे मोठमोठ्याने आरडाओरड करणे लेखकांच्या पत्नीला पसंत नव्हते.

दातदुखीच्या बातमीने लेखकांचे शेजारी एकएक करून सगळे तब्येतीच्या चौकशीसाठी जमले. दातदुखीबद्दल चर्चा झाली.’ प्रत्येकाने आपापला उपाय सुचवला. लेखकांनी व त्यांच्या पत्नीने स्वत:चे उपाय करून पाहिले.

अखेरीस लेखकांनी दंतवैदयाकडून दुखरा दात काढून घेतला. त्या वेळी लेखकांची दातदुखीपासून मुक्तता झाली.

शब्दार्थ :

  1. मेख – खोच, रहस्य, गूढ गोष्ट.
  2. नकटे (नाक) – कापलेले, आखूड, चपटे, बसके (असे नाक).
  3. प्रेमविव्हल – प्रेमासाठी व्याकूळ झालेला.
  4. कुंदकळ्या – कुंदा नावाच्या फुलझाडाच्या कळया.
  5. (त्या. शुभ्र व सुंदर असतात. सुंदर दातांना त्यांची उपमा देतात.)
  6. विकट – भयानक, हिडीस, कुरूप.
  7. अल्याड – अलीकडे.
  8. ब्रह्मांड – अवकाशातील संपूर्ण विश्व.
  9. असार – निःसत्त्व, खोटे, निकामी.
  10. मिथ्या – खोटे, नश्वर, भ्रामक.
  11. लोकापवाद – अकारण पसरवलेले गैरसमज, आळ.
  12. आळी – गल्ली, गल्लीच्या आधाराने उभा राहिलेला घरांचा समूह.
  13. थैमान – रडण्या-ओरडण्याचा प्रचंड कल्लोळ, आदळआपट.
  14. मतैक्य – एकमत.
  15. खलदंत – दुष्ट दात.
  16. नतद्रष्ट – दुष्ट, वाईट (अत्यंत कंजूष.)

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 10 दंतकथा

वाक्प्रचार व त्यांचे अर्थ :

  1. मेख मारणे – एखादया कामात युक्तीने अडचण निर्माण करून ठेवणे.
  2. दाती तृण धरणे – शरण येणे.
  3. स्वत:चीच मनगटे चावणे – शत्रूविरुद्ध काहीही करता येत नसल्याने चडफडत बसणे.
  4. दातांत धरता येणे – सामान्य, क्षुल्लक, किरकोळ वस्तू बाळगणे.
  5. बोलणी खाणे – दोषारोप, निंदा, ठपका ऐकून घ्यावा लागणे.
  6. चारीमुंड्या चीत होणे – पुरता पराभव होणे.
  7. मागमूस नसणे – ठावठिकाणा न आवळणे, चिन्हहीन आढळणे.
  8. नक्षा उतरणे – ताठा, घमेंड, अभिमान उतरणे.
  9. साक्षात्कार होणे – ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन घडणे, (यावरून एखादया गोष्टीचे मर्म अचानक कळणे.)
  10. थैमान घालणे – आदळआपट, प्रचंड गोंधळ करणे.
  11. दात उपटून हातात देणे – घमेंड घालवणारा पराभव करणे.
  12. दात घशात घालणे – पुरता पराभव करणे.
  13. शक्तीचे प्रदर्शन करणे – शक्तिमान असल्याचा देखावा करणे.
  14. हसे करणे – हास्यास्पद करणे.
  15. दातओठ खाणे – मनात मोठा राग, त्वेष असणे.
  16. शंख करणे – बोंबाबोंब करणे, आरडाओरड करणे.
  17. खल करणे – (बहुतेकदा गुप्तपणे) चर्चा करणे.
  18. सिंहाचा बकरा होणे – सर्व अवसान गळून पडणे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Bhag 4.3 अहवाल Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

12th Marathi Guide Chapter 4.3 अहवाल Textbook Questions and Answers

कृती

1. अहवालाचे स्वरूप स्पष्ट करा.
उत्तर :
कोणत्याही संस्थेच्या कार्यक्रम/सभांची योग्य पद्धतीने सविस्तर नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाललेखन होय. कार्यक्रम/ समारंभाच्या प्रत्यक्ष सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत सर्व बाबींच्या नोंदी अहवालात केलेल्या असतात. अहवालात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, विचार मांडणी, प्रतिसाद इत्यादी मुद्द्यांचा समावेश केलेला असतो. कोणत्याही संस्थेसाठी अहवाललेखन दस्तऐवज मानले जाते. संस्थेच्या भविष्यकालीन नोंदींसाठी अहवाललेखन महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.

संस्थेचे कार्यक्षेत्र, विषय इत्यादींनुसार अहवाललेखनाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. तसेच संस्थेच्या कार्यक्षेत्रानुसार अहवाललेखनाचा आराखडा भिन्न असू शकतो. अहवालातील नोंदी अचूक आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या असतात. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे अहवालाची विश्वसनीयता होय. अनेक गुंतागुंतीच्या समस्येत अहवालाचा पुरावा म्हणूनही वापर करता येतो. अहवाल निःपक्षपातीपणे लिहिला जातो. वास्तवदर्शी वर्णन हा अहवालाचा आत्मा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

2. अहवालाची आवश्यकता लिहा.
उत्तर :
अहवाल हा कोणत्याही कार्यक्रमाचा आरसा असतो. कार्यक्रमातील बारीकसारीक गोष्टींची नोंद अहवाललेखनात घेतली जाते. संस्थेच्या कामकाजात अहवाल विश्वसनीय घटक मानला जातो. संस्थेच्या कार्यक्रमाच्या/सभेच्या नोंदी ठेवणे आवश्यक असते. संस्थेच्या भविष्यकालीन योजना, उपक्रम यासाठी निश्चितच याचा उपयोग केला जातो. अहवालाच्या साहाय्याने भविष्यकाळात संस्थेचा विकास, परंपरा इत्यादींची माहिती मिळवणे शक्य होते. भविष्यातील नियोजनासाठी अहवालाचा उपयोग होऊ शकतो. विविध संस्था, लघुउदयोग ते मोठमोठे उदयोगधंदे आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते. एखादया क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करायचा असेल, तर आरंभी त्यासंदर्भात योग्य ती माहिती घेऊन अहवाल तयार करणे गरजेचे असते.

3. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे, हे विधान स्पष्ट करा.
उत्तर :
अहवालात कार्यक्रमातील घटनांची विश्वसनीय नोंद असते. संस्थेच्या सभा/कार्यक्रमांचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी मान्यवरांचे विवेचन, प्रतिसाद, समारोप इत्यादींचा तपशील क्रमाक्रमाने अहवालात सांगितलेला असतो. ‘जसे घडले तसे सांगितले’ असे अहवालाचे स्वरूप असते. काल्पनिक गोष्टी, लेखकाच्या मनातील विचार या बाबींचा अहवालात समावेश नसतो. वस्तुनिष्ठपणे घटनेचे वर्णन अहवालात केलेले असते. अहवाल कुठल्याही संस्थेचा असो वा कुठल्याही कार्यक्रमाचा सर्वांमध्ये एकसामायिक वैशिष्ट्य असते ते म्हणजे, निःपक्षपातीपणा.

अहवाललेखकाला स्वतःच्या मर्जीनुसार लेखन करता येत नाही. त्या त्या सभेमध्ये, संशोधनामध्ये अहवाल लेखकाने काय अनुभवले, पाहिले, ऐकले यांविषयीचे खरेखुरे लेखन अहवालात करणे आवश्यक असते. अहवालावर संस्थेच्या भविष्यातील नियोजनाचा आराखडा निश्चित होत असतो. सदय:स्थिती जाणून घेण्यासाठी अहवालाचा उपयोग होत असतो. वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

4. अहवाल लेखनाची वैशिष्ट्ये खालील मुद्द्यांना अनुसरून स्पष्ट करा.

प्रश्न 1.
वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता
उत्तर :
एखादया घटना/प्रसंगाची योग्य पद्धतीने नोंद करून ठेवणे म्हणजे अहवाल होय. अहवाललेखनात संस्थेच्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटत असते. भविष्यातील निरनिराळ्या योजनांच्या नियोजनासाठी अहवाल आवश्यक असतो. अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता आहे. अहवालाच्या स्वरूपानुसार कार्यक्रमाचा विषय, तारीख, वेळ, ठिकाण, सहभागी मान्यवर, लोकांचा सहभाग, प्रतिसाद, निष्कर्ष, सांख्यिकीय माहिती इत्यादी अनेक बाबींच्या नोंदी केलेल्या असतात. त्या नोंदी वस्तुनिष्ठ असणे आवश्यक असते. अहवालात नोंदवलेल्या माहितीच्या बाबतीत संदिग्धता असून चालत नाही. अहवालातील वाक्यरचना स्पष्ट असणे आवश्यक असते. सहज अर्थबोध होणे अभिप्रेत असते. माहितीचे स्वरूप सुस्पष्ट असावे. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचा परामर्श अहवालात घेता येत नाही. कार्यक्रम प्रसंगी जे जे घडले आणि जे जे पाहिले, ऐकले त्याचे खरे रूप अहवालात येणे प्रधान असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

प्रश्न 2.
शब्दमर्यादा
उत्तर :
अहवालाच्या विषयावर अहवालाची शब्दमर्यादा अवलंबून असते. स्थानिक पातळीवरील अहवाल आकाराने लहान असतात, शब्दमर्यादा आटोपशीर असते. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा यांचे अहवाल तुलनेने विस्तृत असतात. साहित्यिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवालाची शब्दमर्यादा कमी असते. कार्यक्रमाचा संपूर्ण गाभा अहवालात मांडायचा असल्याने शब्दमर्यादा हा घटक महत्त्वाचा मानला जातो. अहवालात कार्यक्रमातील घटनांचे वर्णन पाल्हाळीक असू नये. एकाच मुद्द्याची पुनरावृत्ती असू नये.

एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय यांच्या संदर्भातील अहवाल खूपच विस्ताराने लिहिले जातात. अशा अहवालात भरपूर माहिती, आकडेवारी, निरीक्षणे, तपशील, निष्कर्ष नोंदवलेले असतात. एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असू शकतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

प्रश्न 3.
नि:पक्षपातीपणा
उत्तर :
कोणत्याही अहवालाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नि:पक्षपातीपणा होय. अहवाललेखन कुठल्याही एककल्ली विचारांचा अवलंब करीत नसते. अवास्तव व्यक्ती/घटना यांच्या वर्णनाला अहवालात स्थान नसते. अहवाल घडलेल्या कार्यक्रमाचा आरसा असतो. त्यामुळे अहवालात कुठल्याही अतार्किक, कल्पनारम्य गोष्टींना स्थान नसते. अहवाललेखकाला स्वतःच्या विचारांचे रोपण अहवालात करता येत नाही. वास्तवदर्शी लेखन हे अहवालाचे प्रमुख वैशिष्ट्य मानले जाते. निःपक्षपातीपणा अहवालात केंद्रस्थानी असतो.

5. अहवाल लेखन करताना लक्षात घ्यावयाच्या दोन बाबी सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
अहवाललेखन ही एक कला आहे. अहवाललेखन तांत्रिकपणे करणे आवश्यक असले, तरी अहवालाच्या भाषेत लालित्यपूर्णता आणता येऊ शकते. अहवाललेखनात दोन महत्त्वपूर्ण बाबींचा विचार विस्तृतपणे करता येऊ शकतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

(१) अहवाललेखकाचे भाषेवरील प्रभुत्व : अहवाललेखकाचे भाषेवर प्रभुत्व असणे महत्त्वाचे असते. अहवालात घडून गेलेल्या घटनेचे शब्दरूपात सजीव आणि बोलके चित्र उभे करण्याची कला अहवाललेखकाकडे असणे आवश्यक असते. अहवाल सादर केला जातो; त्यामुळे वाचन करणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच महत्त्व आहे. वाचक लक्षात घेऊन अहवालाची भाषा सहज, सोपी चटकन आशय लक्षात येईल अशी असावी. अतिशयोक्तीपूर्ण वर्णन नसावे. अहवाललेखकाला विशिष्ट पारिभाषिक शब्द, संज्ञा इत्यादींची माहिती असली पाहिजे व योग्य ठिकाणी तिचा उपयोग करता आला पाहिजे.

उदा., अहवाललेखनात भाषेतील शब्दांचे संदर्भानुसार उपयोजन माहीत नसेल, तर मजकुराचा अर्थभेद होऊ शकतो. एखादया कार्यक्रमाच्या अहवालात ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा वाढवली’ या वाक्यरचनेऐवजी ‘प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित राहून शोभा केली’ अशी वाक्यरचना जर लिहिली गेली, तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो.

(२) सारांश रूप : अहवाल हा कार्यक्रमाचा गाभा असतो. कार्यक्रम झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम संक्षिप्तपणे कागदावर अहवालाच्या माध्यमातून चित्रित केला जात असतो. सर्व घटना/प्रसंग शब्दांत मांडणे शक्य नसते. कार्यक्रम प्रसंगी घडलेल्या घटनांचा क्रमबद्धरीतीने सारांश रूपाने आढावा घेण्याचे काम अहवाल करीत असतो. अहवाललेखनात पाल्हाळ असता कामा नये. मोजक्या परंतु नेमक्या घटनांची समर्पक शब्दांत मांडणी करता येणे अपेक्षित असते.

उदा., महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धेच्या अहवाललेखनात पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे नावासहित उद्धृत करणे अपेक्षित असते. सर्व विदयार्थ्यांचे संपूर्ण भाषण नमूद करणे योग्य नाही. सारांश रूपाने विषय मांडणी करणे अभिप्रेत असते.

6. खालील विषयांवर अहवालाचे लेखन करा.

प्रश्न अ.
तुमच्या कनिष्ठ महाविदयालयातील स्नेहसंमेलन.
उत्तर :
चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविदयालय
नागपूर

वार्षिक स्नेहसंमेलन २०१९ – २०२०
अहवाल

शनिवार, दिनांक ४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता महाविदयालयाच्या भव्य प्रांगणात सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षाचे वार्षिक स्नेहसंमेलन विदयार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाले.

समारंभाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. गणेश दिघे यांनी भूषवले होते. सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयाचे सर्व अध्यापक, विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचा आरंभ ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या प्रार्थनेने करण्यात आला. कनिष्ठ महाविदयालयाच्या बारावी विज्ञान शाखेतील मोहिनी काळे या विदयार्थिनीच्या सुमधुर गीताने सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रा. कुमार दाढे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. समारंभात सादर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी सांगितली. प्रा. दीप्ती राणे यांनी उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

सर्वांच्या सत्कारानंतर कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. महेश देशपांडे यांनी सन २०१९ – २०२० या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविदयालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला क्रीडाविषयक घडामोडींचा थोडक्यात आढावा घेतला. सर्व अध्यापकांच्या कामाचे आणि विदयार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या अकरावी (अ) मधील विदयार्थांनी नृत्य सादर केले. कनिष्ठ महाविदयालयाच्या सर्व शाखांमधील निवडक विदयार्थ्यांनी मिळून राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित नाटिका सादर केली. लागोपाठ समूह नृत्य आणि एकल गीत गायन मिळून चार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध डबिंग कलाकार श्रीमती कार्तिकी दाते यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. डबिंग क्षेत्रातील संधी समजावून सांगितल्या. संभाषण कौशल्यासोबत वाचनाचे महत्त्वही सांगितले. प्रात्यक्षिकांच्या साहाय्याने आवाजातील वैविध्य विदयार्थ्यांना दाखवले.

यानंतर उच्च माध्यमिक परीक्षेत सर्वांत अधिक गुण मिळवून यशस्वी होणाऱ्या विदयार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंतरमहाविदयालयीन स्पर्धांमध्ये महाविदयालयाची नाममुद्रा उमटवणाऱ्या विदयार्थ्यांचे महाविदयालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन कौतुक करण्यात आले होते. वादविवाद, कवितावाचन, वक्तृत्व, निबंध, टी-शर्ट पेंटिंग या स्पर्धांची पारितोषिके अनुक्रमे वितरीत करण्यात आली. दरवर्षी स्नेहसंमेलनात सर्वांच्या उत्सुकतेचा विषय म्हणजे कनिष्ठ महाविदयालयाचा ‘आदर्श विद्यार्थी पुरस्कार’. बारावी (अ) कला शाखेच्या कपिल बोरसे या विदयार्थ्याने २०१९ – २०२० या वर्षातील ‘आदर्श विदयार्थी पुरस्कार’ देण्यात आला. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात मा. श्री. गणेश दिघे यांनी अध्यक्षीय भाषणात आपल्या महाविदयालयीन जीवनातील विविध प्रसंगांना उजाळा दिला. शिक्षकांची विदयार्थ्यांप्रती असणारी मायेची भावना सांगितली. सामाजिक कार्यातील अनेक उदाहरणे सांगून विदयार्थ्यांना सदय सामाजिक प्रश्नांची जाणीव करून दिली. पारितोषिक प्राप्त करणाऱ्या सर्व विदयार्थांचे अभिनंदन केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पारितोषिक प्राप्त विदयार्थ्यांच्या यादीचे वाचन विदयार्थी प्रतिनिधी मंदार भावे आणि अश्विनी भोसले यांनी केले. प्रा. माणिक कढे यांनी सर्वांचे आभार मानले. तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

प्रा. दीप्ती राणे
अर्थशास्त्र विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

प्रश्न आ.
तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वृक्षारोपण कार्यक्रम.
उत्तर :
नालंदा शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालय
नांदेड

जागतिक पर्यावरण दिन : वृक्षारोपण कार्यक्रम
अहवाल

दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘जागतिक पर्यावरण दिन’ बुधवार दि. ५ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता महाविदयालयात साजरा करण्यात आला. यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कनिष्ठ महाविदयालयात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाविदयालयाच्या मागच्या बाजूस असणाऱ्या पटांगणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला.

वृक्षारोपण कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षस्थान भूषवले. शहरातील पर्यावरण प्रेमी आणि निवृत्त प्रशासकीय अधिकारी मा. श्री. अर्जुन नवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कनिष्ठ महाविदयालयातील अध्यापक, शहरातील निमंत्रित नागरिक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

महाविदयालयाच्या प्रांगणात असलेल्या ‘गुलाब’ फुलाच्या रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाला आरंभ करण्यात आला. महाविदयालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनिल राऊत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जागतिक पर्यावरण दिनाचे महत्त्व प्रास्ताविकात नमूद केले. महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. आकाश परांजपे यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल आणि तुळसीचे रोप देऊन स्वागत केले. बारावी कला शाखेची विदयार्थिनी मृण्मयी बडे हीने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

यानंतर प्रमुख पाहुणे मा. श्री. अर्जुन नवले यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी उपस्थितांना पर्यावरण दिनाची माहिती सांगितली. वेगवेगळ्या वृक्षांची नावे, उपयोग सांगितले. वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व ऐकताना उपस्थित श्रोते भारावून गेले होते. अर्जुन नवले यांनी गोष्टीच्या माध्यमातून वृक्षांची उपयुक्तता अधोरेखित केली. औषधी वनस्पतींची महत्त्वाची माहिती त्यांनी भाषणातून सांगितली.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. शीतल देवस्थळी यांनी अध्यक्षीय भाषणात पर्यावरणाविषयी तज्ज्ञ व्यक्तींचे विचार सांगितले.

यानंतर उपस्थित सर्वजण वृक्षारोपणात सहभागी झाले. प्रथमतः प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आंबा आणि चिंच यांचे रोपण करण्यात आले. प्राचार्यांच्या हस्ते निलगिरीच्या रोपाचे रोपण करण्यात आले. यावर्षीच्या वृक्षारोपण सोहळ्यात कनिष्ठ महाविदयालयातील वर्ग प्रतिनिधींनी देखील वृक्षारोपण केले. गुलाब, मोगरा, तुळस, जास्वंदी अशा फुलांच्या रोपांचे रोपण चार वर्ग प्रतिनिधींनी अनुक्रमे केले.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल गोखले या बारावीतील विदयार्थ्याने केले होते. भूगोल विभागातील प्रा. गीता नाईक यांनी उपस्थित सर्वांचे ऋण व्यक्त केले.

दोन तास सुरू असणाऱ्या कार्यक्रमाची सांगता ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंग गायनाने करण्यात आली.

डॉ. अनिल राऊत
जीवशास्त्र विभाग

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

अहवाल प्रस्तावना

सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक क्षेत्रांमध्ये लोकोपयोगी नवनवीन उपक्रम राबवले जात असतात. या उपक्रमांच्या कार्यवाहीसाठी शासकीय/खाजगी संस्थेला समिती स्थापन करावी लागते. या समितीच्या माध्यमातून वेळोवेळी राबवल्या गेलेल्या कार्यक्रमाचा लेखी स्वरूपात सविस्तर आढावा तयार केला जातो. हा आढावा म्हणजे अहवाल होय. कोणत्याही संस्था कार्यकारिणीतील सदस्यांसाठी अहवाल महत्त्वाचा घटक मानला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शाळामहाविदयालयांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा, स्नेहसंमेलने यांचे अहवाल आवर्जून लिहिले जातात. संस्थात्मक पातळीवर अहवाललेखन अपरिहार्य असते. कार्यक्रम/समारंभाची तपशील माहिती अहवालातून मिळत असते.

अहवाललेखनाचे स्वरूप :

  • एखादया कार्यालयात, संस्थेत कार्यक्रमांची, समारंभांची योग्य पद्धतीने नोंद ठेवणे म्हणजे ‘अहवाललेखन’ होय.
  • अहवालाचे स्वरूप लेखी असते. अहवाललेखन संस्थेच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असते.
  • संस्थेच्या कार्यक्रमाच्या आरंभापासून ते संपन्नतेपर्यंत कार्यक्रमाची सविस्तर परंतु मुद्देसूद नोंद अहवालात केली जाते.
  • संस्थात्मक कामांच्या निर्णय प्रक्रियेतील लहानात लहान घटकापासून ते संचालकांपर्यंत अहवालाचे महत्त्व अनन्यसाधारण असते.
  • अहवाललेखनात सत्यता आणि वस्तुनिष्ठपणा फार महत्त्वाचा असतो.
  • अहवाल मुद्देसूद आणि नेमका असणे आवश्यक असते.
  • कार्यक्रमाच्या अहवालाच्या आधारे संस्थेच्या पुढील योजनांचे नियोजन करणे, प्रगती साधणे शक्य होते. प्रगती अहवाल, तपासणी अहवाल, चौकशी अहवाल, आढावा अहवाल, मासिक अहवाल, वार्षिक अहवाल अशा स्वरूपाचे अनेकविध अहवाल असतात.

अहवाललेखनाची उपयुक्तता :

  • कार्यक्रम/समारंभाच्या नोंदी ठेवण्यासाठी अहवाललेखनाचा उपयोग होतो.
  • संस्थेचा विकास, गती, उणिवा अहवालाद्वारे संस्थाचालकांपर्यंत पोहोचण्यास साहाय्य होते.
  • संस्थेच्या कामकाजातील, कार्यक्रमातील विविध अडचणी जाणून घेण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी अहवाल महत्त्वाचा धागा मानला जातो.
  • विविध संस्था, लघुउद्योग ते मोठमोठे उद्योग आणि ग्रामपंचायत ते महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी होणाऱ्या घडामोडींना अधिकृतता प्राप्त व्हावी यासाठी अहवालाची गरज असते.
  • संस्था, शासकीय कार्यालयांतील कामकाजाचा दस्तऐवज म्हणून अहवाललेखनाकडे पाहिले जाते. वर्षानुवर्षे संस्था अहवालाचे जतन करीत असतात.
  • कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वेळ, सहभागी व्यक्ती, मांडलेले विचार, प्रतिसाद, समारोप अशा विविध मुद्द्यांचा अहवालात समावेश केलेला असतो.
  • अहवालात माहितीची सत्यता, सविस्तर परंतु नेमक्या नोंदी, वस्तुनिष्ठता इत्यादी बाबींचा अवलंब करताना लेखनकौशल्यावरील प्रभुत्व सिद्ध होत असते. सरावाने अहवाललेखनात मुद्देसूदपणा प्राप्त करता येतो.
  • अहवालाच्या साहाय्याने संस्थेला भविष्यकालीन योजनांचा कृतिआराखडा ठरवणे शक्य होते.

अहवालाचा आराखडा :

  • कार्यक्रमाच्या स्वरूपावर अहवालाचे स्वरूप अवलंबून असते.
  • संस्थेच्या कार्यक्षेत्र विषयानुसार अहवालाच्या आराखड्यांचे मुद्दे बदलत असतात.
  • एकाच महाविदयालयातील वक्तृत्व स्पर्धा, स्नेहसंमेलन आणि क्रीडास्पर्धा यांच्या अहवालाचे स्वरूप भिन्न असू शकते.
  • स्पर्धेचे, कार्यक्रमाचे स्वरूप बदलले की अहवाललेखनातील मुद्दे बदलतात.
  • विषयाच्या स्वरूपानुसार अहवाललेखन, त्यांची रचना, घटक, मुद्दे, क्रम म्हणजे एकूणच आराखडा काही प्रमाणात वेगळा असतो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखनाची वैशिष्ट्ये :

  • कोणत्याही संस्थेच्या कार्यालयीन कामात अहवाललेखन अत्यंत विश्वासार्ह दस्तऐवज मानले जाते. कार्यक्रमाची संपूर्ण माहिती अहवालातून मिळत असते. अहवाललेखनाची काही वैशिष्ट्ये समजून घेऊ.

वस्तुनिष्ठता आणि सुस्पष्टता :

  • अहवाललेखनात कार्यक्रमाचा हेतू, तारीख, वार, वेळ, स्थळ, सहभागी व्यक्ती, पदे, विवेचन, महत्त्वपूर्ण घटना, संख्यात्मक माहिती, निष्कर्ष इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींची नोंद असते. यात वस्तुनिष्ठता असणे गरजेचे असते.
  • अहवाललेखनात घटना-प्रसंग वर्णनात संदिग्धता असता कामा नये. अहवाललेखनातील नोंदी अचूक आणि सुस्पष्ट असाव्यात.
  • अहवाललेखनातील सर्व मुद्दे पारदर्शी असणे आवश्यक असते.
  • अहवालातील मांडणी तार्किक असावी. अहवालाच्या शेवटी आवश्यक संदर्भ तसेच शिफारसी जोडाव्यात.

विश्वसनीयता :

  • संस्थेच्या प्रमुख दस्तऐवजांमध्ये अहवालाचा समावेश केला जातो. अहवाललेखनात विश्वसनीयता महत्त्वाची मानली जाते.
  • अहवाललेखनातील घटक सत्य असावे.
  • अहवाललेखनात लेखनकर्त्याचे मत अथवा निष्कर्ष असू नये.
  • कार्यक्रमातील नोंदी, माहितीस्रोत, संदर्भ, शिफारसी यांचा अहवालात समावेश केल्याने अहवालाची विश्वसनीयता निश्चितच वाढते.
  • संस्थात्मक कामात कधी गुंतागुंतीची, संभ्रमाची परिस्थिती उद्भवली तर पुरावा म्हणूनही अहवालाचा वापर केला जाऊ शकतो.

भाषेचा सोपेपणा :

  • अहवालाची भाषा सहज, सोपी असावी. सर्वसामान्य व्यक्तीलाही अहवालाचा आशय कळेल असा सोपेपणा अहवालात असावा.
  • वस्तुनिष्ठता हे अहवालाचे एक वैशिष्ट्य असल्याने अहवालात अतिशयोक्ती, आलंकारिकता टाळली जाते.
  • तांत्रिकता, बोजड शब्दप्रयोग, व्याकरणदृष्ट्या सदोष भाषा अहवालात असणार नाही, याची काळजी घेणे अपरिहार्य असते.
  • अहवालातील मजकूर सविस्तर मांडत असताना आशयाचा नेमकेपणा कायम ठेवणे हे आव्हानात्मक काम असते.
  • प्रत्येक क्षेत्राशी निगडित संज्ञा, प्रक्रिया, पारिभाषिक शब्द यांचा यथोचित वापर करणे अहवाललेखनात गरजेचे असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

शब्दमर्यादा :

  • संस्थेच्या कार्यस्वरूपावर अहवालाची शब्दमर्यादा किंवा पृष्ठसंख्या अवलंबून असते.
  • सर्वसाधारणपणे अहवाल संक्षिप्त स्वरूपात असणे आवश्यक असते; परंतु यासाठी अहवाल अर्धवट राहणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते.
  • सांस्कृतिक, साहित्यिक, क्रीडाविषयक यांसारखे अहवाल आटोपशीर असतात. सहकारी संस्था, वार्षिक सर्वसाधारण सभा इत्यादींचे अहवाल विस्तृत असतात. अशा अहवालांचे स्वरूप निश्चित असते.
  • एखादया समस्येच्या संदर्भात संशोधनात्मक अहवाल, सार्वजनिक क्षेत्रातील उदयोगव्यवसाय, सार्वजनिक सेवा (बस वाहतूक) यांसारख्या विषयाशी संबंधित अहवाल आकाराने मोठे असतात. विस्तृतपणे लिहिले जातात.
  • निरीक्षणे, तपशील, आकडेवारी, संख्यात्मक आलेख, निष्कर्ष अशा माहितीचा समावेश अहवालात असल्याने संशोधनात्मक, चौकशी अहवालांची शब्दमर्यादा अधिक असल्याचे दिसते.
  • एखादया समारंभाचा अहवाल तीन-चार पृष्ठांचा असतो, तर एखादया आयोगाचा अहवाल सुमारे १००० किंवा अधिक पृष्ठांचा असू शकतो.

नि:पक्षपातीपणा :

  • अहवाललेखन दस्तऐवजाच्या स्वरूपात असल्याने त्याचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पारदर्शीपणा.
  • प्रकार आणि स्वरूप कुठलेही असो, अहवालाचा नि:पक्षपातीपणा हे त्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य होय.
  • अहवाललेखनात व्यक्तिसापेक्षता असू नये.
  • अहवाललेखकाच्या विचारांचे प्रतिबिंब अहवालात असू नये. उलट संबंधित विषयाला बाधा आणणारी स्वतःची एकांगी मते, एककल्ली विचार अहवालात उमटणार नाहीत, याची काळजी घेणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनात स्वतःच्या मर्जीने लेखन करता येत नाही. मनोकाल्पित गोष्टी अहवाललेखनात असू नयेत.
  • वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा असतो.
  • संस्थात्मक कार्य, समारंभ, सभा, संशोधन यांमधील सत्य माहिती, लेखकाचा खराखुरा, वास्तव अनुभव शब्दरूपात अहवालात येणे अपेक्षित असते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

लक्षात ठेवावे :

  • अहवाललेखनात शीर्षक, उपशीर्षक यांच्या अनुषंगाने सर्व मुद्दे असावेत. अहवालाच्या आरंभापासून ते शेवटच्या वाक्यापर्यंत सुसंगत मांडणी असावी.
  • अहवाल ‘सादर’ केला जातो; त्यामुळे अहवाललेखन करणारा आणि अहवाल वाचणारा हे दोन्ही घटक अहवाल निर्मितीच्या प्रक्रियेत महत्त्वाचे असतात.

अहवाललेखनाची प्रमुख अंगे :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 1
अहवाललेखनाचा आराखडा समजून घेताना वरील चार अंगे विचारात घ्यावी लागतात.

  1. अहवालाचे प्रास्ताविक : अहवालाच्या प्रास्ताविकात अहवालाचा विषय, हेतू (कार्यक्रमाचा विषय) उदधृत केलेले असणे अपेक्षित असते. कार्यक्रम/समारंभ विषय, स्थळ, दिनांक, वार, वेळ, स्वरूप, अध्यक्षांचे नाव, पदनाम, उपस्थित मान्यवरांची नावे, हुद्दे, अन्य उपस्थितांचा उल्लेख या बाबींचा समावेश असणे आवश्यक असते. कार्यक्रमाचा आरंभ, स्वरूप, लक्षणीय कृती इत्यादी गोष्टींचा उल्लेख आवर्जून करणे आवश्यक असते.
  2. अहवालाचा मध्य : संस्थात्मक सभा/कार्यक्रम/समारंभ यांसाठी सहभागी व्यक्ती, त्यांचे विवेचन, उपक्रमांचे तपशील, उपक्रमांचे फलित, यासंदर्भातील भविष्यातील योजना, नियोजन यांबाबत क्रमवार, मुद्देसूद विवेचन अपेक्षित असते. संबंधित कार्यक्रमात अन्य सहभागी व्यक्तींचे नामोल्लेख तसेच त्यांचे वक्तव्य निवडक स्वरूपात या टप्प्यावर लिहिणे आवश्यक असते.
  3. अहवालाचा समारोप : कोणत्याही सभा/ कार्यक्रम/ समारंभ यांच्यातील उल्लेखनीय बाबी, त्रुटी आणि यशस्विता यासंबंधीच्या निष्कर्षाच्या स्वरूपातील अभिप्राय समारोपात नोंदवून अहवाल पूर्ण करणे आवश्यक असते.
  4. अहवालाची भाषा : अहवाललेखनाची भाषा सोपी सहज आकलन होईल अशी असावी. संस्थेचे कार्यक्षेत्र, कार्यक्रमाचे स्वरूप इत्यादींनुसार अहवालात विशिष्ट संज्ञा, पारिभाषिक शब्दयोजना करावी लागते. प्रत्येक क्षेत्रात अहवालाची ठरावीक भाषा विकसित झालेली असते. अशा भाषेचा अवलंब अहवाललेखनात केला जातो.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

एक नमुना म्हणून महाविदयालयात साजरी केलेली ‘सावित्रीबाई फुले जयंती’ अहवाललेखनाचा आराखडा नेमका कसा असू शकेल ते पुढील तक्त्याच्या साहाय्याने पाहू या –

विषय : ‘सावित्रीबाई फुले जयंती’ समारंभाचा अहवाल.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 2

शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या अहवाललेखनात कार्यक्रमाची निवडक छायाचित्रे जोडली जातात. अहवालाच्या विश्वसनीयतेत यामुळे निश्चितच भर पडते.

अहवाललेखनात महत्त्वाचे :

  • कोणत्याही अहवालाच्या पहिल्या पानावर अहवालाचे शीर्षक असावे. संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक असावा.
  • अहवालाचा विषय लक्षात घेऊन अहवाललेखन करणे महत्त्वाचे असते.
  • शीर्षक, उपशीर्षक, संख्यात्मक माहिती, आलेख, संकलित माहिती, त्यावरून मांडलेले निष्कर्ष या सर्वांचा समावेश अहवालात मुद्देसूदपणे करणे अपेक्षित असते. अहवालात नमूद केलेले मुद्दे, उपमुद्दे, विविध प्रकरणे यांची अनुक्रमणिका जोडणे अपेक्षित असते.
  • अहवाल सादर करणाऱ्याचे नाव आणि हुद्दा नमूद करणे गरजेचे.

अहवाललेखन लालित्यपूर्ण लेखन प्रकारात येत नसले तरी अहवाललेखन ही कला आहे. शिक्षणाच्या संदर्भात सुप्रसिद्ध कोठारी कमिशनच्या अहवालातील पहिलेच वाक्य आहे – “The destiny of India is being shaped in her classrooms!” (भारताच्या भवितव्याची जडणघडण शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये होत आहे!) असे आहे. अशा लालित्यपूर्ण शैलीत विचार प्रकटीकरणामुळे अहवाललेखन लालित्यपूर्ण होऊ शकते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

अहवाललेखन करताना लक्षात घ्यावयाच्या बाबी :

  • अहवाललेखन करणाऱ्या व्यक्तीला अहवालाच्या विषयासंबंधी नेमकी जाण असली पाहिजे.
  • अहवाललेखन वास्तवदर्शी असायला हवे. जे घडले ते सुस्पष्टपणे लिहिणे अपेक्षित असते.
  • अहवाललेखनात विषयाला विसंगत असलेले स्वमत, विचार लिहू है नयेत. अहवाललेखनात अहवाल लिहिणाऱ्या व्यक्तीच्या विचारांचे प्रतिबिंब असू नये.
  • अहवाल विषयाचे स्वरूप, वेगळेपण, विशिष्ट बारकावे टिपता आले पाहिजेत. यासाठी अहवाललेखकाकडे सूक्ष्म आकलन निरीक्षणशक्ती असली पाहिजे.
  • कार्यक्रमाचे सारांश रूपाने संक्षिप्त लेखन करता आले पाहिजे.
  • अहवाललेखनात व्यक्तींची नावे, हुद्दा चुकीची लिहिली जाऊ नयेत. घटनाक्रम चुकवू नये.
  • न घडलेल्या घटनांचा उल्लेख करू नये.
  • अहवाललेखनात आवश्यक त्या तांत्रिक गोष्टी (मथळा, तारीख, वेळ, स्थळ, अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, पारितोषिक/पुरस्कार प्राप्त व्यक्ती इत्यादी) नोंदवणे आवश्यक असते.
  • अहवाललेखनासाठी भाषेवर प्रभुत्व असायला हवे. विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे अहवाललेखन करताना बोलके व सजीव चित्र उभे करता आले पाहिजे. संशोधनात्मक स्वरूपाच्या अहवालात योग्य पारिभाषिक शब्दावली आणि वस्तुनिष्ठता महत्त्वाची असते.
  • अहवाललेखनाची भाषा सहज, सोपी स्वाभाविक असावी.
  • आलंकारिक, नाट्यपूर्ण, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन करणारी असू नये.
  • अहवाललेखनात सुसूत्रता असावी. अहवाल मांडणीत विस्कळीतपणा असू नये.
  • अहवाललेखन आरंभापासून शेवटच्या वाक्यापर्यंत एकात्म स्वरूपाचा असावा. अर्धवट, अपुरा असू नये किंवा तसा वाटू नये.
  • अहवाल लिहून झाल्यावर त्याखाली संबंधित अध्यक्ष आणि सचिव यांच्या मान्यतेस्तव स्वाक्षऱ्या केलेल्या असाव्यात.

नोंद : अहवाललेखन नमुना समजून घेण्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्र.१०३ वर दिलेला अहवाललेखनाचा नमुना अभ्यासा. तसेच अधिक अभ्यासासाठी पुढे दिलेला अहवाललेखनाचा नमुनाही अभ्यासा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल 3
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाविदयालयाच्या वतीने ‘मराठी भाषा E गौरव दिन’ अर्थात कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी २०२० रोजी गुरुवारी सकाळी महाविदयालयाच्या के. पी. रेगे सभागृहात मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

अभिनव शिक्षण संस्थेचे संचालक आणि आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विदयार्थीप्रिय शिक्षक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले होते. सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी उपस्थित होत्या. तसेच महाविद्यालयाचे सर्व अध्यापक, निमंत्रित आणि विदयार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

कनिष्ठ महाविदयालय कला शाखेच्या विदयार्थ्यांनी कुसुमाग्रजांच्या ‘माझ्या मराठी मातीचा’ या गीतगायनाने कार्यक्रमाची सुरुवात केली. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे प्रास्ताविक महाविदयालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. आनंद राणे यांनी केले. ‘मराठी भाषा गौरव दिना’चे महत्त्व आणि कार्यक्रमाची रूपरेषा त्यांनी प्रास्ताविकात नमूद केली. इतिहास विभागाच्या प्रा. देविका कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा परिचय करून दिला. महाविदयालयाच्या प्राचार्यांनी मान्यवरांचे स्वागत करावे अशी विनंती केली. महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी मंचावर उपस्थित मान्यवरांचे शाल आणि सन्मानचिन्ह देऊन महाविदयालयाच्या वतीने स्वागत केले.

यानंतर कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थ्यांनी ‘मी मराठी’ या शीर्षकाची १५ मिनिटांची नाटिका सादर केली. नीलम काणे, दुर्गेश कर्वे आणि देविका भिडे या बारावीच्या विदयार्थ्यांचा यात सहभाग होता.

महाविदयालयाच्या प्राचार्या डॉ. अरुणा जोशी यांनी उपस्थित सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या सदिच्छा दिल्या. प्राचार्यांच्या सदिच्छापर भाषणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. मराठीतील अक्षरांच्या गमतीजमती सांगितल्या. अक्षरांचे व्यक्तिमत्त्व विविध उदाहरणातून उलगडून सांगितले. कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या कवितेतील काही ओळींच्या सुलेखनाचे प्रात्यक्षिक विदयार्थ्यांना दाखवले. त्याक्षणी उपस्थित सर्वच भारावून गेले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये आघाडीवर असणाऱ्या वर्गाला पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. बारावी (ब) या वर्गाने हे पारितोषिक पटकावले. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. वर्गप्रतिनिधी कोमल जोंधळे या विदयार्थिनीने वर्गाच्या वतीने पारितोषिक स्वीकारले.

यानंतर संस्थेचे संचालक मा. श्री. हेमंत देवीदास यांनी अध्यक्षीय भाषण केले. मराठी भाषेचा गोडवा सांगत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्वही सांगितले. विदयार्थी आणि सर्व प्राध्यापक वर्गाचे विविध उपक्रमांतील सक्रियतेसाठी कौतुक केले. हिंदी विभागप्रमुख अर्चना गुप्ता यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित प्राध्यापक वर्ग, निमंत्रित आणि विदयार्थी या सर्वांचे ऋण व्यक्त केले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Bhag 4.3 अहवाल

दोन तास रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माउलींच्या – पसायदानाने झाली.

प्रा. डॉ. आनंद राणे
मराठी विभागप्रमुख

दि. ……………                                                 सचिव                                                 अध्यक्ष

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण समास Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

12th Marathi Guide व्याकरण समास Textbook Questions and Answers

कृती

1. अधोरेखित शब्दांमध्ये दडलेले दोन शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा.

(अ) प्रतिक्षण – [ ]
(आ) राष्ट्रार्पण – [ ]
(इ) योग्यायोग्य – [ ]
(ई) लंबोदर – [ ]
उत्तर :
(अ) प्रतिक्षण – [प्रति] [क्षण]
(अ) राष्ट्रार्पण – [राष्ट्र] [अर्पण]
(अ) योग्यायोग्य – [योग्य] [अयोग्य]
(अ) लंबोदर – [लांब] [उदर]

(अ) प्रतिक्षण → प्रति (प्रत्येक) व क्षण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) राष्ट्रार्पण → राष्ट्र व अर्पण या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) योग्यायोग्य → योग्य व अयोग्य या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.
(अ) लंबोदर → लंब व उदर या दोन शब्दांचा एक शब्द केला आहे.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

2. अव्ययीभाव समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

प्रश्न 1.
(a) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(b) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(c) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.
उत्तर :
(a) वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही.
(b) नागरिकांनी गरजू विदयार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.
(c) रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.

सामासिकशब्द →

  1. गैरहजर
  2. यथाशक्ती
  3. पावलोपावली.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 1
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 10

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

3. तत्पुरुष समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

प्रश्न 1.
(a) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(b) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(c) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.
उत्तर :
(a) मेट्रो रेल्वेचा लोकार्पण सोहळा थाटामाटात पार पडला.
(b) सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.
(c) शिक्षण प्रक्रियेत पालक, शिक्षक आणि विदयार्थी हा आदर्श त्रिकोण असतो.

वरील वाक्यांतील अधोरेखित शब्द हे सामासिक शब्द आहेत.
सामासिक शब्द →

  1. लोकार्पण
  2. नीलकमल
  3. त्रिकोण.

प्रश्न 1.
खालील तक्ता पूर्ण करा.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 2
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 11

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

प्रश्न अ.
विभक्ती तत्पुरुष समास
पुढील उदाहरणांचा अभ्यास करून तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 3
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 12

प्रश्न आ.
कर्मधारय समास
पुढील वाक्ये अभ्यासून तक्ता पूर्ण करा.
(१) गुप्तहेर वेशांतर करून खऱ्या माहितीचा शोध घेतात.
(२) अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ पडला.
(३) काही माणसे केलेल्या कामाचे मानधन घेणे टाळतात.
(४) निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतुन.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 4
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 13

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

प्रश्न इ.
द्विगू समास
खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा.
(१) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(२) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(३) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 5
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 14

प्रश्न 2.
तत्पुरुष समासाचे प्रकार ओळखून खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 6
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 15

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

4. द्वंद्व समास

प्रश्न 1.
खालील उदाहरणांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.
(a) पतिपत्नी ही संसाररथाची दोन महत्त्वाची चाके आहेत.
(b) योग्य पुरावा उपलब्ध झाला, की खरेखोटे कळतेच.
(c) स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पागोष्टी रंगात आल्या.
उत्तर :
(a) पतिपत्नी ही संसाररथाची दोन महत्त्वाची चाके आहेत.
(b) योग्य पुरावा उपलब्ध झाला, की खरेखोटे कळतेच.
(c) स्नेहमेळाव्यात मित्रमैत्रिणींच्या गप्पागोष्टी रंगात आल्या.

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 7
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 16

प्रश्न 3.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 8
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 17

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

5. बहुव्रीही समास

प्रश्न 1.
खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.
(१) कृष्णा हा माझा सहाध्यायी आहे.
(२) काल रात्री आमच्या परिसरात नीरव शांतता होती.
(३) रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.
उत्तर :
(१) सहाध्यायी → जो माझ्यासह अध्ययन करतो असा तो → (कृष्णा)
(२) नीरव → अजिबात आवाज जीत नसतो अशी → (शांतता)
(३) दशमुख → दहा मुखे आहेत ज्याला असा तो → (रावण)

प्रश्न 2.
खालील तक्ता पूर्ण करा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 9
उत्तर :
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 18

Marathi Yuvakbharati 12th Digest व्याकरण समास Additional Important Questions and Answers

प्रश्न 1.
पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष दया :
(a) प्रत्येकाने प्रतिक्षण सतर्क असावे.
(b) स्वातंत्र्यवीरांनी आपले तन–मन राष्ट्रार्पण केले.
(c) सज्जन माणूस योग्यायोग्यतेचा निवाडा करतो.
(d) लंबोदर विदयेची देवता आहे.
उत्तर :
(a) प्रतिक्षण
(b) राष्ट्रार्पण
(c) योग्यायोग्यतेचा
(d) लंबोदर

  • वरील प्रत्येकी दोन शब्दांतील मधले काही शब्द व विभक्ती प्रत्यय गाळून जोडशब्द तयार केले आहेत.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

कमीत कमी दोन शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. एकत्रीकरणाने जो नवीन जोडशब्द तयार होतो, त्याला सामासिक शब्द म्हणतात आणि तयार झालेला सामासिक शब्द फोड करून सांगण्याच्या प्रक्रियेला समासाचा विग्रह असे म्हणतात.

सामासिक शब्द – विग्रह

  • प्रतिक्षण – प्रत्येक क्षणाला
  • राष्ट्रार्पण – राष्ट्राला अर्पण
  • योग्यायोग्य – योग्य किंवा अयोग्य
  • लंबोदर – लंब आहे उदर (पोट) असा तो

समासात कमीत कमी दोन शब्द असतात.
समासातील शब्दांना पद म्हणतात.
पहिला शब्द म्हणजे पहिले पद.
दुसरा शब्द म्हणजे दुसरे पद.
समासातील कोणते पद महत्त्वाचे किंवा प्रधान आहे, यावरून समासाचे प्रकार ठरतात.

महत्त्वाचे पद म्हणजे प्रधान पद (+)
कमी महत्त्वाचे पद म्हणजे गौण पद (-)

पहिले पद दुसरे पद समासाचा प्रकार

  • प्रधान गौण = अव्ययीभाव समास (+–) (प्रतिक्षण)
  • गौण प्रधान = तत्पुरुष समास (– +) (राष्ट्रार्पण)
  • प्रधान प्रधान = वंद्व समास (++) (योग्यायोग्य)
  • गौण गौण = बहुव्रीही समास (––) (लंबोदर)

अव्ययीभाव समास

  • या सामासिक शब्दांतील पहिले पद हे महत्त्वाचे आहे व संपूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो.
ज्या समासातील पहिले पद महत्त्वाचे असते व जो सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाचे कार्य करतो, त्या समासाला अव्ययीभाव समास म्हणतात.

आ, प्रति, यथा इत्यादी संस्कृत उपसर्ग आणि दर, बिन, बे यांसारखे फारशी उपसर्ग यांच्या साहाय्याने अव्ययीभाव समासातले सामासिक शब्द तयार होतात. तसेच, काही मराठी शब्दांची द्विरुक्ती होऊनही काही सामासिक शब्द तयार होतात. उदा., पुढील शब्द पाहा.
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 19

आणखी काही सामासिक शब्द [अव्ययीभाव समास] :

  • आजन्म
  • आमरण
  • प्रतिदिन
  • यथावकाश
  • यथाक्रम
  • बिनधास्त
  • बिनचूक
  • दरसाल
  • दररोज
  • बेपर्वा
  • दारोदारी
  • गावोगाव
  • दिवसेंदिवस
  • गल्लोगल्ली
  • जागोजागी
  • बेशिस्त

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

तत्पुरुष समास

  • या सामासिक शब्दांतील दुसरे पद हे महत्त्वाचे आहे.
ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते व अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्तिप्रत्यय विग्रह करताना घालावा लागतो, त्यास तत्पुरुष समास म्हणतात.

म्हणून,
Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास 20

तत्पुरुष समासाच्या तीन उपप्रकारांचा अभ्यास करू या :

  • विभक्ती तत्पुरुष
  • कर्मधारय
  • द्विगू.

विभक्ती तत्पुरुष :
विभक्ती तत्पुरुष समासातील सामासिक शब्दात विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय गाळलेले असते.

उदा.,

  • क्रीडेसाठी अंगण → क्रीडांगण
  • विदयेचे आलय → विदयालय

वरील पहिल्या उदाहरणात ‘साठी’ हे शब्दयोगी अव्यय तर दुसऱ्या उदाहरणात ‘चे’ हा विभक्तिप्रत्यय गाळला आहे.

म्हणून,

ज्या तत्पुरुष समासात विभक्ती प्रत्ययाचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप करून दोन्ही पदे जोडली जातात, त्यास विभक्ती तत्पुरुष समास म्हणतात.

काही विभक्ती तत्पुरुष समासाचे सामासिक शब्द :

  • ईश्वरनिर्मित
  • गुणहीन
  • तोंडपाठ
  • मतिमंद
  • लोकप्रिय
  • देवघर
  • वसतिगृह
  • दुःखमुक्त
  • आम्रवृक्ष
  • कार्यक्रम
  • गणेश
  • दीनानाथ
  • मन:स्थिती
  • मोरपीस
  • वातावरण
  • स्वभाव
  • सूर्योदय
  • हिमालय
  • ज्ञानेश्वर
  • स्वाभिमान
  • घरकाम
  • स्वर्गवास
  • वनमाला
  • सिंहगर्जना

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

कर्मधारय समास :

प्रश्न 1.
पुढील सामासिक शब्द नीट अभ्यासा :
(a) अमृतवाणी→ दोन्ही पदे ‘प्रथमा’ विभक्तीत
(b) नीलकमल → पहिले पद विशेषण व दुसरे नाम
(c) घननीळ → दुसरे पद विशेषण व पहिले नाम
(d) नरसिंह → पहिले पद उपमेय व दुसरे उपमान
(e) कमलनयन → पहिले पद उपमान व दुसरे उपमेय
(f) मातृभूमी → दोन्ही पदे एकरूप
(g) शुभ्रधवल → दोन्ही पदे विशेषणे.
उत्तर :
(a) अमृतवाणी → अमृतासारखी वाणी
(b) नीलकमल → निळे असे कमळ
(c) घननीळ → निळा असा घन
(d) नरसिंह → सिंहासारखा नर
(e) कमलनयन → कमलासारखे डोळे
(f) मातृभूमी → भूमी हीच माता.

ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे साधारणतः प्रथमा विभक्तीत असतात आणि त्यातील एक पद विशेषण व दुसरे नाम असते, त्यास कर्मधारय समास म्हणतात.

कर्मधारय समासाचे काही सामासिक शब्द :

  • मुखचंद्रमा
  • श्यामसुंदर
  • कृष्णविवर
  • विदयाधन
  • दीर्घकाळ
  • महादेव
  • भारतमाता
  • महर्षी
  • महाराष्ट्र
  • सुदैव
  • ज्ञानामृत
  • महाराज
  • महात्मा
  • पांढराशुभ्र
  • तपोधन
  • गुणिजन

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

द्विगू समास :

प्रश्न 1.
पुढील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून दिलेला तक्ता पूर्ण करा :
(a) सूर्याच्या सोनेरी किरणांनी दशदिशा उजळून निघाल्यात.
(b) नवरात्रात ठिकठिकाणी गरबा नृत्याचे कार्यक्रम चालतात.
(c) सुरेखाला वन्यजीव सप्ताहानिमित्त झालेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
उत्तर :
(a) दशदिशा = दश + दिशा → पहिले पद संख्याविशेषण
(b) नवरात्र = नऊ + रात्र → पहिले पद संख्याविशेषण
(c) सप्ताह = सप्त + आह → पहिले पद संख्याविशेषण

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद संख्याविशेषण व दुसरे पद नाम असते, त्यास द्विगू समास म्हणतात.

द्विगू समासाचे काही सामासिक शब्द :

  • द्विदल
  • त्रिखंड
  • त्रिकोण
  • त्रिभुवन
  • चौकोन
  • पंचगंगा
  • षट्कोन
  • षण्मास
  • सप्तसिंधू
  • सप्तस्वर्ग
  • सप्तपदी
  • पंचारती
  • पंचपाळे
  • अष्टकोन
  • आठवडा
  • दशदिशा

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास

वंद्व समास

ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान (समान दर्जाची) असतात, त्यास दुवंद्व समास म्हणतात.

सामासिक शब्दाच्या विग्रहावरून वंद्व समासाचे तीन प्रकार पडतात :

  • इतरेतर द्वंद्व
  • वैकल्पिक द्वंद्व
  • समाहार वंद्व.

इतरेतर द्वंद्व समास :

प्रश्न 1.
पुढील वाक्ये वाचा व अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष या :
(a) आईवडील ही घरातील दैवते आहेत.
(b) भाऊबहीण दोघेही एकाच महाविदयालयात आहेत.
उत्तर :
(a) आईवडील → आई आणि वडील.
(b) भाऊबहीण → भाऊ व बहीण.

जेव्हा द्वंद्व समासातील सामासिक शब्दांचा विग्रह करताना ‘आणि, व’ या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो, तेव्हा त्यास इतरेतर द्वंद्व समास म्हणतात.

बह्वीही समासाचे काही सामासिक शब्द :

  • लंबोदर
  • गजानन
  • नीलकंठ
  • भालचंद्र
  • अष्टभुजा
  • अनाथ
  • दशानन
  • निर्धन Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions व्याकरण समास
  • पंचमुखी
  • कमलनयन
  • अभंग
  • निबल

Maharashtra Board Class 12 Chemistry Important Questions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Balbharti Maharashtra State Board 12th Chemistry Important Questions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Chemistry Important Questions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 1.
What are polymers?
Answer:
Polymers are high molecular mass macromolecules (103 – 107 u) and consist of repeating units of monomers.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 2.
Write the classification of polymers based on the source. Give examples.
OR
What are natural and synthetic polymers? Give two examples of each type.
Answer:
Based on the source polymers are classified as natural, semisynthetic and synthetic polymers.

  1. Natural polymers : These polymers are obtained either from plants or animals, e.g., cellulose, jute, linene, rubber, silk.
  2. Semisynthetic polymers : The fibres obtained by giving special chemical treatment to natural fibres (cellulose) and further regenerated are called semisynthetic polymers e.g., acetate rayon, viscose rayon, cuprammonium silk.
  3. Synthetic polymers : The man made fibres prepared by polymerization of one monomer or copolymerization of
    two or more monomers are called synthetic polymers, e.g., nylon, terylene, polythene, etc.

Question 3.
Write the classification of polymers based on structure. Give examples
OR
Write the reactions involved in the preparation of (1) Polyvinyl chloride (PVC) (2) Polypropylene.
Answer:
Based on structure polymers are classified as linear chain polymers, branched chain polymers and network or cross linked polymers.

(1) Linear chain polymers : When the monomer molecules are joined together in a linear arrangement, the resulting polymer is straight-chain or long-chain polymer, e.g., polythene, PVC.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 4
They have high melting points; high densities and high tensile strength.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 5

(2) Branched-chain polymers : These polymers consist of long and straight chain with smaller side chains give rise to branched-chain polymers. They have low density. They have lower melting points and tensile strength. Polypropylene having methyl groups as branches.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 6

(3) Network or cross-linked polymers : These polymers consist of cross-linking of chains by strong covalent bonds leading to a network-like structure. Cross-linking results from polyfunctional monomers, e.g., melamine, bakelite, vulcanization of rubber. These polymers are hard rigid and brittle.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 7

Question 3.
How are polymers classified on the basis of mode of polymerization?
OR
Write the classification of polymers based on mode of polymerization.
Answer:
There are three modes of polymerization depending upon the types of reactions taking place between the monomers.

  1. Addition polymerization (or chain growth polymerization)
  2. Condensation polymerization (or step growth polymerization)
  3. Ring opening polymerization
  4. Addition polymerization or chain growth polymerization : It is a process of polymers by the repeated addition of a large number of monomers is called addition polymerization (like alkenes) without loss of any small molecules.
    Example : Formation of polyethylene from ethylene is well known example of addition polymerization. It is a chain growth polymerization.
  5. Condensation polymerization or step growth polymerization : The process of formation of polymers from polyfunctional monomers with the elimination of some small molecules such as water, hydrochloric acid, methanol, ammonia is called condensation polymerization.
    Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 9
    Example : The formation of terylene, a polyester polymer, from ethylene glycol and terephthalic acid. Condensation polymerization is a step growth polymerization.
  6. Ring opening polymerization : The process of formation of polymers from cyclic compounds (like lactams, cyclic ethers, etc.) by ring opening is called ring opening polymerization.
    Example : Polymerization of e-caprolactam.
    Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 10Ring opening polymerization proceeds by addition of a single monomer unit to the growing chain molecules. It is a step growth polymerization.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 4.
Classify the polymers given below as addition, condensation and ring opening polymers:
PVC, polythene, cyclic ethers, polyester, polyacrylonftrile. polystyrene.
Answer:

  • Addition polymers: PVC, polythene. polyacrylonitrile. polystyrene.
  • Condensation polymers: Polyester.
  • Ring opening polymers : Cyclic ethers

Question 5.
Write the classification of polymers based on intermolecular forces. Give examples.
OR
In which dasses, are the polymers classified on the basis of Inter molecular forces?
Answer:
Molecular forces bind the polymer chains either by hydrogen bonds or Vander Waal’s forces. These forces are called intermolecular forces. On the basis of magnitude of intcrmolccular forces, polymers are further classified as ebstomers, fibres, thermoplastic polymers. thermosetting polymers.

(1) Elastomers: Weak van der Waals type of intermolecular forces of attraction between the polymer chains are observed in cbstomcrs. When polymer is stretched, the polymer chain stretches and when the strain is relieved the chain returns to its odginal position, Thus, polymer shows elasticity and is called elastomers. Elastomers, the elastic polymers, have weak van der Waals type of intermolecular forces which permit the polymer to be stretched. Lilastorners are soft and stretchy and used in making rubber bands. E.g.. neoprene, vulcanized rubber, buna.S, buna-N.

(2) Fibres : It consists of strong intermolecular forces of’ attraction due to hydrogen bonding and strong dipole-dipole forces. These polymers possess high tensile strength. Due to these strong intermolecular forces the fibres are crystalline in nature. They are used in textile industries, strung tyres. etc.. e.g., nylon, terylene.

(3) Thermoplastic polymers: These polymer possess moderately strong intermolecular forces of attraction between those of elastomers and fibres. These polymers arc called thermoplastic because they become soft on heating and hard on cooling. They are either linear or branched chain polymers. They can be remoulded and recycled. E.g. polyethenc, PVC, polystyrene.

(4) Thermosetting polymers: These polymers are cross linked or branched molecules and are rigid polymers. During their formation they have property of being shaped on heating. but they get hardened while hot. Once hardened these become infusible, cannot be softened by heating and therefore, cannot be remoulded and recycled.
This shows extensive cross linking by covalent bonds formed in the moulds during hardening/setting process while hot. E.g. Bakelite, urea formaldehyde resin.

Question 6.
What is meant by the term homopolymer?
Answer:
A polymer made from only one type of repeating units is called homopolymer. in some cases the repeating unit is formed by condensation of two distinct monomers. Examples. Polythene, PVC. Nylon-6.

Question 7.
What is meant by the term copolymer?
Answer:
A polymer made from two or more types of repeating units is called a copolymer. The different monomer units are randomly sequenced in the copolymer, e.g., Terylene, Nylon-6, 6, Buna-S, Buna-N.

Question 8.
Write the classification of polymers on the basis of biodegradability?
OR
(1) What are biodegradable polymers?
(2) What are nonbiodegradable polymers?
Answer:
Based un biodegradability, polymers are classified as biodegradable polymer and nonbiodegradable polymers.

(1) Biodegradable polymers: Polymers that are affected by microbes or disintegrate by themselves afler a certain period of time due to environmental degradation are called biodegradable polymers.

Examples: PHBV i.e., Polyhydroxy butyrate-CO-β-hydroxy valerate Dextron. Nylon-2-nylon-6.

(2) Non biodegradable polymers: Synthetic polymers do not disintegrate by themselves after a certain period or not affected by microbes, are called nonbiodegradhle polymers.

Examples: Bakelite, Nylon, Terylene.

Question 9.
Explain the following terms :
Answer:

  1. Branched chain polymer : The polymer consists of long and straight chain with smaller side chains give rise to branched chain polymers, e.g. Polypropylene
  2. Addition polymer : The polymer formed by the repeated addition of a large number of monomers (like alkenes) without loss of any small molecules are called addition polymers, e.g. polythene -[-CH2 – CH2-]n. It is a chain growth polymerization.
  3. Condensation polymer : The polymers formed by the repeated condensation reaction between polyfunctional monomers with the elimination of some molecules such as water, hydrochloric acid, methanol, ammonia are called condensation polymers, e.g. Nylon-6, 6.
  4. Elastomers : Polymers in which the intermolecular forces of attraction between the polymer chains are the weakest. When polymer is stretched, it has ability to stretch and when the strain is relieved it returns to its original position. Thus, polymer shows elasticity and is called elastomers, e.g. natural rubber, neoprene, vulcanized rubber.
  5. Homopolymer : A polymer made from only one type of repeating unit of one monomer is called homopolymer e.g. Polythene, PVC, etc.
  6. Biodegradable polymer : Polymers which are affected by microbes or disintegrate by themselves after a certain period of time due to environmental degradation are called biodegradable polymers.
    Example : PHSV i.e. Polyhydroxy butyrate -CO-β-hydroxy valerate Dextron.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 10.
What is natural rubber?
Answer:
Natural rubber is a high molecular mass linear polymer of isoprene (2-methyl-1, 3-butadiene).
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 12

Question 11.
Write a note on natural rubber.
Answer:
Natural rubber is manufactured from rubber latex obtained from the rubber tree in the form of colloidal suspension. Reaction involved in the formation of natural rubber by the process of addition polymerization is as follows :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 13

Natural rubber is -1, 4- polyisoprene. It exhibits elastic properties.

Question 12.
State properties of natural rubber.
Answer:

  1. Polyisoprene molecule has cis configuration of the C = C double bond. It consists of various chains held together by weak van der Waals forces and has coiled structure.
  2. It can be stretched like a spring and exhibits elastic property.
  3. Its molecular mass varies from 130,000 u to 340,000 u.

Question 13.
Write a note on vulcanization of rubber. OR Discuss the main purpose of vulcanization of rubber.
Answer:
The tensile strength, toughness and elasticity of natural rubber can be increased by adding 3 to 5% sulphur and heating at 100-150°C, resulting in cross linking of cis-1, 4-polypropene chains through disulphide bonds, (-S-S-). This process is known as vulcanization of rubber. The physical properties of rubber can be changed by controlling the amount of sulphur in the vulcanization process. Rubber made with 20-30% sulphur is hard, 3 to 10% sulphur is little harder and is used in making tyres and 1 to 3% sulphur is used in making rubber bands.

Question 14.
Write the name and structure of one of the initiators used in free radical polymerisation.
Answer:
The initiator used in free radical polymerisation is acetyl peroxide.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 19

Question 15.
What is LDP? How is it prepared? Give its properties and uses.
Answer:
LDP means low-density polyethene. LDP is obtained by polymerization of ethylene under high pressure (1000 – 2000 atm) and temperature (350 – 570 K) in presence of traces of O2 or peroxide as initiator.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 20

The mechanism of this reaction involves free radical addition and H-atom abstraction. The latter results in branching. As a result the chains are loosely held and the polymer has low density.

Properties of LDP :

  • LDP films are extremely flexible, but tough chemically inert and moisture resistant.
  • It is poor conductor of electricity with melting point 110 °C.

Uses of LDP :

  • LDP is mainly used in preparation of pipes for agriculture, irrigation, domestic water line connections as well as insulation to electric cables.
  • It is also used in submarine cable insulation.
  • It is used in producing extruded films, sheets, mainly for packaging and household uses like in preparation of squeeze bottles, attractive containers, etc.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 16.
Whatis HDP ? How is it prepared ? Give its properties and uses ?
Answer:
HDP means high density polyethylene. It is a linear polymer with high density due to close packing.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 21

HDP is obtained by polymerization of ethene in presence of Zieglar-Natta catalyst which is a combination of triethyl aluminium with titanium tetrachloride at a temperature of 333K to 343K and a pressure of 6-7 atm.

Properties of HDP :

  • HDP is crystalline, melting point in the range of 144 – 150 °C.
  • It is much stiffer than LDP and has high tensile strength and hardness.
  • It is more resistant to chemicals than LDP.

Uses of HDP :

  • HDP is used in manufacture of toys and other household articles like buckets, dustbins, bottles, pipes, etc.
  • It is used to prepare laboratory wares and other objects where high tensile strength and stiffness is required.

Question 17.
How is polyacrylonitrile (PAN) prepared? Give its uses.
Answer:
Acrylonitrile (monomer) on polymerization (addition polymerization) in the presence of peroxide initiator gives polyacrylonitrile.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 23

Uses : Polyacrylonitrile resembles wool and is used as wool substitute and for making orlon or acrilan.

Question 18.
How is nylon-6 prepared?
Write the reaction for the preparation of nylon 6.
Answer:
When epsilon (ε)-caprolactam is heated with water at high temperature it undergoes ring opening polymerization to form the polyamide polymer called nylon-6.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 25

The name nylon-6 is given on the basis of six carbon atoms present in the monomer unit. Nylon-6 has high tensile strength and luster, nylon-6 fibres are used for manufacture of tyre cords, fabrics and ropes.

Question 19.
Draw the structures of polymers formed using the following monomers.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 28

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 29

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 30
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 31

Question 20.
How is Novolac prepared?
OR
Write the reaction to prepare Novolac polymer.
Answer:
The monomers phenol and formaldehyde undergo polymerisation in the presence of alkali or acid as catalyst.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 33
Phenol reacts with formaldehyde to form ortho or p-hydroxy methyl phenols, which further reacts with phenol to form a linear polymer called Novolac. It is used in paints.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 21.
How is bakelite prepared?
Answer:
In the third stage, various articles are shaped from novolac by putting it in appropriate moulds and heating at high temperature (138 °C to 176 °C) and at high pressure forms rigid polymeric material called bakelite. Bakelite is insoluble and infusible and has high tensile strength.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 34
Bakelite is used in making articles like telephone instrument, kitchenware, electric insulators frying pans, etc.

Question 22.
How is a melamine-formaldehyde polymer (melamine) prepared?
Answer:
The monomers formaldehyde and melamine undergo condensation polymerisation to form cross-linked melamine formaldehyde. It is used in making crockeries, decorative table tops like formica and plastic dinner-ware.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 36

Question 23.
Write the preparation of the following synthetic rubbers and give their uses :
(1) Buna-S or styrene-butadiene rubber (SBR) (2) Neoprene rubber
Answer:
(1) Buna-S rubber : Its trade name is SBR (Styrene-butadiene rubber) Buna-S is a copolymer of styrene and 1, 3-butadiene. When 75 parts of butadiene and 25 parts of styrene subjected to addition polymerization by the action of sodium.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 37

Uses : Buna-S is superior to natural rubber with regard to mechanical strength and has abrasion resistance. Hence, it is used in tyre industry.

(2) Neoprene : Neoprene, a synthetic rubber, is a condensation polymer of chloroprene (2-chloro-l, 3-butadiene), Chloroprene polymerizes rapidly in presence of oxygen.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 38
Vulcanization of neoprene takes place in presence of magnesium oxide.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 39
Uses : Neoprene is resistant to petroleum, vegetable oils, light as well as heat. It is used in making hose pipes for transport of gasoline and making gaskets. It is used for manufacturing insulator cable, jackets, belts for power transmission and conveying.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 24.
Write structure of natural rubber and neoprene rubber along with the name and structure of their monomers.
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 40

Question 25.
Write the preparation of viscose rayon.
Answer:
Viscose rayon is a semisynthetic fibre. It is a regenerated cellulose. The molecular formula of cellulose is (C6H10O5)n. A modified representation of the molecular formula of cellulose Cell-OH is used in the reactions involved in viscose formation.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 42

Cellulose (wood pulp) is treated with the concentrated NaOH to form alkali cellulose. It is then converted to xanthate by treating with CS2. Further xanthate is mixed with dilute NaOH to form viscose solution which is extruted through spinnerates of spinning machine into acid bath, when regenerated cellulose fibres precipitate, i.e. viscose rayon.

Question 26.
How is PHBV polymer prepared?
Answer:
It is a copolymer. The monomers β-hydroxy butyric acid (3-hydroxy butanoic acid) and β-hydroxy valeric acid (3-hydroxy pentanoic acid) undergo polymerization to form PHBV polymer. It has an ester linkage. Hydroxyl group of one monomer forms ester link by reacting with carboxyl group of the other. Thus PHBV is an aliphatic polyester i.e. poly β-hydroxybutyrate-co-β-hydroxy valerate (PHBV). It is a biodegradable polymer.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 45

Question 27.
Write the name/s of monomer/s, polymer structure and one use of each of the following polymers (trade name) :
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 47
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 48

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 28.
Write the names of monomers used in preparing following polymers :
(1) Dacron.
Answer:
Monomers : Ethylene glycol and Dmiethyl terephthalate (DMT)
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 49

(2) Bakelite.
Answer:
Monomers : o-hydroxy methyl phenol and formaldehyde.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 50

(3) Nylon-6, 8.
Answer:
Monomers : Hexamethylene diamine and Hexamethylene dicarboxylic acid.
H2N-(CH2)6-NH2 HOOC-(CH2)6-COOH

(4) Melamine.
Answer:
Monomers : Melamine and Formaldehyde
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 51

(5) Buna-S.
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 52

(6) Buna-N.
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 53

(7) Butyl rubber.
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 54

(8) Teflon.
Answer:
Monomers : F2C = CF2 Tetrafluoroethene

(9) Natural rubber.
Answer:
Monomers : 1,3-Butadiene
CH2 = CH – CH = CH2

(10) Neoprene.
Answer:
Monomers : Chloroprene or 2-Chloro-l,3-butadiene
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 55

Question 29.
Write the structures of monomers used in the preparation of following polymers.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 56
Answer:
The monomers used in the preparation of above polymer are :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 57

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 58
Answer:
The monomers used in the preparation of above polymer are :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 59
Answer:
The monomer used in the preparation of above polymer are :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 60
Answer:
The monomer used in the preparation of above polymer is
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 61

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 30.
Following monomers are used to prepare polymers. Predict the structures of polymers:

(1) Ethylene glycol.
Answer:
Ethylene glycol Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 62 is used in the preparation of polyester (terylene or dacron).
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 63

Terylene is polyester fibre formed by the polymerization of terephthalic acid and ethylene glycol.

Terylene is obtained by condensation polymerization of ethylene glycol and terephthalic acid in presence of catalyst zinc acetate and antimony trioxide at high temperature.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 26

Properties :

  • Terylene has relatively high melting point (265 °C)
  • It is resistant to chemicals and water.

Uses :

  • It is used for making wrinkle-free fabrics by blending with cotton (terycot) and wool (terywool), and also as glass reinforcing materials in safety helmets.
  • PET is the most common thermoplastic which is another trade name of the polyester polyethylenetereph- thalate.
  • It is used for making many articles like bottles, jams, packaging containers.

(2) ε-Caprolactam.
Answer:
ε-caprolactam is used in the preparation of nylon-6.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 64

When epsilon (ε)-caprolactam is heated with water at high temperature it undergoes ring opening polymerization to form the polyamide polymer called nylon-6.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 25

The name nylon-6 is given on the basis of six carbon atoms present in the monomer unit. Nylon-6 has high tensile strength and luster, nylon-6 fibres are used for manufacture of tyre cords, fabrics and ropes.

(3) Ethene.
Answer:
Ethene is used in the preparation of polythene
Polymer: Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 65

Linear chain polymers : When the monomer molecules are joined together in a linear arrangement, the resulting polymer is straight-chain or long-chain polymer, e.g., polythene, PVC.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 4
They have high melting points; high densities and high tensile strength.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 5

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

(4) Formaldehyde.
Answer:
Formaldehye is used in the preparation of bakelite.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 66

The monomers phenol and formaldehyde undergo polymerisation in the presence of alkali or acid as catalyst.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 33
Phenol reacts with formaldehyde to form ortho or p-hydroxy methyl phenols, which further reacts with phenol to form a linear polymer called Novolac. It is used in paints.

In the third stage, various articles are shaped from novolac by putting it in appropriate moulds and heating at high temperature (138 °C to 176 °C) and at high pressure forms rigid polymeric material called bakelite. Bakelite is insoluble and infusible and has high tensile strength.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 34
Bakelite is used in making articles like telephone instrument, kitchenware, electric insulators frying pans, etc.

Question 31.
Classify the following polymers as step growth or chain growth polymers :
(1) Nylon-6,6
(2) Terylene
(3) Polyethene (4) PVC.
Answer:
Step growth polymers : Nylon-6,6, terylene
Chain growth polymers : Polythene, PVC.

Question 32.
Classify the following as linear, branched or cross linked polymers :
(1) Bakelite
(2) Starch
(3) Polythene
(4) Nylon.
Answer:
Linear polymers : Polythene, nylon.
Cross-linked polymers : Bakelite, starch.

Question 33.
Classify the following as addition and condensation polymers :
(1) Bakelite
(2) polyvinyl chloride
(3) polythene
(4) terylene.
Answer:
Addition polymers : Polyvinyl chloride, polythene
Condensation polymers : Bakelite, terylene.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

Question 34.
Arrange the polymers in increasing order of their intermolecular forces :
Nylon-6,6, Polythene, Buna-S.
Answer:
The increasing order of their intermolecular forces of attraction follows the order :
Buna-S, Polythene, Nylon-6,6.

Question 35.
Classify the following as natural, synthetic and semisynthetic polymers :
Terylene, cuprammonium silk, jute, melamine
Answer:
Natural polymers : Jute
Synthetic polymers : Terylene, melamine
Semisynthetic polymers : Cuprammonium silk

Question 36.
Complete the following statements :
(1) Chemically teflon is …………………………. .
(2) …………………………. is the catalyst used to obtain HDP by polymerisation of ethene.
(3) Viscose rayon is a …………………………. .
Answer:
(1) polytetrafluoroethylene
(2) Zieglar-Natta
(3) semisynthetic fibre (regenerated fibre).

Question 37.
Answer the following in one sentence each.

(1) Name a polymer used for making LCD screen?
Answer:
The polymer used for making LCD screen is Perspex.

(2) Which of the two is a condensation polymer? Bakelite or Polythene?
Answer:
The condensation polymer is bakelite.

(3) Which of the two is a linear polymer? Nylon or Starch.
Answer:
The linear polymer is nylon.

(4) Which of the two is a step growth polymer? Nylon-6,6 or PVC.
Answer:
The step growth polymer is Nylon-6,6.

(5) Write the use of polyacrylamide gel.
Answer:
Polyacrylamide gel is used in electrophoresis.

(6) Write the use of urea formaldehyde resin.
Answer:
Urea formaldehyde resin is used in making unbreakable dinnerware and decorative laminates.

(7) Give an example of semisynthetic polymer.
Answer:
Semisynthetic polymer : Viscose rayon, cuprammonium silk.

(8) Write the monomer unit of teflon.
Answer:
Monomer unit of teflon : Tetrafluoroethene (F2C = CF2).

(9) Write the equation for the preparation of polypropylene.
Answer:
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 72

(10) Name a synthetic polymer which contains amide linkage.
Answer:
Polymer that contains amide linkage : Nylon-6; Nylon 6,6.

(11) Name a synthetic polymer which contains ester linkage.
Answer:
Polymer that contains ester linkage : Terylene or Dacron.

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

(12) Name one thermosetting and one thermoplastic polymer.
Answer:
Thermosetting polymer : Bakelite.
Thermoplastic polymer : Polythene, polystyrene.

(13) State the uses of biodegradable polymers.
Answer:
Biodegradable polymers are used as orthopaedic devices, implants, sutures and drug release matrices.

(14) Name a copolymer which is used for making nonbreakable crockeries.
Answer:
The polymer used in making nonbreakable crockeries : Melamine formaldehyde polymer.

(15) Write the structure of monomer used in the preparation of Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 75
Answer:
The structure of monomer : Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 76

(16) Write the structure of melamine.
Answer:
The monomers formaldehyde and melamine undergo condensation polymerisation to form cross-linked melamine formaldehyde. It is used in making crockeries, decorative table tops like formica and plastic dinner-ware.
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 36

(17) What does SBR stand for?
Answer:
SBR stand for styrene(S)butadiene (B) rubber (R).

(18) Draw the structure of repeating unit in nylon-6,10.
Answer:
The structure of repeating unit in nylon-6,10 is
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 77

(19) What are the monomers used to prepare nylon given below?
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 78
Answer:
Monomers used in the preparation of nylon are
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 79

(20) Write the monomers used to prepare nylon given below :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 80
Answer:
Monomers used in the preparation of nylon are
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 81

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

(21) Name the catalyst which is formed from titanium chloride and triethyl aluminium.
Answer:
The catalyst Zieglar Natta is formed from titanium chloride and triethyl aluminium.

(22) Define molecular mass of polymer.
Answer:
Molecular mass of a polymer is an average of the molecular masses of the constituent molecules.

(23) Which factor determines the molecular mass of polymer.
Answer:
Molecular mass of polymer depends upon the degree of polymerization (DP). DP is the number of monomer units in a polymer molecule.

Multiple Choice Questions

Question 38.
Select and write the most appropriate answer from the given alternatives for each subquestion :

1. Which one is the natural polyamide polymer?
(a) Cuprammonium silk
(b) Wool
(c) Perlon-L
(d) Jute
Answer:
(b) Wool

2. The synthetic fibres are prepared from
(a) cellulose
(b) starch
(c) chemical compounds
(d) polymers
Answer:
(c) chemical compounds

3. Which of the following is NOT a vegetable fibre?
(a) Hemp
(b) Jute
(c) Cotton
(d) Keratin
Answer:
(d) Keratin

4. Which of the following fibres are made up of polyamides?
(a) Dacron
(b) Rayon
(c) Nylon
(d) Terylene
Answer:
(c) Nylon

5. An example of natural cellulose fibre is
(a) cotton
(b) wool
(c) silk
(d) rayon
Answer:
(a) cotton

6. Cellulose is the main constituent of
(a) nylon-6
(b) cotton
(c) terylene
(d) wool
Answer:
(b) cotton

7. Of the following, which group contains two cellulosic fibres and one protein fibre?
(a) Cotton, keratin, wool
(b) Linen, keratin, wool
(c) Cotton, linen, rayon
(d) Cotton, keratin, linen
Answer:
(d) Cotton, keratin, linen

8. Which of the following is not a vegetable fibres?
(a) Hemp
(b) Jute
(c) Cotton
(d) Keratin
Answer:
(d) Keratin

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

9. Which of the following is polyamide?
(a) Teflon
(b) Nylon 6, 6
(c) Terylene
(d) Bakelite
Answer:
(b) Nylon 6, 6

10. The monomer of e-caprolactam is
(a) styrene
(b) amino acid
(c) aminocaproic acid
(d) adipic acid O
Answer:
(c) aminocaproic acid

11. Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 83is the formula of _ Jn
(a) Nylon-66 salt
(b) Nylon-66
(c) DMT
(d) Nylon-6
Answer:
(d) Nylon-6

12. Nylon-6 is a
(a) polyester fibre
(b) protein fibre
(c) poly caprolactum fibre
(d) poly amine fibre
Answer:
(c) poly caprolactum fibre

13. The condensation product of e-caprolactum is
(a) teflon
(b) nylon-6
(c) nylon-66
(d) bakelite
Answer:
(b) nylon-6

14. \(\left[\overline{\mathrm{O}} \mathrm{OC}-\left(\mathrm{CH}_{2}\right)_{4}-\mathrm{COO}-\mathrm{N} \mathrm{H}_{3}-\left(\mathrm{CH}_{2}\right)_{6}-\mathrm{N} \mathrm{H}_{3}\right]\) is the formula of
(a) nylon-6
(b) nylon-6 salt
(c) nylon-66 salt
(d) nylon-66
Answer:
(b) nylon-6 salt

15. The starting material required for the preparation of Nylon-66 is
(a) glycol
(b) α-amino acid
(c) adipic acid and hexamethylene diamine
(d) dimethyl terephthalate and ethylene glycol
Answer:
(c) adipic acid and hexamethylene diamine

16. Terylene is also known as
(a) styrene
(b) butadiene
(c) dacron
(d) teflon
Answer:
(c) dacron

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

17. Terylene is
(a) vegetable fibre
(b) protein fibre
(c) polyester fibre
(d) polyamide fibre
Answer:
(c) polyester fibre

18. Terylene polymer is formed in
(a) the presence of nitrogen
(b) the presence of hydrogen
(c) the presence of oxygen
(d) the vacuum
Answer:
(d) the vacuum

19. The by-product formed during the preparation of terylene fibre is
(a) glycerol
(b) propylene glycol
(c) ethylene glycol
(d) ethyl alcohol
Answer:
(c) ethylene glycol

20. Nylon polymer cannot be used for making
(a) tyre cords
(b) films
(c) dress materials
(d) fishing nets
Answer:
(b) films

21. Glycol is an important constituent of
(a) nylon-6
(b) nylon-66
(c) terylene
(d) hexamethylene diammonium adipate
Answer:
(c) terylene

22. Terylene is prepared by the process of
(a) halogenation
(b) condensation
(c) esterification
(d) hydrogenation
Answer:
(b) condensation

23. What are the steps during polymerisation to form terylene?
(a) Terephthalic acid is condensed with ethylene glycol at 420 K-460 K.
(b) Ethylene glycol displaces methanol to form dihydroxy diethyl terephthalic acid
(c) Zinc acetate – antimony trioxide is used as catalyst
(d) All of these
Answer:
(d) All of these

24. During polymerisation of nylon salt to nylon-66, the conditions are
(a) room temperature and pressure
(b) temperature 503 K
(c) temperature 553 K in presence of Nitrogen
(d) heating in an autoclave at 373 K
Answer:
(c) temperature 553 K in presence of Nitrogen

25. Which one of the following is a condensation polymer?
(a) Nylon
(b) Polythene
(c) PVC
(d) Teflon
Answer:
(a) Nylon

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

26. Which one of the following is an addition polymer?
(a) Bakelite
(b) Nylon-6,6
(c) Polystyrene
(d) Terylene
Answer:
(c) Polystyrene

27. A polymer of butadiene and Acrylonitrile is called
(a) Buna-S
(b) Buna-N
(c) Buna-B
(d) Buna-A
Answer:
(b) Buna-N

28. Natural rubber is a polymer of
(a) Styrene
(b) Butadiene
(c) Vinyl chloride
(d) Isoprene
Answer:
(d) Isoprene

29. In which of the following pairs both are copolymers?
(a) PHBV, bakelite
(b) Polythene, terylene
(c) Polyacrylonitrile, nylon-6,6
(d) Polystyrene, melamine
Answer:
(a) PHBV, bakelite

30. The polymer used in paints is
(a) Nylon
(b) Glyptal
(c) Neoprene
(d) Terylene
Answer:
(b) Glyptal

31. Which of the following contains biodegradable polymers only?
(a) Cellulose, dextron, PHBV
(b) Starch, PHBV, PVC
(c) Bakelite, nylon-2-nylon-6, nylon-6,6
(d) Cellulose, starch, terylene
Answer:
(a) Cellulose, dextron, PHBV

32. Thermosetting polymer is
(a) Nylon-6
(b) Nylon-6,6
(c) Bakelite
(d) SBR
Answer:
(c) Bakelite

33. Nylon thread contains the polymer
(a) Polyamide
(b) Polyvinyl
(c) Polyester
(d) Polyethylene
Answer:
(a) Polyamide

34. Polythene, PVC, teflon and neoprene are all
(a) Monomers
(b) Homopolymers
(c) Copolymers
(d) Condensation polymers
Answer:
(b) Homopolymers

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

35. Which one of the following is NOT a biodegrad¬able polymer?
(a) Starch
(b) Cellulose
(c) Dextron
(d) Decron
Answer:
(d) Decron

36. The polymer used in making blankets (artificial wool) is
(a) Polyester
(b) Polyacrylonitrile
(c) Polythene
(d) Polystyrene
Answer:
(b) Polyacrylonitrile

37. Which one of the following is a linear polymer?
(a) Bakelite
(b) LDP
(c) Nylon
(d) Formaldehyde melamine polymer
Answer:
(c) Nylon

38. Which one of the following is a branched polymer?
(a) PVC
(b) Polyester
(c) Nylon
(d) Polypropylene
Answer:
(d) Polypropylene

39. The polymer used to make non-stick cookware is
(a) Polyethene
(b) Polystyrene
(c) Polytetrafluoroethylene
(d) Polyvinyl chloride
Answer:
(c) Polytetrafluoroethylene

40. The monomer used to prepare orlon is
(a) CH2 = CH-CN
(b) CH2 = CHCl
(c) CH2 = CH-F
(d) CH2 = CF2
Answer:
(a) CH2 = CH-CN

41. Buna-N rubber is a copolymer of
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 86
Answer:
(b)

42. Bakelite is a polymer of
(a) Formaldehyde and phenol
(b) Benzaldehyde and phenol
(c) Formaldehyde and benzyl alcohol
(d) Acetaldehyde and phenol
Answer:
(a) Formaldehyde and phenol

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

43. The process involving heating of natural rubber with sulphur is known as
(a) Sulphonation
(b) Vulcanisation
(c) Galvanisation
(d) Calcination
Answer:
(b) Vulcanisation

44. A polymer of bisphenol and phosgene is called
(a) Polyamide
(b) Glyptal
(c) Polycarbonate
(d) Polystyrene
Answer:
(c) Polycarbonate

45. Thermocol is a homopolymer of
(a) terephthalic acid
(b) acrylonitrile
(c) methyl a-cyanoacrylate
(d) styrene
Answer:
(d) styrene

46. The polymer is used to prepare shatter resistant glass is called
(a) Perspex/acrylic glass
(b) Soda glass
(c) Buna N
(d) Polyacrylamide
Answer:
(a) Perspex/acrylic glass

47. A polymer used in making shoe soles is
(a) Glyptal
(b) Buna-N
(c) Buna-S
(d) Poly carbonate
Answer:
(b) Buna-N

48. The Zieglar-Natta catalyst is used in the preparation of
(a) LDPE
(b) PHBV
(c) PAN
(d) HDPE
Answer:
(d) HDPE

49. Which of the following is natural rubber?
(a) cis-1, 4-polyisoprene
(b) neoprene
(c) Trans-1. 4-polyisoprene
(d) Butyl rubber
Answer:
(a) cis-1, 4-polyisoprene

50. Which one from the following is the Terylene polymer?
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 84
Answer:
(b)

Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry

51. Equivalent amount of Hexamethylene diamine and adipic acid on complete neutralization produces :
Maharashtra Board Class 12 Chemistry Solutions Chapter 15 Introduction to Polymer Chemistry 85
Answer:
(a)

52. Polyhydroxy butyrate-CO-β-hydroxy valerate represents
(a) Dextron
(b) Nylon-6, 6
(c) Nylon-2-nylon-6
(d) PHBV
Answer:
(d) PHBV

53. Among the following, the biodegradable polymer is
(a) PVC
(b) Nylon-6, 6
(c) Nylon-2-nylon-6
(d) Neoprene
Answer:
(c) Nylon-2-nylon-6

54. The monomers of Nylon-2-nylon-6 are
(a) glycine and ω-amino caproic acid
(b) lactic acid and glycolic acid
(c) glycolic acid and co-amino caproic acid
(d) isobutylene and isoprene
Answer:
(a) glycine and ω-amino caproic acid

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

Balbharti Maharashtra State Board Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Notes, Textbook Exercise Important Questions and Answers.

Maharashtra State Board 12th Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

12th Marathi Guide Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Textbook Questions and Answers

नमुना कृती

1. परिणाम लिहा :

प्रश्न 1.

घटनापरिणाम
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.…………………..
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.………………….

उत्तर :

घटनापरिणाम
अ. अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला.तिचे नृत्य कायमचेच बंद पडण्याच्या मार्गावर होते.
आ. परदेशातून आयात केलेला कृत्रिम पाय बसवलेल्या रुग्णांना नीट चालता येत नव्हते.पंडितजींच्या कल्पकतेला येथे आव्हान मिळाले.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

2. अभिव्यक्ती.

प्रश्न 1.
‘कृत्रिम पायाच्या मदतीने दि व्यां गत्वाव र मात करता येते’, हे सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर :
जयपूर फूट आता जगप्रसिद्ध झाला आहे. आजपर्यंत हजारो विकलांग लोकांनी हा कृत्रिम पाय बसवून घेतला आहे. ही मुलेमाणसे आता सर्वसाधारण आयुष्य जगत आहेत. यांच्या कथा प्रेरणादायक आहेत.

एक कथा आहे नायरा नावाच्या तीन वर्षांच्या मुलीची. तिचे वडील स्वतः फार्मासिस्ट आहे. नायरा जन्मतः च कमकुवत होती. तीन वर्षांपर्यंत तिला उभे राहता येत नव्हते, चालता येत नव्हते. हा जयपूर फूट बसवल्यावर मात्र नायरा सोबतच्या मुलीबरोबर खेळू लागली; बागडू लागली; धावू लागली.

कॉर्पोरेट जगताने आता यात लक्ष घालायला सुरुवात केली आहे. कॉर्पोरेट कंपन्यांपैकी एक आहे – लेमन ट्री हॉटेल. एक २३ वर्षांचा तरुण पायाने अधू होता. त्याला एक दानशूर व्यक्तीने जयपूर फूट बसवून दिला. तो आता सहायक म्हणून या हॉटेलमध्ये काम करतो. हॉटेलमध्ये आलेल्या पाहुण्यांची देखभाल करण्याचे काम तो करतो. तो आता हॉटेलचा मॅनेजर होण्याचे स्वप्न पाहत आहे. त्या कंपनीत आतापर्यंत ४०० विकलांगांची भरती केली गेली आहे.
एकंदरीत, विकलांगत्वावर मात करून सर्वसाधारण माणसाचे आयुष्य नक्की जगता येऊ शकते, हे आता सगळ्यांनाच मान्य झालेले आहे.

Marathi Yuvakbharati 12th Digest Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक Additional Important Questions and Answers

कारणे लिहा :

प्रश्न 1.
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण –
उत्तर :
पंडितजींच्या कल्पकतेला आव्हान मिळाले; कारण उपलब्ध कृत्रिम पाय खूप महागडे होते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांची चाल सुलभ होताना दिसत नव्हती.

प्रश्न 2.
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण –
उत्तर :
त्या कृत्रिम पायाचे नाव ‘जयपूर फूट’ ठेवण्यात आले; कारण जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित झाला होता.

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

चौकटी पूर्ण करा :

प्रश्न 1.

  1. सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव – [ ]
  2. जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव – [ ]
  3. विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव – [ ]
  4. कृत्रिम पाय तयार करणारे – [ ]
  5. सुरुवातीला पंडितर्जीनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ – [ ]

उत्तर :

  1. सुधाचंद्राच्या आयुष्यावरील चित्रपटाचे नाव : नाचे मयूरी
  2. जयपूरमध्ये मिळणाऱ्या कृत्रिम पायाचे नाव : जयपूर फूट
  3. विकलांगांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव : डॉ. प्रमोद किरण सेठी
  4. कृत्रिम पाय तयार करणारे : पंडित रामचरण शर्मा
  5. सुरुवातीला पंडितजींनी पाय तयार करण्यासाठी वापरलेला पदार्थ : बांबू

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions Chapter 12.1 जयपूर फूटचे जनक

जयपूर फूटचे जनक Summary in Marathi

जयपूर फूटचे जनक

‘नाचे मयूरी’ हा चित्रपट अनेकांनी पाहिला असेल. सुप्रसिद्ध नर्तिका सुधा चंद्रन हिच्या आयुष्यावर तो आधारित होता. एका अपघातामध्ये सुधाला एक पाय गमवावा लागला होता. साहजिकच तिचं नृत्य कायमचंच बंद पडण्याच्या मार्गावर होतं; पण सुधा जयपूरला गेली आणि तिथं तयार करण्यात आलेला कृत्रिम पाय आपल्या गमावलेल्या पायाच्या जागी बसवला, नृत्याची कारकीर्द तिनं नव्यानं सुरू केली आणि त्या कृत्रिम पायाच्या आधारानं तिनं भरघोस यश मिळवलं. सुधानं बसवून घेतलेल्या त्या कृत्रिम पायाचंच नाव आहे ‘जयपूर फूट’, जयपूरमधल्या एका रुग्णालयात तो प्रथम विकसित केला गेला म्हणून त्याला ते नाव मिळालं.

जयपूरच्या रुग्णालयात डॉ. प्रमोद किरण सेठी अनेक विकलांगांवर उपचार करीत होते. पोलिओची बाधा झाल्यामुळे दिव्यांगत्व आलेल्या मुलांना पाहून त्यांना एक कल्पना सुचली. पंडित राम चरण शर्मा या कलाकाराला विविध प्रकारची विलक्षण साधनं तयार करताना त्यांनी पाहिलं होतं. त्यांनी पंडित ना सणालयात येण्याचं आमंत्रण दिलं.

पंडितींनी सणालयात, ज्यांचे पाय काही कारणांनी गमावले आहेत अशांना परदेशातून आयात केलेले, महागडे कृत्रिम पाय बसवताना पाहिलेलं होतं, ते परवडणारे नव्हते आणि ज्यांना ते परवडणारे होते त्यांचीही चाल काही सुलभ होत असताना त्यांना दिसली नव्हती. ते पाहून त्यांच्या कल्पकतेला आव्हान मिळालं. त्यांनी व्हल्कनाईज्ड रबर आणि लाकूड या सहजगत्या उपलब्ध असलेल्या कच्च्या मालापासून हालचाल करण्यास सुलभ असा पाय तयार केला.

डॉ. सेठी यांनी तो आपल्या एका रुग्णाला बसवून पाहिला. त्यासाठी शस्त्रक्रियेची नवी पद्धत विकसित केली, त्या रुपणाला त्याचा फायदा झाल्याचं पाहून त्यांनी पंडितजींना आणखी तसेच पाय तयार करायला सांगितलं. आता परदेशातून कृत्रिम पाय आयात न करता हे लाकडी पाय बसवण्याचाच सिलसिला सुरू झाला. सुरुवातीला तर पंडितजींनी बांबूचाच वापर केला होता; पण हळूहळू इतरही पदार्थाचा वापर करायला त्यांनी सुरुवात केली.

आता जगभर त्याचं रोपण केलं जातं. अदययावत प्लास्टिक व अॅल्युमिनियम यांचा वापरही आता करण्यात येतो. पण मूळ कल्पना मात्र पंडितर्जीचीच राहिली आहे.
– डॉ. बाळ फोंडके